<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-20688685</id><updated>2012-01-30T15:40:33.019+05:30</updated><category term='ग्रंथपरिचय'/><category term='चाचणी'/><category term='वेचक-वेधक'/><category term='स्फुट'/><category term='लेख'/><title type='text'>फलज्योतिष चिकित्सा मंडळ</title><subtitle type='html'>फलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉग</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>42</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-7972065997096928532</id><published>2010-05-25T08:14:00.003+05:30</published><updated>2011-02-18T10:03:15.554+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्फुट'/><title type='text'>प्रकाशनातील मनोविकार</title><content type='html'>दै. सकाळ १७ मे २०१० मुक्तपीठ मधील एका लेखकरावांचा प्रकाशनाविषयी अनुभव वाचला. या निमित्त आम्हाला आमचा ही &lt;b&gt;ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद&lt;/b&gt; या पुस्तकाचा अनुभव सांगावासा वाटतो. मी ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाची १००० प्रतींची प्रथम आवृत्ती २००१ मधे स्वत:च आत्मविश्वासाने काढली. पुस्तक फलज्योतिष चिकित्सेवरील होते.जेष्ठ फलज्योतिष चिकित्सक श्री माधव रिसबुड यांच्या हस्ते प्रकाशित केले.प्रकाशन समारंभ केला. त्यानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॊ. नरेंद्र दाभोलकर व ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांचा जाहीर वादसंवाद ठेवला&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची दै.सकाळ ने दि २४/५/२००१ रोजी दखल घेतली. आता प्रश्न पुस्तक विक्रीचा आला. रसिक साहित्य मधे ४० टक्के कमिशननी विक्रिस ठेवले. तसेच बहुतेक प्रती अंनिस च्या शिबिरातच ठोक खपल्या. कारण पुस्तक चिकित्सेचे असल्याने व अंनिसत कार्यकर्ता असल्याने ते सहज शक्य झाले. आवृत्ती संपली.पुस्तक निर्मितीचे पैसे केव्हाच वसुल झाले होते. पुस्तक अनेक दिग्गजांना सदिच्छा भेट दिले होते. डॊ जयंत नारळीकरांनाही दिले होते. त्यांनी पुस्तकाची दखल घेतली. पुढे काही भर व सुधारणा करुन द्वितीय आवृत्ती सन २००३ मधे काढली. १३ एप्रिल २००३ मधे लोकसत्ता मधे डॊ जयंत नारळीकरांनी लक्षणीय पुस्तक सदरात त्याचे परिक्षण लिहिले. दिग्गजांनी लिहिलेल्या पुस्तकपरिक्षणाचा खपावर होणारा परिणाम हा चमत्कारासारखा असतो याची अनुभुती या निमित्तानी मिळाली.बाहेरगावातील पुस्तक विक्रेत्यांचे फोन आले. माझ्याकडे वितरण व्यवस्था नसल्याने मी नकार दिला. पण त्यांनी घरी येउन पुस्तक गोळा केले व रोख पैसे दिले.निम्मी आवृत्ती तर इथेच खपली. याही वेळी ४० टक्के कमिशननी रसिक साहित्य व साधना मिडिया सेंटर मधे पुस्तक विक्रिला ठेवले होतेच. एखाद दुसरा अपवाद वगळता पैसे वेळच्या वेळी सहज मिळत होते. पुस्तकाला रोखीने ६०% कमिशननी बाजारात मागणी होती. व्यावहारिक हिशोबाने मला ते किफायतशीर होते. मी ठोक विक्री करुन मोकळा झालो. या वेळी पुस्तक निर्मितीत काही प्रतीत बाइंडिंग चा दोष निर्माण झाला होता. परफेक्ट बाइंडिंग मधे चिकट द्रव्याचा गुणवत्ता चांगली नव्हती. बडोद्याहुन पुस्तक आवडल्याचा परंतु बाईंडिंग खराब प्रत मिळाल्याचे एका वाचकाचे पत्र मिळाले. ताबडतोब दिलगिरी व्यक्त करुन दुसरी प्रत स्वखर्चाने पाठवली. वाचकाला आवडल्याचा आनंद हा खर्चापेक्षा कितीतरी अधिक होता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तकाची किंमत ही निर्मीती खर्चाच्या किमान ४ ते ५ पट ठेवावी लागते हा हिशोब मला माहित होता. अनेक जेष्ठांकडुन मला तो शिकायला मिळाला होता.मी प्रकाशक शोधत बसण्याऐवजी स्वत:च ते प्रकाशित करायचे ठरविले ते या मुळेच. प्रकाशक म्हणुन बायकोनेच ते स्वत:च्या ’संज्ञा सर्विसेस” या प्रोप्रायटरी फर्म द्वारा प्रकाशित केले. मुद्रक व प्रकाशकाने शासनाला पाठवण्याच्या प्रती मुंबई दिल्ली कलकत्ता व मद्रास अशा शासकीय ग्रंथालयाच्या ठिकाणी प्रत्येक आवृत्तीची स्व खर्चाने पाठवायच्या असतात. ते बंधनकारक आहे. प्रकाशन विश्व या डायरीचा या कामी उपयोग झाला. प्रकाशन वर्तुळात नारळीकरांना कस काय ’म्यानेज’ केल अशी विचारणा झाली. एकतर विषय फलज्योतिष त्यावर परिक्षण नारळीकरांचे अशा प्राथमिक माहितीवर काहींच्या भुवया उंचावायच्या. हरिभाउ लिमयेंच्या वास्तुशास्त्र पुस्तकाला एक प्रास्ताविक पर चार शब्द नारळीकरांनी लिहिले होते. त्यानिमित्त झालेल्या वादंगात महाराष्ट्र टाईम्स मधे नारळीकरांनी दिलगीरी व्यक्त केली होती. तेव्हापासुन ते ’अशा’ विषयावर जाहीर लिहित नसत. फक्त आपली भुमिका मांडत. अशा पार्श्वभुमीवर पुस्तकाचे सकारात्मक परिक्षण लिहिणे ही बाब मोठीच होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर २००५ मधे माझ्या जाहीर कार्यक्रमात प्रा मिलिंद जोशी यांनी एका व्यासपीठावर मुलाखत घेतली. त्यावेळी कार्यक्रमाला मनोविकास प्रकाशनचे श्री अरविंद पाटकर आले होते. त्यावेळी परिचय झाला.प्रतिथयश पुरोगामी प्रकाशक अशी त्यांची समाजात प्रतिमा आहे. मी तिसरी आवृत्ती काढण्याच्या तयारीत होतो. "आम्ही काढली तर चालेल का?" अशी विचारणा त्यांनी केली.व्यावसायिक प्रकाशकाने तिसरी आवृत्ती काढल्यावर आपल्याला त्यात अजिबात लक्ष घालण्याची गरज नाही असा विचार करुन मी 'हो' म्हणुन टाकले.त्यांनी करार, १० टक्के मानधन वगैरे गोष्टी तोंडी सांगितल्या.परंतु पुढे करारही झाला नाही व मानधनही अद्यापपर्यंत मिळाले नाही. त्यांनी आवृत्ती काढली. मला प्रतीही दिल्या. पण त्यावर 'प्रथम आवृत्ती' लिहिले होते. या बद्दल विचारले तर, "हो हो ती मनोविकासची पहिली अशा अर्थाने आहे". सार्वजनिक कार्यक्रमात ते अधुन मधुन भेटत असत. 'या कि एकदा' मी सुद्धा 'एकदा तुमच्याकडे यायचय' अस म्हणत पाच वर्षे गेली.मधल्या काळात मी पोलिस बिनतारी विभागातुन स्वेच्छानिवृत्ती घेतली. मला पहायच होत कि प्रकाशक स्वत:हुन मानधन देतायत का? माझी थांबायची तयारी होत म्हणुन मी पाच वर्षे थांबलो. मानधन हे प्रकाशकाने लेखकाला मानाचे प्रतिक म्हणून स्वत:हुन देण्याचे धन आहे. करार हा कायदेशीर तांत्रिक बाब आहे. मानधन या शब्दात धना पेक्षा मान ही बाब अधिक महत्वाची.लेखकाने आपल्या मानधनाविषयी प्रकाशकाकडे तगादा लावावा लागणे ही बाब अपमानास्पद आहे. पाटकरांनी स्वत:हुन मानधनाचा विषय कधी काढला नाही. लेखकच तो विषय काढत नाही म्हटल्यावर आपण स्वत:हुन कशाला काढा. शेवटी मी इमेल द्वारे प्रकाशकांना आवृत्तीचा पारदर्शी पणा, मानधन, वस्तुस्थिती या बद्दल विचारणा केली. त्याचे उत्तर नाही. एका सार्वजनिक कार्यक्रमात मेल मिळाली एवढाच उल्लेख केला. मी त्यांना फेब्रुवारी २०१० मधे भेटायला गेलो. सध्या प्रकाशन व्यवसाय माझा मुलगा आशिष सांभाळतो मी फक्त मार्गदर्शन करतो. तुमची १००० ची आवृत्ती संपली आहे. पुस्तक अपेक्षेसारख चालल नाही अशी पुस्ती जोडली. देउ तुमच १० टक्के मानधन. कधी त्या बद्दल भाष्य नाही. आता ही बाब मला अपमानास्पद वाटायला लागली. मी त्यांना तसे स्पष्टपणे पत्राद्वारे कळवले. त्यावर त्यांचा भावना दुखावल्याचा फोन आला. मी त्यांना भावना दुखावल्या बद्दल क्षमस्व पण माझ्या विचारांवर मी ठाम आहे असे सांगितले.नंतर आशिष पाटकर यांचा फोन आला कि २००७ मधे आवृत्ती संपली असुन मार्च अखेर आमचे हिशोब झाले कि एप्रिल मे मध्ये वगैरे पैसे देउ. थोडक्यात या तीन महिन्याचा कालावधीत तुमचे मानधन आम्ही देणार नाही असा त्याचा अर्थ.मानधनाची हक्काची मागणी करणार्‍या लोकांना हाडतुड केल जात असे ऐकून होतोच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;पुस्तक म्हणजे 'माल'. तो खपणारा 'माल' आहे का हा विचार करुन प्रकाशक त्या मालाची निर्मिती करतो. वाचक म्हणजे 'गिर्‍हाईक' लेखक म्हणजे कच्चा माल पुरवणारा 'पुरवठादार' या तत्वावर ही 'साहित्य सेवा' चालते. १०० रुपयांच पुस्तकात २० रुपये तांत्रिक निर्मिती मुल्य असते. उरलेल्या ८० रुपयात वितरण कमिशन, मानधन, जाहिरात, कार्यालयीन खर्च, नफा वगैरे बाबी समाविष्ट असतात. जेव्हा संस्थात्मक गिर्‍हाईक म्हणजे ग्रंथालय असतात त्यावेळी व्यवहार ’ठोक’ होतो. शासकीय ग्रंथ खरेदी हा तर पुन्हा वेगळाच प्रांत इथे सगळे एमआर पी च्या खरेदीवर २० टक्क्यांपर्यंत सुट घेउन अगदी नियमात बसवुन खरेदी.सुमार पुस्तकांच्या किंमती सुद्धा अवाढव्य का असतात याचे रहस्य वाचकांना माहित हवे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ज्या लेखकांशी प्रकाशकाने करार केलेले असतात ते सुद्धा पाळले जातात कि नाही यात साशंकताच. किती आवृत्त्या काढल्या, एका आवृत्तीत किती प्रती प्रत्यक्ष छापल्या हे प्रकाशकालाच ठावे! मराठी पुस्तके खपत नाही ही ओरड हिशोबाला कामी येते. अक्षरधारा हे ग्रंथप्रदर्शन चालवणारे रमेश राठिवडेकर म्हणतात कि मराठी पुस्तक खपत नाही हे खरे नाही. आपण वाचकांपर्यंत पोचण्यास कमी पडतो.त्यांच्या ग्रंथप्रदर्शनात मराठी पुस्तकांचा खप भरपुर होतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रकाशन व्यवसायात अनेक अपप्रवृत्ती शिरल्यात. कुठल्याही व्यवसायात त्या शिरतात. गंमत म्हणजे प्रथितयश व्यावसायिकांकडे सत व असत प्रवृत्तींच व्यावहारिक मिश्रण असत.काळ वेळ पाहुन ती अस्त्रे ते बाहेर काढीत असतात. मराठी वाचकाला भावनिक आवाहने करुन आपली प्रतिमा उंचावत ठेवायची व साहित्य सेवा करीत असल्याचा आव आणायचा. वाचक व लेखक दोघांनाही लुटुन अशा प्रकाशन संस्था मोठ्या होतात. भाबड्या लेखक, वाचकांना हाताशी धरुन नवे नवे पुस्तकमाफिया प्रकाशन व वितरण व्यवसायात तयार होत आहेत. पुस्तकातील आशय संपन्नेतेपेक्षा पुस्तकाचे मार्केटिंग पुस्तकाला यशस्वी करते. बौद्धीक संपदा कायदा अजुन भारतात बाल्या वस्थेत आहे. पायरसी,कॊपीराईट या बाबतीत लेखक वाचकात जागरुकता नाही. कोर्टात बौद्धिक संपदा कायद्याच्या केसेस प्रलंबित असतात.कोर्टाच्या वाट्याला जाणे म्हणजे वेळ पैसा व श्रम यांचा अपव्यय हे गणित पक्के रुजलेले आहे.ते खोटेही नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जोपर्यंत जातक आणि ज्योतिषी आहेत तो पर्यंत ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद चालूच रहाणार आहे. पुस्तक रुपाने त्याचे भवितव्य काय हे भाकित मात्र जागरुक व सुजाण वाचकच ठरवणार आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;(सदर लेख अन्य संकेतस्थळावर तसेच &lt;a href="http://72.78.249.107/esakal/20100521/4624152018766204449.htm" title="ईसकाळ"&gt;ईसकाळ&lt;/a&gt; वर प्रकाशित आहे)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-7972065997096928532?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/7972065997096928532/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=7972065997096928532' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/7972065997096928532'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/7972065997096928532'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2010/05/blog-post.html' title='प्रकाशनातील मनोविकार'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-6908605623310092606</id><published>2010-02-16T15:20:00.003+05:30</published><updated>2010-02-16T15:38:36.473+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्रंथपरिचय'/><title type='text'>फलज्योतिष शास्त्र कि अंधश्रद्धा?</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;a href="http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S3prhQEdXII/AAAAAAAAAq8/EBLaRhg1ulY/s1600-h/Nias.jpg" onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}"&gt;&lt;img alt="" border="0" id="BLOGGER_PHOTO_ID_5438777718996819074" src="http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S3prhQEdXII/AAAAAAAAAq8/EBLaRhg1ulY/s320/Nias.jpg" style="cursor: pointer; float: left; height: 320px; margin: 0pt 10px 10px 0pt; width: 208px;" /&gt;&lt;/a&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र कि अंधश्रद्धा?&lt;/span&gt;&lt;/div&gt;पाश्चात्य जगतात गेल्या ३०-४० वर्षांत फलज्योतिषावर जे प्रचंड संशोधन झाले, त्याची फारच थोडी कल्पना मराठी वाचकांना असेल. ती कल्पना त्यांना यावी आणि या वादग्रस्त विषयाकडे पाहण्याचा आधुनिक दृष्टिकोन कसा आहे हेही त्यांना समजावे, या उद्देशाने हा अनुवाद यशोदा भागवत यांनी करून मराठी भाषेच्या शास्त्रीय विभागात फार मोलाची भर घातली आहे. अशा प्रकारची शास्त्रविषयक पुस्तके मराठीत फारच थोडी आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मूळ ग्रंथाचे लेखक दोघेही मानसशास्त्राचे पदवीधर आहेत. हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा त्यांना कशी झाली ते त्यांनी प्रस्तावनेत सांगितले आहे. फलज्योतिष या विषयावर दोन अगदी परस्परविरोधी तट विसाव्या शतकाच्या आरंभापासून पडलेले आहेत. विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी लोक फलज्योतिष हे शास्त्र नव्हे तर केवळ एक थोतांड आहे, असे मानतात. त्याउलट या शास्त्राचे समर्थक असे म्हणतात की हजारो वर्षांच्या अनुभवांच्या आधारावर हे शास्त्र उभे आहे आणि ते बहुसंख्य लोकांच्या विश्वासास पात्र झालेले आहे. म्हणून ते एक खरे शास्त्र आहे.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;लेखकांच्या मते दोन्ही तटाचे लोक आपापल्या बाजूला पुरेसा पुरावा नसतानाच त्यांच्या-त्यांच्या भूमिकांवर ठाम उभे आहेत. प्रत्येक बाजूकडचा पुरावा नीट तपासला पाहिजे, त्या शिवाय मतप्रदर्शन करणे योग्य नाही असे त्यांचे म्हणणे आहे. सन १९७५ मध्ये हा वाद एकदम उफाळून वर आला. १८६ वैज्ञानिकांनी मिळून एक ज्योतिष-विरोधी पत्रक प्रसिद्ध केले. त्याची प्रतिक्रिया फार तीव्र उमटली. डॉ. कार्ल सेगन सारख्या नामवंत खगोलशास्त्रज्ञानेही त्या पत्रकावर टीका केली. 'ग्रह व तारे पृथ्वीपासून फार दूर अंतरावर असल्यामुळे त्यांचे भौतिक प्रभाव पृथ्वीवर अत्यंत नगण्य होतात. ' पत्रकात पुढे असेही म्हटले आहे की, जन्मवेळी माणसावर पडणारे ग्रह-तार्‍यांचे प्रभाव त्याचे भवितव्य घडवतात ही कल्पना अगदी चुकीची आहे. या विधानांचा लोकांनी असा अर्थ घेतला की ग्रह व तारे अतिदूर अंतरावर असल्यामुळे त्यांचे परिणाम माणसावर होत नाहीत असे वैज्ञानिकांचे मत आहे आणि त्यामुळे झाले काय की प्रचलित फलज्योतिषाच्या अंतरंगाकडे लक्ष द्यायला कुणालाच फुरसद राहिली नाही. सगळ्यांचे लक्ष एकाच मुद्द्यावर केंद्रित झाले: 'अंतरीक्षातून येणार्‍या विविध उर्जालहरींचे परिणाम इथल्या सजीव सृष्टीवर होतात`, हा तो मुद्दा. जणू काही तेवढा एक मुद्दा सिद्ध झाला की आपोआपच रूढ फलज्योतिष हे एक खरेखुरे शास्त्र आहे असे सिद्ध होणार होते! मात्र, फलज्योतिषावर टीका करणार्‍यांना निरुत्तर करण्यासाठी ज्योतिषसमर्थकांनी हा मुद्दा भरपूर वापरून घेतला, आणि विरोधकांचा जणू काही 'कात्रजघाट` केला!&lt;br /&gt;&lt;br /&gt;याच सुमारास डॉ. मिशेल गॉकेलिन यांच्या संशोधनामुळे शास्त्रज्ञांच्या वर्तुळात फार मोठी खळबळ उडाली होती. शुक्र, चंद्र, मंगळ, गुरू व शनी या पाच ग्रहांचा मनुष्याच्या जन्मदत्त गुणधर्माशी काहीतरी संबंध असावा असे अगदी सूक्ष्म प्रमाणात का होईना, पण दर्शवणारे निष्कर्ष त्या संशोधनातून निघाले होते. वैज्ञानिक लोक मात्र या संशोधनाची दखल घेण्यास तयार होत नव्हते कारण ते निष्कर्ष त्यांच्या रूढ मतांशी विसंगत ठरत होते! अर्थात हा एक प्रकारचा अप्रामाणिकपणाच होता. प्रस्तुत लेखकांना वैज्ञानिकांच्या या दांभिकपणाचा उबग आला. जरी प्रचलित फलज्योतिषाचे दावे पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकत नाहीत हे त्यांना मान्य होते, तरी या निष्कर्षांचा मात्र खुल्या दिलाने स्वीकार केला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली व ती लोकांच्यापुढे मांडण्यासाठी त्यांनी हे पुस्तक लिहिले. पुस्तक प्रसिद्ध होऊनही आता पंधरा वर्षे उलटली आहेत. दरम्यानच्या काळात अनेक घटना घडल्या. 'आईबापांच्या आणि अपत्यांच्या कुंडल्यांत साम्य आढळते; म्हणजेच ग्रहनिगडित आनुवंशिकता आढळते` हा आपणच आधी काढलेला निष्कर्ष नंतर केलेल्या संशोधनात सिद्ध होऊ शकला नाही, असे खुद्द गॉकेलिन यानेच नमूद केले आहे. सन १९९१ मध्ये गॉकेलिन मृत्यू पावला. त्यानंतर 'यूरोस्केप्टिक १९९२` या नावाच्या शास्त्रविषयक नियतकालिकात कार्ल इ. कोप्पेनशार नावाच्या शास्त्रज्ञाने 'मार्स इफेक्ट अन् रिडल्ड` अशा मथळ्याचा लेख लिहून असे दाखवून दिले की, गॉकेलिनच्या संशोधनपद्धतीत उणीवा असल्यामुळे त्याचे निष्कर्ष मान्य करता येत नाहीत. 'सिलेक्शन बायस` हा दोष तिच्यात आहे हे त्याने सप्रमाण दाखवून दिले, पण त्याचा प्रतिवाद करायला गॉकेलिन हयात नसल्यामुळे हा वाद तसाच अनिर्णित राहून गेला. शास्त्रज्ञांच्या वर्तुळात आता त्याला काही महत्त्व राहिलेले नाही, आणि ज्योतिषांनाही गॉकेलिनच्या शोधांचा प्रत्यक्ष असा उपयोग करता आलेला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पुस्तकाच्या मुख्य २२४ पृष्ठांपैकी १८१ पृष्ठात लेखकांनी आपला पूर्वपक्ष मांडला आहे. वैज्ञानिकांचा आडमुठेपणा, प्रचलित रूढ फलज्योतिषाची अविश्वासार्हता, आणि अलीकडेच नव्याने निघालेल्या कॉस्मॉबायॉलाजी - म्हणजे अंतरीक्षाचा सजीव सृष्टीशी असलेला संबंध दर्शवणारे शास्त्र याची चर्चा या भागात आहे. हा पूर्वपक्ष मांडून झाल्यावर, 'आता आम्ही एका क्रांतिकारक शोधाची माहिती वाचकांना देणार आहोत, ` अशी प्रस्तावना करून त्यांनी गॉकेलिनच्या संशोधनाची सविस्तर माहिती दिली आहे. ती मुळातून वाचणेच जरूर आहे. पुस्तकाच्या अखेरीस लेखकांनी आपले स्वत:चे म्हणून जे मत व्यक्त केले आहे ते मात्र त्यांची संभ्रमावस्थाच दाखवणारे आहे. ते म्हणतात: ' जर आम्हांस कुणी विचारले की काय हो, तुम्ही या शास्त्रावर विश्वास ठेवता का, तर आम्ही म्हणू की या प्रश्नाला साधेसरळ उत्तर नाही, आणि आमचे मत काय आहे याला काही विशेष महत्त्व नाही, वाचकांनीच आपले मत काय ते स्वत: ठरवावे. आम्ही फक्त 'फॅक्ट्स्` काय आहेत त्या वाचकांच्यापुढे मांडण्याचे काम केले आहे. ` म्हणजे, गंमत कशी आहे पाहा: आपल्या पुस्तकाला 'फलज्योतिष, शास्त्र की अंधश्रद्धा? ` असे नाव देऊन लेखकांनी वाचकांचे कुतूहल जागृत केले आणि त्यांच्या अपेक्षा वाढवल्या, पण त्यांनाच जिथे या प्रश्नाचे उत्तर सापडलेले नव्हते तिथे वाचकांना तरी या प्रश्नाचे उत्तर काय सापडणार होते? हे सगळे पुस्तक वाचून झाल्यावरसुद्धा वाचकांची स्थिती 'पहिले पाढे पंचावन्न` अशीच नाही का व्हायची? मग एवढा डोंगर पोखरून मिळवले काय? लेखकांच्या शब्दातच ते सांगायला हवे:- गॉकेलिनच्या निष्कर्षावर भाष्य करताना लेखक म्हणतात की, 'आता एक नवीन शास्त्रच जन्माला येण्याच्या तयारीत आहे असे अगदी नि:संदिग्धपणे म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे! हीण धातूच्या ढिगार्‍यात जणू काही एक सोन्याची चीपच गॉकेलिनच्या शोधाच्या रूपाने आता आपल्याला गवसली आहे! `&lt;br /&gt;&lt;br /&gt;या पुस्तकाच्या बाबतीत एक गोष्ट मोठी मौजेची आहे: फलज्योतिषाचे विरोधक आणि समर्थक, या दोघांनाही असे वाटते की हे पुस्तक आपल्याच मताला पुष्टी देणारे आहे! हे या पुस्तकाचे यश म्हणावे की अपयश?&lt;br /&gt;&lt;br /&gt;डॉ. वि.म.दांडेकर यांनी या पुस्तकाचे केलेले परीक्षण अनुवादाच्या आधी टाकलेले आहे ते प्रथम वाचून मग अनुवाद वाचणे बरे. दांडेकरांचे मत असे: 'फलज्योतिष हे शास्त्र आहे असे अद्याप सिद्ध झालेले नसले तरी ते शास्त्र नाही असेही अद्याप कोणी सिद्ध केलेले नाही!` -- म्हणजे पुन: तोच गुळमुळीतपणा! गेली दोन-अडीच हजार वर्षे भरभराटीत असलेले हे प्रकरण अद्यापही शास्त्र म्हणून सिद्ध झालेलेच नाही म्हणे! मग आता इथून पुढे ते शास्त्र 'आहे` असे सिद्ध करायला कोणी अवतार घेणार आहे का? असा प्रश्न मनात येतोच. पण ग्यानबाची मेख इथेच तर आहे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;परीक्षणात दांडेकरांनी एक आक्षेप असा घेतला आहे की, पुस्तकात कॉस्माबायॉलॉजीची जी प्रदीर्घ चर्चा आली आहे ती मूळ विषयाशी असंबद्ध आहे. ग्रह व तारे यांचे परिणाम व्यक्तिश: प्रत्येक माणसावर होतात असे गृहीत धरूनच ते परिणाम 'वर्तवणे` ही या शास्त्राची 'सिद्धता` आहे, तिच्यात हे शास्त्र यशस्वी झाले आहे की नाही हा खरा मुद्दा आहे, बाकीची चर्चा व्यर्थ आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांचा हा आक्षेप योग्य असला तरी लेखकांच्या बाजूने असे म्हणावे लागेल की १८६ वैज्ञानिकांच्या त्या पत्रकातील चुकीच्या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी ही चर्चा करणे लेखकांना आवश्यक वाटले असावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;गॉकेलिनच्या निष्कर्षांची चर्चा करून झाल्यावर डॉ. दांडेकरांनी एक मोठा मार्मिक प्रश्न विचारला आहे तो असा:- समजा, ग्रहयोगांवरून तुम्हाला असे कळले की अपघात होण्याची शक्यता तुमच्या बाबतीत दोन टक्के अधिक आहे, पण मग तो अपघात टाळण्यासाठी काय करावे किंवा काय करू नये, हे तुम्हाला ठरवता येईल का? हा प्रश्न विचारण्याचे कारण असे की गॉकेलिनने 'मार्स इफेक्ट` या नावाचा जो गाजलेला शोध लावला आहे त्याचे स्वरूप असेच अत्यल्प परिमाणातले आहे, म्हणून त्याचा व्यावहारिक असा काहीही उपयोग नाही हेच दांडेकरांना सुचवायचे आहे. असे असले तरी, गॉकेलिनच्या संशोधनातून जो काय पुरावा पुढे आलेला आहे त्याच्यावरून या शास्त्राच्या मुळाशी काहीतरी तथ्य असावे अशी आपली खात्री झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शेवटी उपसंहार श्री. व.दा.भट यांनी केला आहे. त्यात त्यांनी एक महत्त्वच मुद्दा मांडला आहे: फलज्योतिषशास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करणे हे काम 'एम्पीरिकल` म्हणजे फक्त चाचण्यांच्या द्वारे केलेल्या संशोधनातून होणे शक्य नाही असे त्यांना वाटते. हा मुद्दा त्यांनी एक अगदी समर्पक उदाहरण देऊन मांडला आहे. तो सहमत होण्यासारखा आहे. पाश्चात्य देशात गेली पन्नास वर्षे हे संशोधन चालूच आहे पण त्यातून काहीही निर्णायक असे निष्कर्ष निघालेले नाहीत. फलज्योतिषाला प्रतिकूल असलेले असे निष्कर्ष जरी लोकांच्यापुढे ठेवले तरी ते त्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर विश्वास ठेवायला तयार होणार नाहीत. तिकडे डॉ. दांडेकरांच्या म्हणण्याप्रमाणे एम्पीरिकल संशोधनाखेरीज दुसरा कोणताही मार्ग या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आपल्याला उपलब्ध नाही! म्हणजे इथे मार्गच खुंटला! ही अशी उलट-सुलट विधाने वाचल्यावर, 'आता हा यक्षप्रश्न कायमचाच अनुत्तरित राहणार` असा निष्कर्ष हे पुस्तक वाचल्यावर जर वाचकांनी काढला तर त्यात नवल नाही! म्हणून हे परीक्षण वाचणार्‍या वाचकांना आम्ही मुद्दाम सांगतो की, या यक्षप्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्याचा एक वेगळा मार्ग उपलब्ध आहे, पण त्या मार्गाने जाणार्‍याला आपल्या डोक्याला थोडी तोशीस द्यावी लागेल! या तथाकथित शास्त्राच्या मूलभूत सिद्धान्तांचाच खोटेपणा जर तर्कशुद्ध पद्धतीने लोकांच्यापुढे मांडला व तो त्यांना पटला तर हा यक्षप्रश्न कायमचाच निकालात निघेल. आम्ही तेच कार्य हाती घेतले आहे. खेदाची गोष्ट एवढीच आहे की सुशिक्षित लोक या बाबतीत उदासीन आणि अलिप्त आहेत. ते आपला अलिप्तपणा सोडतील तो सुदिन असे म्हणायचे!&lt;br /&gt;&lt;br /&gt;'फलज्योतिष, शास्त्र की अंधश्रद्धा ?` अनुवादिका: यशोदा भागवत&lt;br /&gt;अनुवादित पुस्तकाचे मूळ नाव :- ऍस्ट्रॉलॉजी, सायन्स ऑर सुपरस्टिशन ? लेखक एच.जे.आयसेन्क व डी.के.बी. निआस.&lt;br /&gt;प्रथमावृत्ती १९८२.&lt;br /&gt;अनुवादित पुस्तकाचे प्रकाशक-&lt;br /&gt;मॅजेस्टिक प्रकाशन, एकत्रित पृष्ठे - २७९ मूल्य- दोनशे रुपये.&lt;br /&gt;===============================================================================================================================&lt;br /&gt;पुर्वप्रसिद्धी- &lt;a href="http://diwali.upakram.org/node/13"&gt;उपक्रम दिवाळी 2008&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-6908605623310092606?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/6908605623310092606/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=6908605623310092606' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/6908605623310092606'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/6908605623310092606'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2010/02/blog-post.html' title='फलज्योतिष शास्त्र कि अंधश्रद्धा?'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S3prhQEdXII/AAAAAAAAAq8/EBLaRhg1ulY/s72-c/Nias.jpg' height='72' width='72'/><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-2524176788038186644</id><published>2010-01-15T18:51:00.002+05:30</published><updated>2010-02-11T16:52:35.584+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वेचक-वेधक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्फुट'/><title type='text'>या ज्योतिषाच काय करायच?</title><content type='html'>सिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे? सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय? या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;मग फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल? ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती?&lt;br /&gt;&lt;br /&gt;वैज्ञानिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीकडे बघताना बहुसंख्य लोकांचा विश्वास ही बाब गौण ठरते.वस्तुनिष्ठ चाचणी घेवून, त्याचे पुन:पुन: प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढणे ही गोष्ट आवश्यक ठरते. फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे ठरविण्याकरिता जे निकष लावावे लागतात ते निकष ज्योतिषांना मान्य आहेत की नाहीत? हा मुद्दा महत्वाचा ठरतो.नारळीकरांनी आवाहन केलेल्या ज्योतिषाच्या चाचणीचा कळीचा मुद्दा तोच आहे. फलज्योतिष हे विज्ञान आहे असे समर्थन करणाऱ्यांना जेव्हा कळून चुकले की हे विज्ञान ठरणे अवघड आहे त्यावेळी त्यांनी त्याला हे भौतिक विज्ञान नाही अशी भूमिका घ्यायला सुरवात केली काहींना ते विज्ञान म्हणून सिद्ध होण्याची गरजच वाटत नव्हती. कारण ते वस्तुनिष्ठ असण्या ऐवजी ते व्यक्तिनिष्ठ असण्यातच त्यांचे हित होते. वस्तुनिष्ठ गोष्टींचे विश्लेषण हे गुंतागुंतीचे असले तरी संगणक युगात हे विश्लेषण सहज शक्य आहे. परंतु तारतम्य हा घटक जो माणसाकडे असतो तो संगणकाकडे नसतो.त्यामुळे संगणाकाच्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हा निर्णय लावणे उचित नाही असे काही ज्योतिषी लोकांना वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;समजा, भविष्यात हा निर्णय लागला आणि फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले. पुढे काय? एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय? हा प्रश्न उपस्थित होतोच. मेघमल्हार राग म्हटल्याने पाउस पडत नाही. कुठलेही संगीत हे २० हर्टझ ते २० किलो हर्टझ या ध्वनीलहरींच्या मर्यादेतच आहेत. कुठल्याही स्वरांची जुळवाजुळव कशाही पद्धतीने केली तरी ही मर्यादा ओलांडता येत नाही. या ध्वनी लहरींचे भौतिक गुणधर्माचे मोजमाप करता येते पण या ध्वनी लहरीतून निर्माण झालेले संगीत हे कुणाला किती आनंद देईल याचे मोजमाप भौतिक शास्त्रीय कसोटयातून करता येणार नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;फॅन्टसी म्हणजे वास्तव नव्हे. पण तरीही माणूस त्यात गुंगून जातो. बहुतेक कविकल्पना या वास्तव नाहीत. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी ... या कवितेची चिरफाड करुन शुक्र हा तारा नाही तो ग्रह आहे असे म्हणून त्याचे रसग्रहण होउ शकेल काय? रामसे बंधूंच्या भयपटांचे 'थ्रिल` एन्जॉय करणारे, दुरदर्शनच्या गूढ मालिकां गूढ एन्जॊय करणारे पण रसिक प्रेक्षक आहेत ना.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भविष्य काळात डोकावण्याचे प्रयत्न पूर्वीपासून चालू आहेत. ते तसे असणंही स्वाभाविक आहे. खगोलीय स्थिती व भूतलीय घटना यांचा परस्पर काही संबंध आहे का? हे तपासण्याच्या प्रयत्नातूनच मेदिनीय ज्योतिषाचा जन्म झाला. नक्षत्र व पाउस यांचा परस्पर संबंध हा याच प्रकारात मोडतो. कृषीप्रधान काळात शेतीची कामे कुठल्या नक्षत्रावर करावीत हा ज्योतिषातील संहिता स्कंधाचा भाग आहे.खगोलीय घटनांचा भूतलीय घटनांशी संबंध व पुढे भूतलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध. याच सूत्रातून खगोलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध लावण्याच्या प्रयत्नातून होरा या स्कंधाचा म्हणजेच फलज्योतिषाचा जन्म झाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;भूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ते पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;मटका ज्योतिष&lt;/span&gt;&lt;br /&gt;मटका किंवा एक आकडी लॉटरी मध्ये चाळीस पन्नास आठवडयाच्या निकालातून काही सूत्र मिळते का? हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर? सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना! ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब! ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब! बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ! जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते आता बोला?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;span style="color: #990000; font-size: 130%; font-style: italic;"&gt;असो! तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित!&lt;/span&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-2524176788038186644?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/2524176788038186644/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=2524176788038186644' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/2524176788038186644'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/2524176788038186644'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2010/01/blog-post.html' title='या ज्योतिषाच काय करायच?'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-1055611548747554569</id><published>2009-12-16T20:15:00.001+05:30</published><updated>2010-02-11T20:27:37.004+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्फुट'/><title type='text'>वास्तुज्योतिष चर्चेच्या निमित्ताने</title><content type='html'>हल्ली वास्तुज्योतिष हा प्रकार फारच बोकाळला आहे. हा वास्तूज्योतिष हा काय प्रकार आहे?&lt;br /&gt;वास्तूशास्त्रात घुसलेले ज्योतिष याला वास्तूज्योतिष असे म्हणणे वावगे ठरु नये. विशिष्ट वेळ ही एखाद्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे हे जसे मुहूर्त प्रकारात पाहिले जाते. तसे विशिष्ट वास्तू ही त्या व्यक्तिला अनुकूल वा प्रतिकूल आहे का? हे वास्तूशास्त्रात बघितले जाते. हे अनुकूलत्व वा प्रतिकूलत्व हे शुभाशुभत्व कल्पनेशी जोडले आहे. ज्योतिषशास्त्रात वास्तूशांत, मुहूर्त, बाधित वास्तू यांचा विचार केला आहे. दिशांचे कारकत्व हे राशींनाही दिले आहेे. दिशांचे ग्रहाधिपती आहेत. मानवी जीवनावर ग्रहांप्रमाणे गृहाचाही प्रभाव पडत असतो असे वास्तूशास्त्रात मानले गेले आहे. अशा रितीने वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र यांची सांगड घातली आहे. जन्मकालीन ग्रहयोग बदलणे आपल्या हातात नसते परंतु वास्तू निवडणे आपल्या हातात असते. वास्तू शास्त्रानुसार जर वास्तू 'शास्त्रोक्त` असेल तर त्या वास्तूत राहणाऱ्यांचे आरोग्य, संतती, संपत्ती, यावर त्याचा शुभ परिणाम होतो व तसे नसेल तर अशुभ परिणाम होतो. वास्तू शास्त्रानुसार वास्तु कितीही शास्त्रशुद्ध असेल परंतु त्यात राहणाऱ्या व्यक्तिच्या कुंडलीतच जर वास्तुसौख्याचा योग नसेल तर काय उपयोग? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? त्यामुळे काही वास्तुज्योतिषी अशी जाहिरात करतात, आम्ही वास्तू शास्त्रही जाणतो व फलज्योतिषही जाणतो. त्यामुळे तुम्ही आमच्या कडे या. तुमच्या पत्रिकेत वास्तुसौख्याचा योग असेल तर आम्ही तुम्हाला योग्य ते अनुकूल बदल वास्तूत करुन देतो. विनाकारण खर्चात पाडत नाही. फलज्योतिषात ग्रहांची शांती करुन त्यांना अनुकूल करुन घेता येते तसे वास्तूशास्त्रात वास्तुशास्त्रानुसार अनुरुप बदल करुन, वास्तुशांती करुन वास्तू अनुकूल करुन घेता येते. एकूण काय व्यक्तिच्या आयुष्यातील सुखदु:खाच्या घटनांचा संबंध कधी ग्रहयोगांशी जोडला जातो तर कधी वास्तूशी जोडला जातो.&lt;br /&gt;(ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... वरुन उधृत)&lt;br /&gt;सुप्रसिद्ध ज्योतिषी व. दा भट काय म्हणतात ते पहा.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;. सकाळ दि. २०.५.२००६ च्या वाचकांच्या पत्रात पुण्यातील सुप्रसिद्व ज्येष्ठ ज्योतिषी व ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री. व.दा.भट यांचे खालील पत्र प्रसिद्ध झाले.&lt;br /&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;'' बुद्धी गहाण टाकू नका&lt;/span&gt;"&lt;br /&gt;नुकतेच पुण्यात एका वास्तुतज्ज्ञाचे 'वास्तुशास्त्राने घटस्फोट टाळता येतो` या विषयावर व्याखान झाले. बेडरुममधील आरसा किंवा टीव्ही वगैरे गोष्टी घटस्फोटाला कारणीभूत होउ शकतात, हे ऐकताना आपण पुण्यात नसून बिहारमधील एखाद्या खेडेगांवात आहोत असे वाटू लागले.ज्योतिषी,वास्तुशास्त्रज्ञ याची वाटचाल एकविसाव्या शतकाकडून मध्ययुगीन काळाकडेे होत आहे असे वाटते. ज्योतिषी अडचणी, संकटे यावर उपाय,तोडगे सांगतात, ते ऐकले तर ज्योतिषांनी बुद्धी गहाण टाकली आहे का, असे वाटते. एक पुण्यकर्म म्हणून पक्ष्यांना धान्य टाकले तर काहीच हरकत नाही, पण संकटातून सुटका होण्यासाठी तो उपाय नाही. वाहत्या पाण्यात निखारे सोडा, लाल फडक्यात अमूक वस्तू गुंडाळून ती खिशात ठेवा असे उपाय सुचविणाऱ्या ज्योतिषांनी आपण पुण्यात आहोत हे विसरु नये. नावांत बदल करुन,स्पेलिंग बदलून किंवा वास्तूत काही बदल करुन प्रारब्ध बदलता येत असेल तर श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगण्याचा नसताच खटाटोप केला असे मानावे लागेल.``&lt;br /&gt;हे वास्तु ज्योतिषी व फेंगशुई तज्ज्ञ म्हणजे श्री धुंडीराज पाठक होय. या पत्रानिमित्त ज्योतिष वर्तुळात सुद्धा चर्चा झाली. त्याचा प्रतिवादही काही जणांनी वाचकांच्या पत्रातून केला. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक प्रतिष्ठा देउ इच्छिणाऱ्या ज्योतिषांची कधी कधी मोठी पंचाईत होउन बसते. प्रसिद्ध ज्योतिषी श्री नंदकुमार जकातदार यांनी ही वास्तुशास्त्र ही वेगळी बाब असुन ती फलज्योतिषाच घुसडलेली आहे कारण सध्या त्याची चलती आहे असे सांगितले आहे.&lt;br /&gt;--------------------------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;हाच लेख &lt;a href="http://mr.upakram.org/node/2226"&gt;उपक्रमावर&lt;/a&gt; पहाता येईल&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-1055611548747554569?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/1055611548747554569/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=1055611548747554569' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/1055611548747554569'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/1055611548747554569'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/12/blog-post.html' title='वास्तुज्योतिष चर्चेच्या निमित्ताने'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-2115443184675398832</id><published>2009-10-11T22:24:00.005+05:30</published><updated>2011-09-05T17:49:17.272+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्रंथपरिचय'/><title type='text'>फलज्योतिष विद्येवर शोध किरण</title><content type='html'>&lt;a title="View फलज्योतिष - विद्येवर शोध किरण on Scribd" href="http://www.scribd.com/doc/20534087/फलज्योतिष-विद्येवर-शोध-किरण" style="margin: 12px auto 6px auto; font-family: Helvetica,Arial,Sans-serif; font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; font-size: 14px; line-height: normal; font-size-adjust: none; font-stretch: normal; -x-system-font: none; display: block; text-decoration: underline;"&gt;फलज्योतिष - विद्येवर शोध किरण&lt;/a&gt; &lt;object id="doc_475028264105716" name="doc_475028264105716" height="500" width="450" type="application/x-shockwave-flash" data="http://d1.scribdassets.com/ScribdViewer.swf" style="outline:none;"&gt;        &lt;param name="movie" value="http://d1.scribdassets.com/ScribdViewer.swf"&gt;        &lt;param name="wmode" value="opaque"&gt;         &lt;param name="bgcolor" value="#ffffff"&gt;         &lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;         &lt;param name="allowScriptAccess" value="always"&gt;         &lt;param name="FlashVars" value="document_id=20534087&amp;amp;access_key=key-eenhg3sp4szojewt4eo&amp;amp;page=1&amp;amp;viewMode=list"&gt;         &lt;/object&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-2115443184675398832?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/2115443184675398832/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=2115443184675398832' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/2115443184675398832'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/2115443184675398832'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/10/blog-post.html' title='फलज्योतिष विद्येवर शोध किरण'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-8256283714433758241</id><published>2009-09-18T20:35:00.003+05:30</published><updated>2010-02-11T20:28:50.665+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्रंथपरिचय'/><title type='text'>ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड</title><content type='html'>&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S1RZiP6xL7I/AAAAAAAAAng/A45Uonxbrgk/s1600-h/Bharud.JPG" onblur="try {parent.deselectBloggerImageGracefully();} catch(e) {}"&gt;&lt;img alt="" border="0" id="BLOGGER_PHOTO_ID_5428061895811739570" src="http://4.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S1RZiP6xL7I/AAAAAAAAAng/A45Uonxbrgk/s320/Bharud.JPG" style="cursor: pointer; float: left; height: 320px; margin: 0pt 10px 10px 0pt; width: 217px;" /&gt;&lt;/a&gt; &lt;br /&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;div style="text-align: center;"&gt;ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड &lt;/div&gt;&lt;div style="text-align: left;"&gt;&lt;a href="http://picasaweb.google.co.in/lh/photo/PWxeynL0uTjJX98AsPmPaQ?feat=embedwebsite"&gt; &lt;br /&gt;&lt;/a&gt;&lt;/div&gt;&lt;/div&gt;फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्यांचे भारुड हे नावच इतके स्वयंस्पष्ट आहे कि  लेखकाला नेमक काय म्हणायच आहे हे  यातुन स्पष्ट होत. पुस्तकाच्या पहिल्याच पानावर फलज्योतिष = लोकभ्रम + लबाडी+योगायोग+ इंट्युशन ग्रहतारे हे फक्त शोभेसाठी! &lt;br /&gt;असे समीकरण मांडुन लेखकास काय सांगायच आहे याचे मुद्दे दिले आहेत. काही मुद्दे थोडक्यात असे आहेत. &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;*फलज्योतिष हे शास्त्र नसुन फक्त काल्पनिक ठोकताळ्यांचा संग्रह आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;*तारे व ग्रह यांचे परिणाम इथल्या सजीवसृष्टीवर होत असतील ही पण व्यक्तिश: प्रत्येक माणसाच्या नशीबावर त्याचे वेगळे परिणाम होतात असे मला वाटत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;*कुंडलीत ग्रह कुठल्या स्थानात पडला आहे यावर ग्रहाचे फल अवलंबुन असते हा सिद्धांत भ्रममूलक आहे. &lt;br /&gt;&lt;br /&gt;*अशा भ्रामक सिद्धांतावर आधारलेल्या ठोकताळ्यांची सुद्धा प्रत्यंतरे येउ शकतात. पण ती संभवनीयतेच्या नियमाप्रमाणे असतात. &lt;br /&gt;पुस्तकात कुंडलीची प्राथमिक माहिती चित्रांद्वारे सुलभ केली आहे. फलज्योतिषाला विज्ञानबाह्य गृढ लहरींचे प्रभाव मानल्याशिवाय त्यातील सिद्धांतांची मांडणीच करता येत नाही. या प्रतिपादनावर आधारलेले विवेचन पुस्तकात वाचायला मिळते. भुपृष्ठाची वक्रता व कुंडलीतील स्थाने यांचा परस्पर संबंध दाखवताना ग्रह एकाच वेळी अनेक स्थानात कसा हजर असतो? हे आकृतीद्वारे दाखवले आहे. &lt;br /&gt;स्थानांनुसार ग्रहांची फलिते बदलतात या सिद्धांतावर हल्ला चढवला आहे.ग्रहांची दृष्टी, ग्रहांच्या दशा व गोचरी या बाबत पुस्तकात विवेचन असुन या संकल्पनांवर हल्ला चढवला आहे. &lt;br /&gt;लेखकाने आपल्यापुरता विचार मांडताना " भविष्य काळातील घटनांना आज कोणत्यातरी स्वरुपात अस्तित्व आहे कि नाही याचे उत्तर मला ठामपणे हो किंवा नाही असे देता येत नाही. जर त्या घटनांना तसे अस्तित्वच असेल तर भविष्य जाणणे या शव्दाला अर्थ रहात नाही" असे म्हटले आहे. &lt;br /&gt;पुस्तकाच्या मुख पृष्ठावरील चित्रे  पुरेसे सुचक असुन शीर्षकातील शास्त्र शव्दावर मारलेली रिक्त जागेची काट कल्पक आहे. मुखपृष्ठाच्या व मलपृष्टाच्या आतील बाजुस "&lt;u&gt; गर्भ आपली वेळ स्वत:च ठरवतो काय?&lt;/u&gt;" "&lt;u&gt;गोकॆलिन व फलज्योतिष&lt;/u&gt;" असा वेचक व लक्षवेधी मजकुर परिशिष्टासारखा टाकला आहे. मलपृष्ठावर " एक सोपा मार्ग" म्हणुन खालील आवाहन केले आहे. "फलज्योतिषाचा खरेखोटेपणा ज्यांना पडताळुन पहायचा आहे. त्यांना एक सोपा मार्ग उपलब्ध आहे.पन्नाशी गाठलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बर्‍या वाईट अशा निदान तीन-चार ठळक घटना घडलेल्या असतात. जर फलज्योतिष हे खरेखुरे शास्त्र असेल तर जन्मकुंडलीवरुन या घटना साधारणपणे वयाच्या कितव्या वर्षी घडल्या असाव्यात ते सांगता यायला पाह्जे.तुमच्या आयुष्यातल्या अशा २-३ घटना आठवा. त्यांच्या तारखा, निदान महिना, लिहुन ठेवा तुमची जन्मकुंडली आणि या घटनांचे स्वरुप एवढेच फक्त  तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे अशा ज्योतिषाला द्या आणि त्या घटनांचे वर्ष कुंडलीवरुन सांगता येईल का विचारा. प्रत्यक्षात काय होते ते पहा. ' हा सुर्य हा जयद्रथ' या म्हणीचा अनुभव तुम्हाला येईल." &lt;br /&gt;&lt;br /&gt;लेखक माधव रिसबुड हे निवृत्त डिव्हीजन फॉरेस्ट ऑफिसर होते. निवृत्ती नंतर त्यांनी फलज्योतिषाचा छंद जोपासला. रिसबुडांचा परिचय आपल्याला &lt;a class="transl_class" click="" correct="" href="http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/09/blog-post_18.html" id="401" title="&amp;lt;span title=" to=""&gt;इथे&lt;/a&gt; पहाता येईल.त्यांचे २००३ मध्ये पुणे येथे निधन झाले. &lt;br /&gt;पुस्तक बाजारात फुटपाथवर मिळणार्‍या अनमोल खजान्यातच कदाचित मिळु शकेल.आंतरजालावर भटकणा‍र्‍या वाचकांना मात्र ते &lt;a class="transl_class" click="" correct="" href="http://www.scribd.com/doc/20528156/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B7-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B0-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1" id="425" title="&amp;lt;span title=" to=""&gt;इथे&lt;/a&gt; ते वाचता येईल.&lt;br /&gt;लेखक मुद्रक प्रकाशक:- माधव रिसबूड; २ वासवी, २१०१ सदाशिव पेठ, पुणे ३० &lt;br /&gt;पृष्टसंख्या- ३० &lt;br /&gt;मुल्य १० रु   ;     प्रकाशन :- जुलै १९९७&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-8256283714433758241?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/8256283714433758241/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=8256283714433758241' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8256283714433758241'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8256283714433758241'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/09/blog-post.html' title='ग्रंथ परिचय - फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S1RZiP6xL7I/AAAAAAAAAng/A45Uonxbrgk/s72-c/Bharud.JPG' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-4322886825876316489</id><published>2009-07-29T20:25:00.000+05:30</published><updated>2010-01-16T20:31:27.780+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्फुट'/><title type='text'>फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?</title><content type='html'>फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी &lt;strong&gt;असावी&lt;/strong&gt;? तसेच कशी &lt;strong&gt;नसावी&lt;/strong&gt;? यावर वाचकांच्या संकल्पना / सुचना हव्या आहेत. यापुर्वी  &lt;a href="http://www.misalpav.com/node/6089" title="फलज्योतिषावर आपले मत काय? "&gt;फलज्योतिषावर आपले मत काय? हा कौल घेतला होता.&lt;/a&gt; दैनिक सकाळ मध्ये ही यावर निवेदन दिले होते. यात फलज्योतिषाची उपयुक्तता हा मुद्दा तुर्तास बाजुला ठेवला आहे. चाचणीचे वेगळे 'डिझाईन ' जर कुणाकडे असेल तर त्याचा विचार व्हावा हा यामागील हेतु. एखाद्याला चाचणी ऐवजी आव्हानप्रक्रिया याबाबत काही सुचवायचे असेल तर तेही अवांतर मांडावे. कारण आमच्यासाठी ते समांतरच असणार आहे. फलज्योतिष कसे अशास्त्रीय वा शास्त्रीय आहे हे सिद्ध करण्याचे ही जागा नाही. धनंजयाचे &lt;a href="http://mr.upakram.org/node/1267" title="स्टॅटिस्टिकल मॉडेल"&gt;स्टॅटिस्टिकल मॉडेल&lt;/a&gt; वर या अगोदर चाचणी  झाली आहेच. त्याचे संदर्भ  खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत&lt;br&gt;&lt;/p&gt;&lt;br /&gt;&lt;p&gt;&lt;a href="http://www.ias.ac.in/currsci/mar102009/641.pdf" title="दुवा क्र १"&gt;दुवा क्र १&lt;/a&gt;&lt;br&gt;&lt;br&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/10/blog-post_09.html" title="दुवा क्र २"&gt;दुवा क्र २&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-4322886825876316489?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/4322886825876316489/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=4322886825876316489' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/4322886825876316489'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/4322886825876316489'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/07/blog-post.html' title='फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी कशी असावी?'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-5300701672367442935</id><published>2009-04-01T20:07:00.005+05:30</published><updated>2010-02-22T17:07:24.625+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='स्फुट'/><title type='text'>नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न</title><content type='html'>नाडीग्रंथ हा विषय इतका चघळून झाला आहे तरीही विषय चिकित्सेसाठी खुला ठेवला पाहिजे असे आम्हाला वाटते. सन ९५-९६ ते २००२ या काळात आम्ही या विषयात वाहुन गेलो होतो. पुण्यात हा विषय देखील प्रसारमाध्यमांनी उचलून धरला होता. त्याकाळात आम्हाला नाडीवाल्या लोकांना विचारायचे काही प्रश्न पडले होते आज ही आहेत. बघा तुम्हाला कसे वाटतात.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१) या नाडी केन्द्रात नाडी बंडलांची संख्या किती आहे? एका बंडलात किती नाडी पट्टया असतात?&lt;br /&gt;&lt;br /&gt;२) आपण महाराष्ट्रात जी नाडी बंडले आणलीत ती महाराष्ट्राचे संबंधाने सॉर्टिंग करुन आणलीत का? हे सॉर्टिंग कसे केले?&lt;br /&gt;&lt;br /&gt;३) आजतागायत अगस्त्य नाडी केन्द्रात जे लोक नाडी पटटी पाहून गेले व आज हयात नाहीत ( उदा. १९ व्या शतकाच्या आधी जन्मलेले) अशा लोकांच्या नाडी पट्टया आपण जपून ठेवता की टाकून देता?&lt;br /&gt;&lt;br /&gt;४) आपल्या पत्रकात जी नोट दिली आहे त्या नुसार असे दिसते की जनरल कांडम व्यतिरिक्त ११ कांडम विशिष्ट प्रकारचे भविष्य सांगण्या करिता आहेत. तसेच आणखी चार ही स्पेशल कांडे आहेत. या प्रत्येक कांडाकरिता स्वतंत्र पट्टी आहे का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;५) पट्टीत जन्मकुंडली असते की जन्मकुंडलीचा तपशील असतो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;६) भविष्य जन्मकुंडलीचे आधारे लिहिलेले असते की अंतर्ज्ञानाने?&lt;br /&gt;&lt;br /&gt;७) अंतर्ज्ञानाने असेल तर कुंडली पट्टीत कशासाठी असते?&lt;br /&gt;&lt;br /&gt;८) अंगठयाचा ठसा घेतल्यावर विवक्षित पट्टी ही त्याच व्यक्तिची आहे हे निश्चित करण्यासाठी आपण अनेक प्रश्न विचारता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;९) आंगठयाचा ठसा तर एकाचा दुसऱ्या सारखा कधीच नसतो मग एवढे प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१०) आजमितीस भारताची लोकसंख्या १०० कोटींचे वर आहे. प्रत्येक व्यक्तीची पट्टी महर्षींनी लिहिली आहे काय?&lt;br /&gt;&lt;br /&gt;११) वर्षभरात सुमारे एक हजार माणसांच्या पट्टया आपल्याकडे पाहून झाल्या असतील का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१२) तसे असेल तर एक व्यक्ती बरोबर सोळा पट्टया या हिशोबान या वर्षात १६ हजार पट्टया आपल्या संग्रही आहेत का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१३) माणसांची संख्या पहाता पट्टयांची संख्या आम्हाला अपूरी वाटते मग या पट्टया एवढया माणसांना कशा पुरतात?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१४) ज्या व्यक्तींच्या पट्टया वाचून झाल्या आहेत त्या पट्टयांचा नंतर तुम्हाला काय उपयोग होतो?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१५) आपल्याला जर त्याचा उपयोग होत नसेल तर त्या व्यक्तिने ती पट्टी मागितली तर त्याला आपण द्याल का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१६) हयात नसलेल्या माणसांच्या पट्टया तुमच्या संग्रहात असणारच त्यातील काही पट्टया आम्हाला अभ्यासासाठी द्याल का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१७) पट्टयात व्यक्तींची नांवे असतात असे आपण म्हणता, आम्हाला ती वाचता येत नाहीत. ती नांवे तिथे आहेत याची खात्री आम्हाला करता यावी यासाठी तुम्ही देवनागरी असलेली ही अक्षरे कूट लिपीत कशी असतात हे तुम्ही लिहून द्याल का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;१८) मनुष्य ज्या दिवशी तुमच्या कडे येतो त्या दिवसाच्या आधीच्या घटना पट्टीत लिहिलेल्या असतात की नसतात?&lt;br /&gt;-------------------------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;हाच लेख आपल्याला &lt;a href="http://mr.upakram.org/node/2011"&gt;उपक्रमावर&lt;/a&gt; पहाता येईल&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-5300701672367442935?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/5300701672367442935/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=5300701672367442935' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5300701672367442935'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5300701672367442935'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/04/blog-post.html' title='नाडीपरिक्षा- काही चिकित्सक प्रश्न'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-380176882201929520</id><published>2009-03-20T19:50:00.002+05:30</published><updated>2010-02-11T20:32:26.484+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार</title><content type='html'>&lt;div style="text-align: center;"&gt;&lt;span style="font-size: 130%;"&gt;विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार&lt;br /&gt;अर्थात्  'शिळ्या कढीला ऊत`&lt;br /&gt;( ढोलकी: खुद्द प्राचार्य गळतगे )&lt;br /&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;विंग-कमांडर शशिकांत ओक यांनी लिहिलेले "&lt;span style="font-style: italic; font-weight: bold;"&gt;बोध अंधश्रद्धेचा&lt;/span&gt;" या नावाचे पुस्तक आमच्या एका सनातनी मित्राने आमच्या हाती दिले व 'आता बोला!' अशा आविर्भावाने तो आमच्याकडे बघू लागला. पुस्तक वरवर चाळून पहाताच मित्राचा हेतू आमच्या ध्यानात आला. पुस्तक वाचतांना आम्हाला असे वाटले की 'बोध अंधश्रद्धेचा' या नावाऐवजी लाभ अंधश्रद्धेचा, किंवा लोभ अंधश्रद्धेचा हे नाव या पुस्तकाला जास्त शोभून दिसले असते!&lt;br /&gt;नि:स्वार्थपणे जनहितार्थ झटणारे ते दैवीगुणाचे, आपल्याबरोबर इतरांचेही हित जपणारे ते मनुष्यगुणाचे, आपल्या स्वार्थाकरिता दुस याचे नुकसान करणारे ते राक्षसगुणाचे, पण निष्कारण दुस यांचे नुकसान करणा यांना काय म्हणावे हे भर्तृहरीला समजेना! 'ते के न जानीमहे |' एवढे म्हणून तो स्वस्थ बसला. त्याच्या वर्गवारीप्रमाणे समाजात भोळसट आणि वेडगळ समजुती फैलावण्यातच ज्यांचा स्वार्थ गुंतलेला असतो त्यांना आपण राक्षस-श्रेणीत घालू शकू पण केवळ सनसनाटीच्या आनंदासाठी घातक किंवा वेडगळ समजुती जे फैलावतात त्यांना कोणत्या श्रेणीत घालायचे ? (देवालाही वेठीला धरणारे हे लोक!) त्यात त्यांचा काही स्वार्थ असतो म्हणावे तर तसेही नसते. तर, अशा या दोन श्रेणीच्या लोकांना अं. नि. स. हा त्यांच्या मार्गातला एक मोठा अडसर आहे असे वाटते म्हणून ते तिच्यावर सतत आग ओकत असतात. प्रस्तुत पुस्तकाच्या लेखकाचा हेतू तोच आहे एवढे सांगितले म्हणजे पुस्तकाच्या स्वरूपाची कल्पना वाचकांना येईल.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;span style="font-style: italic; font-weight: bold;"&gt;पूर्वेतिहास.&lt;/span&gt;&lt;br /&gt;१९९४ च्या अखेरीस " &lt;span style="font-style: italic; font-weight: bold;"&gt;नाडीभविष्य- चक्रावून टाकणारा चमत्कार&lt;/span&gt; " या नावाचे अंकवजा पुस्तक श्री. ओकांनी लिहून प्रसिद्ध केले आणि नाडीभविष्याचा जोरदार प्रचार सुरू केला.त्याची प्रत नारळीकरांनाही अभिप्रायासाठी पाठविली. डॉ.नारळीकरांनी त्यावर आपली भूमिका अविश्वासाची आहे असे सकारण सांगून १००० - २००० व्यक्तींचे सॅम्पल घेवून वस्तुनिष्ठतेचे निकष सांभाळून तशी चाचणी होवू शकेल असे सांगितले. बोध अंधश्रद्धेचा या पुस्तकात पृष्ठ ८ वर डॉ. जयंत नारळीकरांना लिहीलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ''आपण आपली पट्टी पहावी अशी माझी तीव्र इच्छा आहे कार्यबाहुल्यामुळे आपणास ते शक्य नसेल तर आपण आपला अंगठाछाप व इतर माहिती पाठवल्यास आपली पट्टी हुडकून फोटो, वही, कॅसेट पाठवू शकेन.`` याच पत्राची प्रत डॉ. दाभोळकरांना पाठवण्यात आली होती. त्यावर डॉ. दाभोळकरांनी श्री. ओक यांना असे कळवले की १० व्यक्तींच्या अंगठ्याचे ठसे व इतर आवश्यक माहिती ओकांच्या कडे पाठविण्यात येईल. त्याच्या आधारे व्यक्तींचे शिक्षण, विवाह, संतती अशा निश्चित व तपासण्याजोग्या बाबींची माहिती नाडीग्रंथाद्वारे मिळवून ओकांनी पाठवावी. या पत्राला श्री. ओकांनी ता. ८-४-९५ च्या पत्राद्वारे असे कळवले की या त-हेचे सहकार्य ओक देउ इच्छित नाहीत. दाभोळकरांनी त्यांची माणसे परीक्षणासाठी समक्ष केंद्रात पाठवावीत. डॉ.दाभोळकरांनी श्री. कुंभोजकरांना लिहिलेल्या दि. १५.२.९५ च्या पत्रात नाडीभविष्याला आव्हान दिले. आव्हानाचे स्वरूप असे होते की ज्या कोणाला अशी खात्री वाटत असेल की व्यक्तीच्या अंगठयाचा ठसा, व काही आवश्यक तपशील एवढया सामुग्रीवर त्या व्यक्तीच्या विशिष्ट बाबींचा बिनचूक तपशील नाडीपट्टीतून मिळतो, त्याने इच्छा असल्यास हे आव्हान स्वीकारावे आणि पाच लाख रुपये जिंकावेत. हे आव्हान कोणा एका विशिष्ट व्यक्तीला दिलेले नव्हते. डॉ. दाभोळकरांना ही खात्री वाटत होती की नाडीपट्टीतून अशा त-हेची माहिती मिळणे अशक्य आहे व हे आव्हान कुणीही स्वीकारून जिंकू शकणार नाही. दाभोळकरांना वाटत असलेली खात्री कशी योग्य होती ते या लेखावरून समजेल. या आव्हानामुळे लोकांचे लक्ष या विषयाकडे आकर्षित झाले, पण ओकांचा व त्यांच्या समर्थकांचा तिळपापड झाला. आपला दावा सिद्ध होउ शकणार नाही याची कल्पना ओकांना होतीच, म्हणून तो दावा नाशाबित करण्याची जबाबदारी ते दाभोळकरांच्यावर ढकलू लागले! 'दाभोळकरांनी स्वत: नाडीभविष्याचा अनुभव घेउन मगच काय ते बोलावे' असा घोशा त्यांनी लावला. त्यात त्यांचा कावा असा होता :- समजा, दाभोळकर स्वत: नाडीकेंद्रात जाउन आले व आपल्याला काहीही अनुभव आला नाही असे म्हणू लागले तर ' दाभोळकर पूर्वग्रह-दूषित असल्यामुळे त्यांनी नाडीवाचकाला खरी उत्तरे दिली नसावीत त्यामुळे त्यांना अनुभव आला नाही' असा आरोप करायला ओक मोकळेच रहातात! या दरम्यान, नाडीपट्टीतील कूटलिपी तामीळ भाषिक लोकांना ओळखता येते की नाही याचा उहापोह सुरू झाला. त्यात अगदी परस्पर-विरोधी अभिप्राय मिळाले.&lt;br /&gt;पुष्कळ पत्रापत्री झाली, आरोप-प्रत्यारोप व तोंडी वादविवाद झाले. होता होता, &lt;span style="font-style: italic;"&gt;१९९६ च्या किर्लोस्कर दिवाळी &lt;/span&gt;अंकात अं. नि. स. चे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. ओंकार पाटील यांचा स्वानुभवावर आधारलेला प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला. नाडीज्योतिषाचे बिंग त्यांनी फोडले होते. त्यानंतर दोन वर्षे सामसूम झाली होती. आता पुन्हा या पुस्तकाच्या रूपाने त्या शिळ्या झालेल्या कढीला ऊत आणायचे ओकांनी ठरवलेले दिसते. अं. नि. स.च्या वतीने त्यावर काही लिहिण्याची आवश्यकता आम्हाला दिसत नाही, परंतु नाडीभविष्यासंबंधाने काही माहिती वाचकांना द्यावी व प्रस्तुत पुस्तकात नाडीभविष्यासंबंधाने केलेल्या विपर्यस्त विधानांचा प्रतिवाद करावा या उद्देशाने हा लेख आम्ही लिहीत आहोत. अं.नि.स.ची या विषयासंबंधीची भूमिकाही यामुळे स्पष्ट होण्यास मदत होईल.&lt;br /&gt;&lt;span style="font-style: italic; font-weight: bold;"&gt;ओकांचा अतिरंजित मतलबी प्रचार&lt;/span&gt;.&lt;br /&gt;" नाडी-भाकिते हजारो वर्षांपूर्वी त्रिकालज्ञानी महर्षींनी अतींद्रिय ज्ञानाच्या सहारयाने लिहून ठेवली आहेत, प्रत्येक माणसाचे भाकित कूटलिपीत ताड-पट्टीवर कोरून लिहिलेले आहे, इतकेच नव्हे तर त्याचे नाव, त्याच्या वडिलांचे नांव हे सुद्धा कोरून ठेवलेले आहे," असा धडाकेबाज प्रचार ओकांनी सुरू केला. आम्ही असे ठामपणाने सांगतो की ही भाकिते १६ ते १७ शे वर्षाहून जास्त जुनी असणे शक्य नाही, ती कुणी अतींद्रिय ज्ञानाच्या मदतीने लिहिलेली नसून ज्योतिषशास्त्राच्या मदतीने सामान्य ज्योतिषांनी लिहिलेली आहेत, व मुख्य म्हणजे पट्टीवर कूटलिपीत नावे असणे केवळ अशक्य आहे. ओकांचा प्रचार विपर्यस्त व केवळ जाहिरातबाजीसाठी चाललेला आहे. आमच्या प्रतिपादनास आधार पुढीलप्रमाणे आहेत:-&lt;br /&gt;१.) नाडीपट्टीतून निघालेल्या कुंडलीसोबत जन्मदिवशीच्या वाराचा सुद्धा उल्लेख असतो. सोम-मंगळादि सात वार खाल्डियन लोकांच्याकडून आपल्याकडे इसवी सन पूर्व सुमारे पाचव्या शतकात आले. त्यापूर्वी आपल्याकडे फक्त तिथ्यांचा उल्लेख करीत असत. ( आधार:- कै. शं. बा. दिक्षित कृत भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास. ) यावरून असे दिसते की नाडीभविष्ये जास्तीत जास्त अडीच हजार वर्षाहून प्राचीन नाहीत.&lt;br /&gt;२.) नाडी ज्योतिषातली भाकिते १२ कांडांत १२ स्थानांच्या फलानुसार विभागलेली असतात. १२ स्थानांचा संबंध बारा राशींशी आहे. राशींची कल्पना ग्रीक ज्योतिषांनी भारतात इसवी सन पूर्व सुमारे तिस या-चौथ्या शतकात आणली. त्यापूर्वी भारतीय ज्योतिषांना मेष-वृषभादि राशी माहीत नव्हत्या. ( पहा: वरील ग्रंथ. ) यावरून एक गोष्ट निश्चित दिसते की नाडीभाकिते २३०० वर्षाहून जास्त प्राचीन असणे शक्य नाही.&lt;br /&gt;३.) नाडीपट्टीत निघलेली कुंडली पृच्छकाजवळच्या जन्मकुंडलीशी तंतोतंत जुळते असे नाडीसमर्थक मोट्या कौतुकाने सांगतात. पट्टीत निघालेली कुंडली निरयन राशींवर आधारलेली असते हे उघड आहे. राशींची निरयन गणना १६-१७ शे वर्षापूर्वी भारतात प्रचलित नव्हती, ती इ. स. च्या चौथ्या-पाचव्या शतकानंतर केव्हातरी ज्योतिषांच्या प्रचारात आली असावी. ( ग्रीकांनी व पाश्चात्य देशांनी ही पद्धत स्वीकारलेली नाही. ) यावरून हे उघड दिसते की प्रस्तुत नाडीभविष्ये १६-१७ शतकाहून जास्त जुनी असणे शक्य नाही.&lt;br /&gt;अतींद्रिय ज्ञानाबद्दल बोलायचे तर, अतींद्रिय ज्ञानी व त्रिकालदर्शी महर्षी कृत-त्रेता-द्वापार युगात होऊन गेले पण कली युगात तसे महर्षी झाले नाहीत असे श्रीमद्भागवत ग्रंथात म्हटले आहे. कली युग सुरू होऊन सुमारे ५००० वर्षे झाली. यावरून दिसते की प्रस्तुत नाडीभविष्ये सामान्य ज्योतिषांनीच लिहिलेली आहेत. अतींद्रिय ज्ञानाशी त्यांचा काही संबंध नाही.&lt;br /&gt;भाकितांची मूळची संख्या किती ? आजवर जेवढी माणसे जन्मली आणि पुढे जन्मणार आहेत त्या सर्वांची भाकिते लिहिलेल्या पट्ट्या उपलब्ध आहेत, श् असा आचरट प्रचार प्रथम ओकांनी केला, पण तो फारच ऎबसर्ड दिसतो असे कुणीतरी त्यांच्या ध्यानात आणून दिल्यावर ते म्हणू लागले की तसे नाही, जेवढी माणसे भाकित वाचून घ्यायला येणार आहेत तेवढ्याच माणसांच्या पट्ट्या त्या त्रिकालदर्शी महर्षींनी लिहून ठेवल्या आहेत! हा विनोदी खुलासा सुद्धा किती बिनडोकपणाचा आहे हे पुढे येणा-या चर्चेवरून कळेलच.&lt;br /&gt;नाडीपट्टीवर व्यक्तीचे नाव कोरलेले असते असे सांगणे ही धंदेवाईक लबाडी आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवणे हा मूर्खपणा आहे. असे म्हणण्याची कारणे अशी आहेत:-&lt;br /&gt;नाडी-ज्योतिष हा फलज्योतिषाचाच एक प्रकार असला तरी प्रचलित फलज्योतिषात आणि नाडीज्योतिषात एक मूलभूत फरक आहे तो असा की फलज्योतिषातली भाकिते जन्माच्या वेळच्या संपूर्ण ग्रहस्थितीचा विचार करून वर्तवायची असतात, पण नाडीज्योतिषातली भाकिते राशीचक्राच्या कितव्या अंशाचा कितवा भाग जन्मवेळी उगवत होता याचा विचार करून पूर्वीच कुणीतरी वर्तवून ठेवलेली आहेत! म्हणजे, नाडी-ज्योतिष हे भृगुसंहितेप्रमाणेच जणू काही एखादे रेडीमेड भाकितांचे स्टोअरच आहे. भोंदूंनी फसवावे आणि दुधखुळ्यांनी फसावे या सहकारी तत्वावर ही रेडीमेड भाकितांची दुकाने जोरात चालत असतात.&lt;br /&gt;नाडी म्हणजे एका पळाचा अवधी. एक पळ म्हणजे २४ सेकंद. एका अहोरात्रात, म्हणजे २४ तासात, ३६०० पळे बसतात. दरेक पळाचे भाकित कुणी वर्तवल्यास एका दिवसाची ३६०० भाकिते तयार हातील. तिकडे आकाशात राशी-चक्राचे जे ३६० अंश असतात त्यांचे प्रत्येकी १० विभाग केल्यास ३६०० विभाग होतात. एकेक विभाग पूर्वेस उगवून वर यायला एक पळ लागते. ( ३६०० पळात म्हणजे २४ तासात राशीचक्राची एक फेरी पुरी होते.) या ३६०० पळांच्या भाकितांची सांगड ३६०० राशी-विभागांशी घातलेली असते. मेष राशीच्या पहिल्या अंशाचा पहिला एकदशांशावा भाग ज्या पळात उगवून वर येतो ते पळ पहिल्या क्रमांकाचे मानून त्याचे भाकित एका पट्टीवर लिहायचे, व याप्रमाणे पुढे अनुक्रमाने ३६०० नाडी-पट्ट्या तयार करून ठेवायच्या. याचा उपयोग कसा केला जातो ते पाहू.&lt;br /&gt;जातकाच्या जन्मवेळी कितव्या राशीचा कितवा क्रमांक उगवत होता ते जन्मकुंडलीवरून समजते. त्या क्रमांकाशी संबंधित नाडीपट्टी काढायची, व तिच्यावर लिहिलेले भाकित तेच त्या जातकाचे भाकित असे समजायचे! नाडी-ज्योतिषाचा संबंध जन्मकुंडलीशी अशा प्रकारे येतो. भूत-भविष्यकथनाची त्याची पद्धत काहीही असो, पण ते कथन फलज्योतिषाप्रमाणे १२ स्थानात किंवा कांडात विभागलेले असते, त्यामुळे या नाडीज्योतिषाला हायब्रिडज्योतिष हे नाव शोभून दिसते. अशी ही नाडी-ज्योतिषाची थोडक्यात थियरी आहे. तिच्यात आवश्यकतेप्रमाणे तिखट-मीठ-मसाला घातला जात असावा. भृगुसंहितेत ज्याप्रमाणे १०-१२ दिवसांच्या अवधीत जन्मलेल्या सर्व जातकांचे भाकित एकच असते, त्याच प्रमाणे नाडी-ज्योतिषात तारीख-महिना-वर्ष कोणतेही असो पण विशिष्ट राशी-अंश उगवत असता जन्मलेल्या सर्व जातकांचे भाकित एकच असते! डोके ठिकाणावर असलेल्या कोणत्या शहाण्या माणसाला हे पटेल ? पण शहाण्याला वेडे करतील अशा किती तरी कल्पना शेकडो वर्षे या शास्त्रात धुमाकूळ घालीत आहेत. दशापद्धत म्हणजे काय प्रकार आहे हे ज्यांना समजले आहे त्यांना आमचे म्हणणे सहज पटेल.&lt;br /&gt;जन्मवेळ नोंदवण्यासाठी एका पळाचे भाग मोजण्याचे कुठलेही व्यावहारिक साधन पूर्वी उपलब्ध नव्हते म्हणून जन्मवेळ अमुक घटिका अमुक पळे एवढीच नोंदवीत असत. आज सुद्धा जन्म-वेळ कुणी अर्ध्या-पाव मिनिटांची नोंदवत नाहीत कारण ते व्यावहारिक दृष्टया शक्य नसते. म्हणूनच जन्मवेळेत अर्ध्या किंवा पाव पळाची सूक्ष्मता ( अक्युरसी ) आणून नाडी-पट्ट्यांची बेसिक संख्या ३६०० च्या दुप्पट किंवा चौपट करणे निरर्थक आहे. ३६०० हीच बेसिक संख्या व्यवहार्य व म्हणून अपरिहार्य आहे. एकेका पट्टीवरचा मजकूर १२ पट्ट्यांवर विभागून लिहून पट्ट्यांची संख्या जरी ४३२०० इतकी वाढवली असली तरी बेसिक पट्ट्यांची संख्या ३६०० हीच असते.&lt;br /&gt;&lt;span style="font-size: 100%;"&gt;&lt;span style="font-weight: bold;"&gt;शुद्ध बिनडोकपणा&lt;/span&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;या नाडी-पट्ट्या व्यक्तिश: एकेका जातकासाठी नावानिशी बनवलेल्या असतात असे सांगणे म्हणजे शुद्ध लुच्चेगिरी आहे. कां ते पहा. जर पट्टयांवर व्यक्तीचे नाव, वडिलांचे नाव, जन्मकुंडली हे सर्व कोरलेले असेल तर तशा ३६०० पट्ट्या फक्त ३६०० गि हाइकांनाच पुरतील. जिथे रोजची १०-१५ गि-हाइके येत आहेत तिथे एवढ्या पट्ट्या एका वर्षातच संपून जातील. मग ही केंद्रे इतकी वर्षे चालली आहेत कशी? त्याच त्याच पट्ट्या वारंवार वापरल्याशिवाय ती चाललेली नाहीत हे उघड आहे, आणि तसे करायचे तर पट्टी वाचत असल्याचे ढोंग करण्यावाचून काय पर्याय आहे? ते ढोंग उघडकीस येऊ नये एवढ्यासाठीच तर कूट लिपीची योजना. झाकली मूठ सव्वा लाखाची!&lt;br /&gt;आणखी एक मुद्दा मांडतो. पृष्ठ १९३ वर ओक म्हणतात की नाडीभविष्याचा आवाका मानवी विचारांच्या कुवतीपलीकडे जाणारा आहे. (आम्ही म्हणतो की, असेलही कदाचित् ) पण एखाद्या नाडीकेंद्राच्या खोलीत जास्तीत जास्त किती बंडले मावू शकतील याचा अंदाज करणे हे तर मानवी कुवतीच्या पलीकडचे नाही ना ? हा प्रश्न विचारायचे कारण असे की, याच पानावर ओक म्हणतात की रोज कमीत कमी २०० लोक, असे २००० वर्षांच्या कित्येक शतके आधी(पासून घडत असावे) असा त्यांचा अंदाज आहे. पृष्ठ ८४ वर त्यांनी ८-१० हजार वर्षांच्या प्राचीनतेचा अंदाज दिला आहे. आता हे आकडे घेऊन जर कुणी हिशोब करायला बसला तर बंडलांची संख्या कित्येक कोटींच्या घरात जाईल, आणि पट्ट्यांची संख्या अब्जांच्या घरात जाईल. एवढया पट्ट्या खरोखरीच पूर्वी कुणी लिहिल्या असतील का, एकेका केंद्राच्या एवढयाशा जागेत एवढया पट्ट्या मावलेल्या असतील का, त्यांचे सॉर्टिंग कसे झाले असेल, आयत्या वेळी हवे ते बंडल कसे सापडत असेल, अशा शंका डोळस श्रद्धाळू? माणूस सुद्धा घेईल. यावर ओकांचे म्हणणे असे असावे की पट्टयांची संख्या अशी अफाट नसतेच मुळी, मोजकीच असते! पृष्ठ १२१ वर ते म्हणतात &lt;span style="font-style: italic; font-weight: bold;"&gt;'या पट्ट्यातील मजकूर दर वेळी बदलत असल्याने .... पट्ट्या संख्येने कमी वाटल्या तरी यापुढेही असंख्य वर्षे मानवतेला मार्गदशन होत राहील यात शंका नाही.'&lt;/span&gt; ओकांचे हे विधान त्यांच्या बिनधास्त व बिनडोकपणाचे द्योतक आहे. पट्टयांची संख्येने कमी वाटल्या म्हणजे काय ? कशाच्या मानाने कमी वाटल्या ? गि-हाईकांच्या संख्येच्या मानाने कमी वाटल्या असे त्यांना म्हणावयाचे आहे काय? म्हणजेच ३६०० ही आम्ही वर काढलेली बेसीक संख्याच बरोबर आहे असेच त्यांना म्हणावयाचे आहे ना. पट्टीवरचा कोरलेला मजकून कोण बदलतो, कसा बदलतो, कधी बदलतो याचा काहीही खुलासा ते करीत नाहीत! ठीक आहे ते नसतील करत तर आम्ही करतो :- गि-हाईकांला नाडीपट्टी वाचून दाखवायचे सोंग करीत असलेला स्वामी वास्तविक स्वत:च्या मनाशी जुळविलेला मजकूर घडाघडा ''वाचत`` असतो! एक गि-हाईक गेल्यावर दुसऱ्या गि-हाईकापुढे पुन्हा तीच पट्टी पण मजकूर वेगळा असे करून वाचण्याचे सोंग जरी त्याने केले तरी हे अजब नाटक कूट लिपी या प्रकारामुळे उघडकीस येणे शक्य नसते. हे सत्य खुद्द ओकांनीच सांगितले आहे म्हणून बरे झाले. ''पट्टीवरचा मजकूर बदलतो`` याचा खरा अर्थ हा असा आहे. या विंग कमांडरांची कमांड फक्त त्यांच्या कल्पनावारूच्या विंगवर आहे पण बुद्धी नाडीकेंद्राकडे गहाण पडली आहे हे मात्र यावरून स्वच्छ दिसते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;अं. नि. स.चे एक प्रमुख कार्यकर्ते श्री. ओंकार पाटील यांनी स्वत: चेन्नईच्या आसपासच्या नाडीकेंद्रांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीचा अनुभव घेतला आहे व तो किर्लोस्कर मासिकाच्या दिवाळी (१९९६) अंकात प्रसिद्ध केला आहे तसेच अं.नि.स.ने प्रकाशित केलेल्या&lt;span style="font-style: italic; font-weight: bold;"&gt; प्राचीन ज्योतिषाचे तीन तेरा&lt;/span&gt; या यातही त्याचा समावेश केला आहे. त्यांचा तो लेख मुळातूनच वाचला पाहिजे. नाडी-पट्टी शोधून काढण्याच्या बहाण्याने पृच्छकाला अक्षरश: शेकडो प्रश्न विचारून त्याच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायची आणि नंतर नाडी-पट्टी वाचण्याचा देखावा करीत तीच माहिती त्याला ऐकवायची असा प्रकार इथे चालतो. ओंकार पाटलांच्याकडून त्यांची जन्म-वेळ अशीच त्या नाडीवाचकाने त्यांच्याकडून काढून घेतली आणि तिच्यावरून तामिळी पद्धतीची कुंडली बनवून त्यांना दिली पण भासवले मात्र असे की ती कुंडली पट्टीतच लिहिलेली होती. ( १७०० वर्षापूर्वीच्या ज्योतिषाला विसाव्या शतकातल्या कुंडल्या कशा बनवता आल्या हा तांत्रिक प्रश्न ओकांना व त्यांच्या साथीदारांना जिथे समजणेच शक्य नाही तिथे त्यातली लबाडी कुठून कळणार ? ) श्री. पाटील यांना या कुंडलीत काही गम्य नव्हते.&lt;br /&gt;&lt;span style="font-style: italic; font-weight: bold;"&gt;खरा चमत्कार तरी कोणता?&lt;/span&gt;&lt;br /&gt;नाडीपट्टीवर कूट लिपीत खरोखरी काय लिहिलेले असते हे निदान मराठी माणसाला कळणे शक्य नसते, नाडी-वाचक म्हणेल ती पूर्वदिशा अशी तिथे स्थिती असते. या संदर्भात आम्ही प्रस्तुत पुस्तकातील पृष्ठ १२ वरील ओकांच्या पत्रातील ओळी उद्धृत करतो: 'आपण पुरवतो ती माहिती तुमचे ताडपत्र हुडकायला मदत करण्यासाठी आहे. तीच माहिती हजारो वर्षापूर्र्वी कूटलिपीत तेही तामीळसारख्या सुदूर प्रदेशातील भाषेत कोरलेली कशी हाच तर चमत्काराचा पाया आहे.' पण हा पायाभूत चमत्कार खरोखरीच घडला आहे की नाही हे ठरवायचे कुणी आणि कशाच्या आधारे ? तामिळी भाषा जाणणा यांच्या साक्षी दोन्ही बाजूकडून काढल्या गेल्या, पण त्या अगदी टोकाच्या विरोधी आहेत. मग यातून मार्ग काय ? ओकांनी ज्या तामीळ-जाणकारांकडून पृष्ठ ४ वरील माहिती मिळवली ते लोक कूट लिपीची मूळाक्षरे आणि कोणत्याही एका अक्षराची बाराखडी तामिळ लिपीत रूपांतरित करू शकतील तर तामीळ अक्षरांचे देवनागरीत रूपांतर कुणीही संस्कृत जाणणारा तामीळ माणूस करू शकेल. अशा रितीने कूट लिपीतील नावांची शहानिशा मराठी माणूस करू शकेल. आम्ही तर असे म्हणतो की ओकांना जर एवढी तळमळ लागली असेल तर त्यांनी त्या कूट लिपीची मूळाक्षरे आणि एका अक्षराची बाराखडी त्यांच्या स्वामींच्या मदतीने देवनागरी लिपीत रूपांतरित करून प्रसिद्ध करावी. संस्कृत जाणणा या दाक्षिणात्य लोकांना देवनागरी लिपी चांगली ठाऊक असते. त्या कूटलिपीतल्या सांकेतिक चिन्हांशी आणि शब्दांच्या सांकेतिक अर्थाशी आम्हाला काही कर्तव्य नाही, ओकांनीच ज्या पट्टीत जातकाची नांवे कोरलेली नाहीत त्या बद्दल माझी नाडी भविष्याची मते लागू नाहीत असे पृ.१३९ वर सांगितले आहे म्हणून आम्ही फक्त नावांची शहानिशा करू इच्छितो, आणि ती करण्याचा एवढा एकच मार्ग आम्हाला दिसतो. कूटलिपी हेच जर त्या अगस्त्य नाडी-केंद्राच्या चालकांचे ट्रेड-सीक्रेट असेल तर ते तिची गुरुकिल्ली ओकांच्यासुद्धा हाती लागू देणार नाहीत. जर तसे नसेल तरच ओक ती किल्ली मिळवू शकतील. आमच्यासारख्यांना ही गोष्ट अशक्य आहे हे आम्ही कबूल करतो. नाडीकेंद्रात कुणी जास्त चौकसपणा करीत असल्याचा संशय जरी आला तरी काय होते ते श्रीकांत शहांनी व ओंकार पाटलांनी अनुभवले आहे.( महर्षींचा अपमान केला म्हणून केंद्रातून डच्चू मिळाला नाही हे नशीब! ) आम्ही ओकांना अशी विनंती करतो की ही गुरुकिल्ली त्यांनी मिळवून प्रसिद्ध करावी. तसे केल्याशिवाय 'चमत्कार की धूळफेक ?' या कोड्याचा उलगडा त्यांना व्हायचा नाही. नाडी-पट्टी वाचणारा काय कुठेही बोट ठेवून म्हणेल की हे पहा इथे तुमचे नाव! आमच्या हातात त्या लिपीची मूळाक्षरे असली तरच आम्ही आमची खात्री करून घेऊ शकू. एरवी आम्ही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा ? अंगठयाच्या ठशाचा उपयोग नाडीची बंडले शोधण्यात कसा होतो हेही सिक्रिट गुलदस्त्यात! पोलीस खात्याच्या अंगुलीमुद्रा तज्ज्ञांच्या मते अंगठयाचा प्रत्येक व्यक्तिचा ठसा हा 'युनिक` असतो. त्या ठशाचे पॅरामिटर्स पुन्हा कधीही रिपीट होत नाही. तसे नसते तर अंगुलीमुद्राशास्त्र केव्हाच मोडीत निघाले असते.&lt;br /&gt;&lt;span style="font-style: italic; font-weight: bold;"&gt;ओकांचा हेतू तरी काय ?&lt;/span&gt;&lt;br /&gt;श्री. ओकांच्या कल्पना-रंजनावरून कुणाला असे वाटेल की मोठमोठ्या महर्षींच्या मार्गदर्शनाखाली आश्रमातील शिष्यांचे तांडेच्या तांडे ताडांच्या झावळ्यावर भाकिते कोरून काढण्यातच आपले ज्ञानार्जनाचे तरुण वय वाया घालवीत होते. अब्जावधि पट्ट्या त्यांनी कोरून लिहिल्या असल्या पाहिजेत. असे जर खरोखरीच घडले असेल तर आम्ही म्हणू धन्य ते महर्षी आणि धन्य ते शिष्यगण! आगामी शेकडो पिढ्यांचे कल्याण ( ! ) साधण्यासाठीच त्यांनी आपले आयुष्य वेचले, आणि आजही ओकांच्यासारखे झपाटलेले नाडी-ऎडिक्ट आपली सरकारी नौकरी संभाळून नाडी भविष्याचा म्हणजे पर्यायाने नाडी-केंद्रांच्या धंद्याचा प्रचार 'लोकांच्या कल्याणासाठी' करीत आहेत. आम्हाला पडलेला प्रश्न एवढाच आहे की, आपल्याला आधीच ठाऊक असलेल्या गोष्टी ताडपट्टीत लिहिलेल्या आहेत एवढे कळल्यामुळे कुणाचे व काय कल्याण होते ? खुद्द ओकांनाच हा संभ्रम पडला आहे हे विशेष! ( पहा: पृष्ठ ८ पॅरा २). नाडीकेंद्राचा अनुभव घेतलेल्या अनेकांना आम्ही विचारले की तिथे गेल्यामुळे तुमचा प्रत्यक्ष असा काय फायदा झाला? काही उत्तर मिळाले नाही. म्हणजे मग हा सगळा उपद्व्याप श्री. ओक कुणासाठी व कशासाठी करीत आहेत हा प्रश्न पडतो. ते नाडी-केंद्रांचे एजंट आहेत असे कुणी म्हणू नये यासाठी पृष्ठ ७९ वर त्यांनी जो निर्वाळा दिला आहे त्यावर समजा आपण विश्वास ठेवला, तरी मूळ प्रश्न शिल्लकच रहातो. आम्हाला असे वाटते की प्रसिद्धीची हाव आणि एक सनसनाटीचा आनंद मिळवणे एवढ्यासाठीच ते हा खटाटोप करीत असावेत. त्यात त्यांचा स्वार्थ नाही! ओकांच्या धडाकेबाज प्रचारामुळे मराठी माणसे अधिक प्रमाणात नाडीभविष्य पहायला जाऊ लागली असे त्यानीच म्हटले आहे, त्यामुळे तिथल्या स्वामीलोकांचे कल्याण नक्कीच झाले असेल. 'होई ना का बापडे, आपले काय जाते ? परिहार-विधी करण्यासाठी मराठी माणसांचे लाखो रुपये खर्च पडले असतील. पडेनात का जाईनात, आपले चार चव्वल थोडेच खर्च होताहेत ?' बहुतेक तटस्थ लोक असाच विचार करीत असावेत, पण अं. नि. स. ला हे पटत नाही. तिच्यावर खार खाणा-यांनी निदान एवढा तरी विचार करावा की तिच्या प्रचार-कार्यामुळे सर्वसामान्यांचे काही नुकसान तर होत नाही ना, - जसे ओकांच्या प्रचारामुळे ते होत आहे.&lt;br /&gt;श्री. ओकांना सध्या एकाच गोष्टीचा निदिध्यास लागला आहे तो म्हणजे : डॉ. दाभोळकर व डॉ. नारळीकर यांनी आपल्या समवेत १०-१२ मित्रमंडळी घेऊन स्वत: नाडी-केंद्रात जाऊन आपल्या आई-वडिलांची नावे, मुलांची नावे, नाडीवाचकाच्या तोंडून ऐकण्याचा आनंद घ्यावा. पट्टीवरच्या कूटलिपीत खरोखरीच नावे आली आहेत की नाहीत ते त्यांना नाही कळले तरी हरकत नाही, त्यांनी नाडीवाल्या स्वामीवर खुशाल डोळे मिटून विश्वास ठेवावा! शिवाय, ओक तिथे त्यांच्या मदतीला उपस्थित असतीलच ना! डॉ. नारळीकरांच्या सारखा थोर खगोलशास्त्रज्ञ व अं.नि.स.चे डॉ. दाभोळकर एका पोरसवदा स्वामीपुढे नम्रपणे बसले आहेत, त्याच्या प्रश्नांच्या सरबत्तीला उत्तरे देत आहेत, हे विलोभनीय दृश्य पहायला ओक आतुर झाले आहेत. असे घडेपर्यंत त्यांना सुखाची झोप लागणार नाही. ओंकार पाटील यांनी जो काय अनुभव घेतला तो ओकांच्या मते खरा नाही किंवा पुरेसा नाही. तो पूर्वग्रह-दूषित आहे. प्रत्येकाने मारुतीच्या बेंबीत ( किंवा आणखी कुठे ) बोट घालून स्वत: अनुभव घेतला पाहिजे असा त्यांचा आणि त्यांचे प्राचार्य मित्र श्री. गळतगे यांचा वैज्ञानिक आग्रह आहे! अं.नि.स.ला तसे करण्याची गरज वाटत नाही.&lt;br /&gt;थोडक्यात,&lt;br /&gt;१. नाडीपट्ट्यांतला मजकूर १६-१७ शतकांहून जास्त जुना नाही.&lt;br /&gt;२. कृत-त्रेता-द्वापार युगातल्या महर्षींचा प्रस्तुत नाडी-ज्योतिषाशी व पट्ट्यातल्या मजकुराशी काही संबंध नाही. कलीयुगात त्रिकालज्ञानी महर्षी झाले नाहीत.&lt;br /&gt;३. प्रस्तुत नाडी-भविष्ये सामान्य ज्योतिषांनी लिहिलेली आहेत.&lt;br /&gt;४. नाडीपट्ट्या व्यक्तिश: कुणासाठी लिहिलेल्या नव्हत्या म्हणून त्यात कुणाची नावे असणे शक्य नाही.&lt;br /&gt;५. अंगठयाचा ठसा हा केवळ देखावा आहे.&lt;br /&gt;६. कूटलिपीची मूळाक्षरे व बाराखडी देवनागरी लिपीत उपलब्ध झाली तर आमच्या निष्कर्षांना पुष्टी मिळेल इतकेच. वास्तविक, आमचे निष्कर्ष आम्ही स्वतंत्र प्रमाणांच्या मदतीने आधीच काढले आहेत. त्यासाठी तांबारमला भेट देण्याची आम्हाला गरज पडली नाही. नाडीभविष्याला प्रायमा फेसी केसच नाही असे आम्ही का म्हणतो ते वरील मुद्यावरून कळेल.&lt;br /&gt;-------------------------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;पुर्वप्रकाशित- अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र- एप्रिल १९९९&lt;br /&gt;तसेच &lt;a href="http://mr.upakram.org/node/2015"&gt;उपक्रम&lt;/a&gt; या संकेतस्थळावर पहाता येतील.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-380176882201929520?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/380176882201929520/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=380176882201929520' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/380176882201929520'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/380176882201929520'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/03/blog-post.html' title='विंग-कमांडरांचा बहुरंगी बहुढंगी वग - नाडीभविष्याचा चमत्कार'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-8464277165398511482</id><published>2009-02-09T19:25:00.001+05:30</published><updated>2010-02-11T20:33:33.898+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वेचक-वेधक'/><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>महात्मा फुल्यांचे  फलज्योतिष विषयक विचार</title><content type='html'>फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो. यासाठी जन्मनावाचा उपयोग केला जातो.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."&lt;i&gt;पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" &lt;/i&gt;अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते.महात्मा फुल्यांनी फलज्योतिषाची जनमानसावरील पकड अचुक पद्धतीने ओळखली. आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' मध्ये त्यांनी ज्या प्रकारचे स्पष्टीकरण दिले त्यावरुन फलज्योतिषाच्या मुळ सिद्धांताचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता हे स्पष्टपणे जाणवते. प्रथम अभ्यासक व नंतर टीकाकार अशी त्यांची भूमिका होती. प्य्हलज्योतिष हा धर्माचा एक भाग मानला जात असल्याने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात फलज्योतिषासंबंधी टीका केली.फुल्यांच्या काळातील म्हणजे शतकापुर्वीची असलेली सामाजिक परिस्थिती व सामाजिक मानसिकता या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर फलज्योतिषाला सामाजिक शोषण व अंधश्रद्धा म्हणणारे म.फुले काळाच्या किती पुढे होते हे समजते. फलज्योतिषी लोकांच्या अज्ञानाच्या फायदा उठवुन भरभक्कम दक्षिणा उकळतात असे ते स्पष्टपणे म्हणतात. ग्रहांची पीडा टाळण्यासाठी ग्रहशांतीचे यज्ञयाग केले जातात. ज्या धर्मग्रंथात ग्रहपीडानिवारणाचे कर्मकांड सांगितले जाते त्याविषयी तीव्र भाषेत टीका करतात."अहो त्यांच्या या भूमंडळावरील चतुष्पाद भाउबंदास म्हणजे बैलास जन्म देणा-या गायांसह मेढ्यांस अघोरी आर्यभट ब्राह्मण त्यांस खाण्याच्या निमित्ताने यज्ञामध्ये त्यांचा बुक्क्यांनी वध त्यांचे मांस गिधाडासारखे खात होते, त्यांच्याने त्यावेळी आर्यभट ब्राह्मणांचे काही नुकसान करवले नाही. तथापि हल्लीच्या सत्ययुगामधे जर गायामेंढ्यास जर ईश्वरकृपेने वाचा फुटली असती तर त्यांनी धूर्त आर्यातील ग्रंथकारांची नांवे ठेवण्यास कधीही मागेपुढे घेतले नसते."&lt;br /&gt;अशाच जन्मनांव प्रकरणाचा समाचार महात्मा फुल्यांनी शंभर वर्षांपुर्वी घेतला. "&lt;b&gt;सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक&lt;/b&gt;" मध्ये फुल्यांनी बळवंतराव हरी साकवळकर यांच्या जन्मवेळेवरुन जन्मनांव कसे काढतात? यावरुन जन्मरास पत्रिका कशी मांडतात? याविषयींच्या प्रश्नाला विश्लेषणात्मक उत्तर दिले आहे. त्यावरुन त्यांना फलज्योतिषविषयक चांगली जाण होती हे दिसुन येते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर " मानव स्त्री पुरुष जन्म होताना त्यावेळी नक्षत्रांचे कोणते चरण होते म्हणुन समजणारे लोक फारच विरळा. त्यातुन नक्षत्रांचा पहिला व दुसरा चरण संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर 'चे' याची 'ची' अथवा 'चु' याचे 'चे' होण्याचा संभव आहे. त्याच प्रमाणे अश्विनीची चार चरणे, भरणीची चार चरणे आणि कृत्तीकाचे पहिले चरण अशी एकंदरीत नउ चरणे मिळुन एक मेष रास होती. आता मेष व वृषभ राशीचा संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर वृषभ राशीची मेष रास अथवा मेषराशीची वृषभ रास होण्याचा संभव आहे. त्या सर्वांवरुन स्त्री पुरुषांचा जन्म होतेवेळी घंगाळाच्या पाण्यात वाटी टाकून घटका पहाणारे फारच थोडे. परंतु वाव अथवा कास-याने सुर्य अथवा रात्रीच्या तपा मोजणारे बहुत सापडतील.यावरुन आर्यातील ग्रहशास्त्रवेत्ते मुली मुलांच्या जन्मपत्रिका कोणत्या त-हेने वर्तवतात याविषयी एखादा अनुभव असेलच. याशिवाय आपण पेशवे सवाई माधवराव यांची जन्मपत्रिका वाचुन पहा. म्हणजे आर्य जोशांची ठकबाजी तुमच्या सहज लक्षात येईल." &lt;br /&gt;वरील विवेचनावरुन फुल्यांनी केलेली टीका तर्कसंगत आहे हे लक्षात येते. नियतकालिकांच्या स्थळांच्या जाहिरातीत 'पत्रिका हवी' असा आग्रह धरणारे उच्च शिक्षित माणसे बघितली कि फुले काळाच्या अजुन ही पुढे आहेत की ही उच्चशिक्षित माणसे गतकाळात चालली आहेत. असा प्रश्न पडतो. सुशिक्षित माणसे मात्र पत्रिका जुळत नाही म्हणुन वधु - वरांना प्राथमिक फेरीतच बाद करतात.ज्या पायावर पत्रिकातयार होते तो पायाच किती डळमळीत आहे हे फुल्यांनी आपल्या विवेचनात दाखवुन दिले आहे. तत्कालीन समाजात तर फलज्योतिषाचे बडे प्रस्थ होते.. अशा परिस्थितीत लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा फुल्यांनी प्रयत्न केला. मोठी मोठी माणसे सुद्धा फलज्योतिषावषयी उघड टीका करीत नसत. कारण हा जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने फलज्योतिषात तथ्य नसल्याचे सांगणे त्यांच्या प्रतिष्ठेच्या, प्रतिमेच्या दृष्टीने हितावह नव्हते.&lt;br /&gt;आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनातील सुख दु:खावर परिणाम होतो का? अशा आशयाचा प्रश्न जेव्हा फुल्यांना विचारला तेव्हा फुले म्हणतात," या सर्व विस्तीर्ण पोकळीत अनंत तारे आहेत. त्यापैकी आपल्या एका संनिध चे सुर्य आणि चंद्र हे उभयता या पृथ्वीवरील एकंदर सर्व जलचर,भुचर आणि वनचरांसह प्राणजिवन आहेत म्हणुन निर्विवाद आहेत व तसेच बाकी शनी वगैरे ग्रह एकट्या मानव स्त्री पुरुषांस पीडा देतात म्हणुन सिद्ध करता येत नाही. तसेच शनी वगैरे ग्रहांच्या संबंधाने एखादे वेळी या आपल्या पृथ्वीवरील एकंदर सर्व प्राणिमात्रास काही एक त-हेने हित अथवा अनहित होण्याचा जरी संभव आहे तरी ते एकंदरीत सर्व प्राण्यांपैकी फक्त मानव स्त्रीस अथवा पुरुषास पीडा देतात, म्हणुन सिद्ध करता येणार नाही. कारण शनीवरील एकंदरीत सर्व प्रदेश इतका विस्तीर्ण आहे की त्याच्या निर्वाहाकरिता चार चंद्र आहेत. व त्यास आपल्या सर्वांच्या निर्मिकाने नेमुन दिलेले उद्योग एके बाजुला ठेउन तो या भुमंडळावरील एखाद्या मानव व्यक्तीस पीडा देण्यास येतो, आणि ती पीडा टाळण्याकरिता अज्ञानी लोकांनी धुर्त आर्य भट जोशास भक्कम दक्षिणा दिल्याने दुर होते., ही सर्व पोटबाबु आर्य जोशांची लबाडी आहे."&lt;br /&gt;फुल्यांनी फलज्योतिषाच्या मूळ सिद्धांतावर हल्ला चढवला. त्याकाळी फुल्यांनी स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टीकोण आज आपल्याला स्वीकारणे जड जाते. फुल्यांच्या काळात नउवारी साडी नेसणारी स्त्री शनी पीडा देईल साडेसातीत शनीला तेल घालण्यासाठी ज्या भीतीपोटी जात होती त्याच भीती पोटी आजची स्लीवलेस ब्लाउज घालणारी, बॊबकट केलेली ललना शनीला जाते.&lt;br /&gt;जन्मवेळ कुठली मानावी याविषयी प्रतिपादन करताना फुले म्हणतात," याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी या कामी केवळ आपली पोटे जाळण्याकरिता ज्योतिषशास्त्रात हे मनकल्पित थोतांड मुख्य उभे केले आहे. कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."&lt;br /&gt;यावरुन फुल्यांनी फलज्योतिषविषयक आपली भुमिका किती स्पष्ट व तर्कशुद्ध मांडली आहे हे दिसते.आपला फलज्योतिषावर विश्वास नाही अशि साधारण भुमिका न घेता इतरांनीही विश्वास ठेउ नये म्हणुन कारणमिमांसा करुन लोकांमध्ये चिकित्सक दृष्टीकोन जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळी टीकेसाठी लागणा-या शब्दांसाठीही तडजोड स्वीकारली नाही. युवापिढीने त्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-8464277165398511482?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/8464277165398511482/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=8464277165398511482' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8464277165398511482'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8464277165398511482'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/02/blog-post.html' title='महात्मा फुल्यांचे  फलज्योतिष विषयक विचार'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-8471902921041861273</id><published>2009-01-03T22:52:00.002+05:30</published><updated>2010-02-11T20:34:16.060+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वेचक-वेधक'/><title type='text'>परिसंवाद -लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?</title><content type='html'>पुणे-  "सामान्य माणसांना लग्न जुळविण्यासाठी पत्रिकेचा आधार घ्यावासा वाटला तर त्यात काही गैर नाही" असे प्रतिपादन फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे प्रकाश घाटपांडे यांनी केले. विवाह ही अनिश्चित भविष्याशी संबंधित घटना असल्याने त्यात पडताना मानसिक आधाराची गरज ही प्रत्येकाला लागतेच, असे सांगुन ते म्हणाले,"परंतु आपण जेव्हा पत्रिकेचा आधार घेतो तेव्हा पत्रिका म्हणजे काय, तिच्यातील ढोबळ गणिते कशी मांडतात, मंगळ असतो म्हणजे काय, एकनाडीचा दोष मानावा कि मानू नये यासारख्या गोष्टी आपण स्वत: समजून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर त्यात तथ्य आहे असे वाटल्यास त्याचा जरुर आधार घ्यावा."&lt;br /&gt;फलज्योतिष चिकित्सा मंडळातर्फे आयोजित&lt;span style="font-weight: bold;"&gt; " लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?" &lt;/span&gt;या परिसंवादात स्वत:चे विचार मांडताना सुप्रसिद्ध वैद्यकिय विवाह समुपदेशक डॊ शांता साठे म्हणाल्या," &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;माझे स्वत:चे लग्न पत्रिका न पाहता झाले आहे व आजपर्यंत म्हणजे वयाची पासष्टी उलटूनही आमचे सहजीवन उत्त्तम चालू आहे. आमच्या पत्रिका जुळतात कि नाही हे आजवर आम्ही पाहिलेले नाही. तरीही याबाबतीत मी असे म्हणेन कि ज्यांचा जसा विश्वास असेल त्याप्रमाणे त्यांनी करावे. परंतु विवाहापुर्वी मुलामुलींची वैद्यकीय तपासणी मात्र जरुर करावी. एड्स, सांसर्गिक रोग अनुवंशिक आजार यासंबंधी तपासण्या अवश्य करुन घ्याव्यात. वैद्यकीय माहिती एकमेकांपासून मुळीच दडवुन ठेवू नये.तसेच अशा प्रकारची तपासणी समोरील पक्षाने मागणी केल्यास तो स्वत:चा अपमानही मानू नये. त्यामुळे विवाहोत्तर आयुष्यातील अनेक अडचणी टाळता येतात."  एकनाड व रक्तगट यांचा काहीही संबंध नाही व आजकाल आधुनिक वैद्यकाने विवाहसंबंधातील रक्तगट समस्येवरही औषध शोधुन काढलेली आहेत असेही त्यांनी सांगितले.&lt;br /&gt;प्रख्यात विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी म्हणाल्या," लग्न ठरवताना बारीक सारिक व्यावहारिक गोष्टीही खूप महत्वाच्या मानल्या गेल्या पाहिजेत. उदा. एकत्र कुटुंबात रहायचे कि नाही. स्वयंपाक कसा करायचा, स्वच्छतेच्या पद्धती सवयी कशा आहेत इत्यादि. या सर्व गोष्टींवर चर्चा करुन नंतर विवाह निश्चित केल्यास विवाहोत्तर ताण-तणावांना मोठ्या प्रमाणावर दूर ठेवता येते. त्यासाठी वधु- वरांनी दोघांनीही स्व-अभ्यास करणे खूप महत्वाचे आहे." जात-पात, वय, उंची रंग पगार या सामान्यत: लक्षात घेतल्या जाणा-या गोष्टींबरोबरच किंबहुना त्याहून महत्वाच्या अशा दैनंदिन जीवनातील पद्धती समजून घेतल्या तर विवाह संबंध सुकर होतात हे त्यांनी समुपदेशनाच्या स्वत:च्या अनुभवांच्या आधारे प्रतिपादन केले. लग्न म्हणजे तडजोड असतेच हे प्रत्येकाला मान्य असावे व ह्या तडजोडी कोणत्या करायच्या व कोणत्या मुळीच नाही याची स्पष्ट कल्पना प्रत्येकाने मांडलेली असेल तर सहजीवन नक्कीच परस्पर पुरक घडते हा कळीचा मुद्दा  त्यांनी विषद करुन सांगितला.&lt;br /&gt;पुणे मिरर या इंग्रजी दैनिकाचे पत्रकार व इंटरनेटवरील ब्लॊगर श्री देविदास देशपांडे यांनी वर्तमानपत्रांना सिनेतारकांच्या विवाहा विषयक चटपटीत बातम्या लागतात पण प्रबोधनाच्या बाजूने त्यांचा फारसा कल नसतो. भविष्यविषयक कॊलम कधी कधी पत्रकारालाच चालवावा लागतो.असे सांगुन काही वेळा अंधश्रद्धा पसरवणा-या घटनांना बातम्यात स्थान देण्याचे टाळत असल्याचे विशद केले. &lt;br /&gt;फलज्योतिष चिकित्सा मंडळ ही लग्न करु इच्छिणा-यांच्या ज्योतिष विषयक अडचणी समजून घेणारे, त्यावर व्यावहारिक तोडगे सांगणारी, संभ्रमावस्थेतील लोकांना तंत्रशुद्ध मार्ग दर्शन करणारी संस्था असल्याचे श्री प्रकाश घाटपांडे म्हणाले. विवाह समस्येने गतानुगतिक बनलेल्या समाजाच्या घटकांचे कोणत्याही पद्धतीने शोषण न होउ देता मार्गदर्शन करणे हेच या संस्थेचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-8471902921041861273?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/8471902921041861273/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=8471902921041861273' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8471902921041861273'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8471902921041861273'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2009/01/blog-post.html' title='परिसंवाद -लग्नासाठी पत्रिकेचा आधार घ्यावा काय?'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-5311616176746074082</id><published>2008-10-10T20:09:00.003+05:30</published><updated>2008-10-12T18:42:26.966+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><title type='text'>Report of the Faljyotish (Astrology) Survey</title><content type='html'>	After we announced the survey, within a day or two we received around 150 telephone calls of Astrologers from all over Maharashtra informing us their willingness to participate in our survey. We asked them to send us a stamped envelope and their personal information in a prescribed form. &lt;br /&gt;	Meanwhile a team of Astrologers headed by Mr. S. S. Bhat ( President, Maharashtra Jyotish Parishad), Mr. V. D. Bhat (President, Pune Jyotish Parishad) and others met Prof. Kunte at his residence expressing their concern regarding the Survey. Since Dr. Narendra Dabholkar was a party to the organization of the survey, the astrologers were thinking that the survey will be biased. Prof. Kunte explained to them the detailed procedure of the survey and explained to them the fact that Dr. Dabholkar or Dr. Narlikar had no active role in the conduct of the survey. Dr. Kunte as a statistician was solely responsible for the survey and that it will be conducted in as unbiased manner as possible. Further it will be a double blind survey. All this explanation did not convince the Astrologers and in a meeting presided by Mr. S.S. Bhat the astrologers decided to boycott the survey and requested the astrologer’s community to follow suit. In spite of this boycott 51 astrologers from all over Maharashtra did send us the stamped envelopes for getting the horoscopes. They were given one month time to send their results. &lt;br /&gt;	Mean while on 01/06/08 Mr Nandkumar Jakatdar of Brahan Maharashtra Jyotish Mandal organized a seminar on the topic ‘Whether surveys are necessary to vindicate the FalJyotish’. In this seminar some astrologers along with Prof. Kunte and Dr. Dabholkar also participated. Dr. Dabholkar explained why astrology is not a science. Prof. Kunte explained the procedure of the current survey in detail. He further mentioned that, if astrology is to establish itself as a science, it can’t escape validation by surveys. Not only the present survey but many such surveys, on many topics, by many workers, repeated several times are necessary before validating astrology as a science. He also mentioned that, since the current survey accepts anybody to participate in the survey, who claims to be an astrologer, the current survey will be able to say something about the community of astrologers as they exist in the society and not about the subject of astrology. Mr. Nandkumar Jakatdar in his concluding remarks said that he could give a set of ten rules which can be used on the horoscopes to answer the question. He also asked the astrologers to participate in such surveys provided they were organized in a fair manner after consultation with the astrologers. &lt;br /&gt;	Following this meeting the next day Prof. Kunte met Mr. Jakatdar to discuss this matter further. A suggestion was made to ask the astrological institutions to participate in a separate concurrent survey at the institutional level, wherein the entire set of all the 200 horoscopes, numbered randomly, would be given to each institution and that they can get the horoscopes examined by their members using the common rules. This would be a better test of astrological rules. Mr. Jakatdar agreed to this proposal. He told Dr. Kunte that he would definitely participate in such a survey and further he would discuss this matter with various other institutional heads.&lt;br /&gt;A formal appeal in this regard was sent to many Institutional heads. Unfortunately only two institutions agreed to participate in such a survey. They were Jyotish Vidya Prasarak Mandal headed by Mr. Maratkar, Pune and Chiranjeev Astro Research Institution Pune headed by Ms. Sunanda Rathi.&lt;br /&gt;	Mr. Nandkumar Jakatdar for the reasons best known to him decided to back out from the survey. Only Mr. Maratkar did finally submit the answers. Ms. Sunanda Rathi for reasons best known to her did not submit the answers or even communicate her reasons for not responding.&lt;br /&gt;	Even though Mr. S.S. Bhat had boycotted the survey, he kept meeting Prof. Kunte to discuss various aspects of astrology. He gave Prof. Kunte one of his books, which according to him is used as a text book on astrology in some university. This book mentions a rule which can be used on a horoscope to decide whether the horoscope belongs to a man or a woman. He claims that the rule gives the correct result at least 60% of the times. We used this rule on the two hundred horoscopes that we have. It predicted the sex correctly for only 94 cases out of 200 cases. If the claim of at least 60%  right answers is correct, according to statistics the probability of getting only 94 correct answers is less then 5%. In another meeting Mr. S. S. Bhat gave another rule to decide whether a horoscope belongs to an intelligent person. For this rule again Mr. Bhat gave 60% probability for correct prediction. We used this rule on our 200 horoscopes. It predicted 150 persons out 200 to be intelligent. Out of these 150, 75 were really intelligent and another 75 were mentally retarded. These results speak for themselves.	&lt;br /&gt;	We now report the results of the present survey. In all 51 astrologers sent us the stamped envelopes to get the horoscopes. Sets of 40 horoscopes were sent to them. At the end of the survey only 27 astrologers sent back their answers. The others did not even communicate their reasons for not responding. Out of the 27 astrologers, 26 astrologers sent their personal details. We give here the general profile of these 26 astrologers:&lt;br /&gt;	15 astrologers practice astrology as a hobby, 8 are practicing astrologers and three did not answer the question related to their practice of astrology. For the 8 practicing astrologers their average experience is 14.4 years. &lt;br /&gt;	11 astrologers use Nirayan method out of which 3 also use Krishnamurty method, 7 use Sayan method, 1 uses only Krishnamurty method and the remaining 7 did not mention any specific method.&lt;br /&gt;&lt;br /&gt;	The table below gives the distribution of the astrologers according to the years of experience:&lt;br /&gt;Table &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;table&gt;&lt;tbody&gt;&lt;table border="1"&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;5 or less&lt;/td&gt;&lt;td&gt;6-10&lt;/td&gt;&lt;td&gt;11-15&lt;/td&gt;&lt;td&gt;16-20&lt;/td&gt;&lt;td&gt;21-25&lt;/td&gt;&lt;td&gt;26-30&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;3&lt;/td&gt;&lt;td&gt;6&lt;/td&gt;&lt;td&gt;9&lt;/td&gt;&lt;td&gt;2&lt;/td&gt;&lt;td&gt;3&lt;/td&gt;&lt;td&gt;3&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;br /&gt;&lt;br/&gt;&lt;br /&gt;	As for the correct answers out of 40 given by the astrologers they range between the minimum of 8 and maximum of 24. Only one professional astrologer had 24 correct answers. Two astrologers had 22 correct answers. For the remaining 24 astrologers the number of correct answers was less then or equal to 20. The over all average number of correct answers was 17.25 out of 40 , which is around 45%. One professional astrologer reported 37 intelligent and 3 undecided.  He of course got 17 correct answers.&lt;br /&gt;	Mr. Maratkar was the only astrologer who had participated in the survey at his institutional level. He was supplied with all the 200 horoscopes randomly numbered. He got them examined by his team members. The answers were verified in the presence of Dr. P.V. Vartak, a well known name in the field of अध्यात्म. It was found out that out of the 200 horoscopes only 102 were correctly identified. Out of the 102 correct answers 51 were of the intelligent students and 51 of the mentally retarded students. This success rate is consistent with the result, which can be obtained by tossing the coin of decision.&lt;br /&gt;&lt;br /&gt;	To conclude the report, the findings of the present survey, hardly support the claim of the predictive power of astrology on the basis of his horoscopes, at least for the question regarding the intelligence of a person. Of course astrology discusses many other aspect of the personality and behavior of individuals on the basis of their horoscopes. Many other surveys will be needed to say anything conclusively, with confidence, about the subject of astrology as a science or otherwise. This survey for certain, does not support such a claim of astrology being a science. In fact, the present survey goes against astrology being considered as a science. &lt;br /&gt;&lt;br /&gt;-----------------------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;(Dr. Jayant Narlikar), IUCAA&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Dr. Narendra Dabholkar),Maharashtra ANS	&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Prof Sudhakar Kunte)Dept. of Statistics, univ. of Pune.&lt;br /&gt;&lt;br /&gt;(Prakash Ghatpande) Coordinator.&lt;br /&gt;=====================================================================================													&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;  &lt;br /&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-5311616176746074082?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/5311616176746074082/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=5311616176746074082' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5311616176746074082'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5311616176746074082'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/10/report-of-faljyotish-astrology-survey.html' title='Report of the Faljyotish (Astrology) Survey'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-4785399427457967071</id><published>2008-10-09T16:45:00.009+05:30</published><updated>2010-02-12T22:31:59.091+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><title type='text'>फलज्योतिष चाचणीचा अहवाल</title><content type='html'>फलज्योतिष चाचणी प्रसिद्ध झालेवर १-२ दिवसातच आम्हाला अंदाजे १५० दुरध्वनी आले. विचारणा करणा-या व्यक्ती महाराष्ट्रभर पसरलेल्या होत्या. आम्ही त्यांना पोस्टाची तिकीटे असलेला लिफाफा व विहित नमुन्यातील स्वत:बद्दलची माहिती पाठवण्यास सांगितले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;दरम्यान एक ज्योतिषांचे मंडळ श्री सुधाकर कुंटे यांना भेटले. या मंडळात प्रमुख श्री श्री श्री भट अध्यक्ष महाराष्ट्र ज्योतिष परिषद , श्री व.दा. भट अध्यक्ष पुणे ज्योतिष परिषद व अन्य काही ३-४ ज्योतिषी होते. श्री नरेंद्र दाभोलकर यांचा या चाचणीत सहभाग असल्याने या ज्योतिषी लोकांचा चाचणीच्या विश्वासार्हतेवर आक्षेप होता. प्रा कुंटे यांनी चाचणीबाबतची सर्व माहिती दिली. तसेच डॊ.नारळीकर व डॊ दाभोलकर यांचा या चाचणीतील प्रत्यक्ष सहभाग वा हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले.त्यांनी पुढे असेही सांगितले कि ही चाचणी संख्याशास्त्रज्ञ या नात्याने व जबाबदारीने ते स्वत:च हाताळणार आहेत.ही चाचणी जास्तीत जास्त निरपेक्ष व 'डबल ब्लाईंड' या पद्धतीने हाताळली जाणार आहे.परंतु हे स्पष्टीकरण ज्योतिषी मंडळास पुरेसे समाधान कारक वाटले नाही व दि. १८ मे रोजी झालेल्या पुण्यातील ज्योतिषांच्या सर्वसाधारण सभेत चाचणीवर बहिष्कार घोषित केला. या सभेचे अध्यक्ष श्री श्री भट हे होते. &lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;हा बहिष्कार असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातुन सुमारे ५१ ज्योतिषी मंडळींनी आम्हाला तिकीटे लावलेला लिफाफा पाठवून पत्रिकांचे संच मागवुन घेतले. या सर्व मंडळींनी संच मिळाल्यापासून एक महिन्यात उत्तरे पाठवावीत ही अपेक्षा होती. &lt;br /&gt;दरम्यान १ जून २००८ रोजी भारत इतिहास संशोधक मंडळात श्री नंदकुमार जकातदार यांनी ज्योतिष विषयावर एक परिसंवाद आयोजित केला होता. परिसंवादाच विषय "ज्योतिषशास्त्राला चाचणीची आवश्यकता आहे काय?" असा होता. या परिसंवादात काही ज्योतिषी मंडळींबरोबरच प्रा.कुंटे व डॊ. नरेंद्र दाभोलकर यांना आमंत्रित केले होते. डॊ. दाभोलकरांनी "फलज्योतिष हे विज्ञान का नाही?" या विषयावर विवेचन केले. प्रा कुंटे यांनी प्रस्तुत चाचणीसंबंधी संख्याशास्त्रीय अंगाने असलेली सर्व माहिती दिली. त्यांनी पुढे असेही सांगितले कि फलज्योतिषाला विज्ञान म्हणुन मान्यता हवी असल्यास अशा प्रकारच्या चाचण्यांना सामोरे जावेच लागेल.याला पर्याय नाही.फक्त हीच चाचणी अंतिम न धरता अशा प्रकारच्या अनेक चाचण्या अनेक लोकांनी अनेक वेळी अनेक मुद्यांसंबंधी घेणे आवश्यक आहे. त्यांनी पुढे असे प्रतिपादन केले कि आताच्या चाचणीत सहभाग घेण्याकरिता वर्तमानपत्राच्या माध्यमातुन ज्योतिषप्रेमींना आवाहन केले होते. त्यामुळे स्वत:ला ज्योतिषी समजणारा कोणीही यात सहभागी होउ शकेल. त्यामुळे या चाचणीचे निष्कर्ष हे ज्योतिष नियमांचे न राहता ज्योतिषी मंडळी ज्या प्रकारे समाजात वावरतात त्या समुहाचीच चाचणी असेल. ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी समारोपाच्या भाषणात असे सांगितले कि ते कोणत्याही विचारलेल्या प्रश्नाबद्दल निष्कर्ष काढण्याकरिता ज्योतिषातील दहा नियमांचा संच देउ शकतात. या संचातील नियम वापरुन कोणत्याही पत्रिकेबाबत निर्णय घेता येईल. त्यांनी अशा प्रकारच्या चाचण्या मध्ये जास्तीत जास्त ज्योतिषी मंडळींनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. फक्त या चाचण्या निष्पक्षपातीपणे व ज्योतिषी मंडळींच्या सल्ला मसलतीने तयार केलेल्या असाव्यात. &lt;br /&gt;लागलीच दुस-या दिवशी प्रा. कुंटे श्री जकातदारांना भेटले व त्यांनी सुचवलेल्या चाचण्यांबद्दल चर्चा केली. या भेटीत एक सुचना समोर आली ती अशी कि संस्थात्मक पातळीवर एक समांतर चाचणी घ्यावी. ज्यात सर्व दोनशे पत्रिका संस्थांना दिल्या जातील. या पत्रिका सांकेतिक क्रमांक दिलेल्या असतील. संस्थांच्या सदस्यांनी संयुक्तपणे त्या पत्रिकांबाबत अनुमान कळवावे. ज्या योगे ज्योतिषशास्त्रीय नियमांची जास्त चांगल्या प्रकारे तपासणी करता येईल असे वाटते. श्री जकातदार यांनी या प्रस्तावास स्वत: मान्यता दिली व इतर ज्योतिष संस्थांचा सहभाग मिळवण्याबद्दल पण आश्वासन दिले. या प्रकारच्या समांतर चाचणी बद्दल एक परिपत्र एक विविध संस्थांकडे पाठवण्यात आले. दुर्दैवाने या उपक्रमास फक्त दोनच ज्योतिषसंस्थांची संमती मिळाली. त्या संस्था म्हणजे श्री मारटकर यांची ज्योतिषप्रसारक मंडळ व श्रीमती सुनंदा राठी यांचे चिरंजीव ऎस्ट्रो रिसर्च इन्स्टीट्युट या होत. श्री नंदकुमार जकातदारांची संस्था कुठलेही स्पष्टीकरण न देता यात सहभागी झाली नाही.फक्त मारटकरांच्या ज्योतिष प्रसारक मंडळानेच सर्व दोनशे पत्रिकांचा संच तपासून वेळेत उत्तरे पाठवली. श्रीमती सुनंदा राठी यांच्या संस्थेने कोणतेही स्पष्टीकरण न देता उत्तरे पाठवली नाहीत. &lt;br /&gt;श्री श्री भटांनी घातलेला बहिष्कार कायम ठेवून देखील ते प्रो. कुंटेंशी संपर्कात राहिले. त्यांनी आपले एक पुस्तक जे त्यांच्या म्हणण्यानुसार काही विद्यापीठात क्रमिक पुस्तक म्हणून वापरले जाते ते प्रो. कुंटे यांना भेट दिले. या पुस्तकातील एका नियमाप्रमाणे पत्रिकेवरुन व्यक्तीचे लिंग ओळखता येते. या नियमाची सत्यता कमीत कमी ६०% तरी आहे. आम्ही हा नियम आमच्या कडील दोनशे पत्रिकांना लाउन पाहिला असता त्यातील ९४ पत्रिकातच फक्त अचुक निदान मिळाले. अचुक नियमाची शक्यता ६०% तरी असल्यास दोनशे पैकी ९४ च अचुक उत्तरे येण्याची शक्यता ५% पेक्षाही कमी असते. एका दुस-या मुलाखतीत श्री भटांनी प्रो. कुंटे यांना तीन नियमांचा एक संच दिला जो पत्रिकेसाठी वापरुन व्यक्ती हुषार आहे का? हे ठरविता येते. हा नियमांचा संच आमच्या दोनशे पत्रिकांवर लावल्यावर त्यातील दीडशे जण हुषार निघाले. या दीडशे पैकी ७५ खरेच हुषार होते. व बाकीचे ७५ हे मतिमंद होते. हे सर्व आकडे स्वत:च बोलके आहेत. &lt;br /&gt;आता आपण प्रस्तुत चाचणीच्या निष्कर्षांबद्दल माहिती घेउ. ५१ ज्योतिषी मंडळींनी जरी पत्रिकांचे संच मागवून घेतले असले तरी शेवटी फक्त २७ मंडळींनीच त्यांची उत्तरे परत पाठवली. बाकी २४ मंडळींनी उत्तरे न पाठवण्याबद्दल काही खुलासाही केलेला नाही. या सत्तावीस ज्योतिषांपैकी २६ जणांनी त्यांची व्यक्तिगत माहिती पुरवली आहे. त्या माहितीचे विश्लेषण खालील प्रमाणे. &lt;br /&gt;१५ ज्योतिषी छंद म्हणून ज्योतिष पहातात तर ८ जण हे व्यावसायिक ज्योतिषी आहेत. अन्य ३ जणांनी ही माहिती पुरवली नाही. ८ व्यावसायिक ज्योतिषांचा सरासरी अनुभव १४.४ वर्षे एवढा आहे.११ ज्योतिषी निरयन पद्धती वापरतात. त्यातील तीन जण कृष्णमुर्ती पद्धतही वापरतात. ७ जण सायन पद्धती व एक जण फक्त कृष्णमुर्तीच पद्धत वापरतो. उर्वरित आठ जणांनी त्यांच्या पद्धतीबाबत माहिती पुरवली नाही &lt;br /&gt;खालील तक्ता ज्योतिषांच्या अनुभवाबद्दल माहिती देतो. &lt;br /&gt;Table  &lt;br /&gt;&lt;table&gt;&lt;tbody&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;&lt;table border="1"&gt;&lt;tbody&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;5 or less&lt;/td&gt;&lt;td&gt;6-10&lt;/td&gt;&lt;td&gt;11-15&lt;/td&gt;&lt;td&gt;16-20&lt;/td&gt;&lt;td&gt;21-25&lt;/td&gt;&lt;td&gt;26-30&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;tr&gt;&lt;td&gt;3&lt;/td&gt;&lt;td&gt;6&lt;/td&gt;&lt;td&gt;9&lt;/td&gt;&lt;td&gt;2&lt;/td&gt;&lt;td&gt;3&lt;/td&gt;&lt;td&gt;3&lt;/td&gt;&lt;/tr&gt;&lt;/tbody&gt;&lt;/table&gt;या सत्तावीस मंडळींच्या उत्तरात अचुक अनुमानांची संख्या ही कमीत कमी आठ पासुन जास्तीत जास्त चोवीस पर्यंत आहे.एकाच ज्योतिषाची चोवीस उत्तरे बरोबर आहेत. दोन ज्योतिषांची बावीस उत्तरे व बाकी २४ ज्योतिषांची उत्तरे वीसापेक्षा कमी बरोबर आहेत.सर्व २७ ज्योतिषांचा विचार करता सरासरी ४० पैकी १७.२५ उत्तरे बरोबर आहेत. याचाच अर्थ सर्वसामान्यपणे ४५ % उत्तरे बरोबर आहेत. एका ज्योतिषाच्या मतानुसार पाठवलेल्या ४० पत्रिकांपैकी ३७ हुषार व तीन अनिश्चित होती. या ज्योतिषाची अर्थातच १७ उत्तरे बरोबर आली. श्री मारटकर हे एकमेव ज्योतिषी असे होते की ज्यांनी संस्थात्मक पातळीवर सहभाग घेउन उत्तरे वेळेत पाठवली.ही उत्तरे त्यांनी संस्थेच्या सभासदांशी चर्चा विनिमय करुन दिली होती.त्या उत्तरांची सत्यता डॊ. प.वि. वर्तक या अध्यात्मातील जाणकार व्यक्तीसमक्ष पडताळली होती. त्यांच्याकडील दोनशे पत्रिकांपैकी फक्त १०२ पत्रिकांचेच अचुक निदान झाले होते. या १०२ पत्रिकांपैकी ५१ खरेच हुषार व ५१ मतिमंद मुलांच्या पत्रिका होत्या. या प्रकारचा निष्कर्ष जवळपास नाणे उडवून छापा/काटा पद्धतीने केले तरी मिळण्याची शक्यता असते.  &lt;i&gt;&lt;b&gt;सारांश असा कि फक्त पत्रिका पाहून व्यक्तिच्या हुषारी वा मतिमंदत्वाबद्दल ज्योतिषकीय नियम वापरुन निष्कर्ष काढता येणे शक्य होत नाही. ज्योतिषी मंडळी पत्रिका वापरुन माणसाच्या व्यक्तिमत्व व वर्तणुकीबद्दल विविध प्रकारचे निष्कर्ष काढत असतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्र विज्ञान आहे किंवा नाही हे ठरविण्याकरिता एकच चाचणि निर्णायक ठरु शकत नाही. अशा प्रकारच्या विविध चाचण्या विविध प्रश्नांवर घेण्याची आवश्यकता आहे या चाचणी पुरते बोलायचे झाल्यास असेच म्हणावे लागेल कि ही चाचणी फलज्योतिष हे विज्ञानच आहे या मतास पुष्टी देत नाही. खरं पाहता या चाचणीचा निष्कर्ष हा फलज्योतिषाला विज्ञान म्हणण्याच्या विरोधात जातो.&lt;/b&gt;&lt;/i&gt;  -------------------------------------------------------------------------------------   &lt;b&gt;(प्रो.जयंत नारळीकर)आयुका&lt;/b&gt;   &lt;b&gt;(प्रो सुधाकर कुंटे) संख्याशास्त्र विभाग पुणे विद्यापीठ&lt;/b&gt;   &lt;b&gt;(डॊ. नरेंद्र दाभोलकर) महाराष्ट्र अं.नि.स&lt;/b&gt;   &lt;b&gt;(श्री. प्रकाश घाटपांडे) चाचणी समन्वयक&lt;/b&gt;  ===================================================================================&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-4785399427457967071?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/4785399427457967071/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=4785399427457967071' title='6 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/4785399427457967071'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/4785399427457967071'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/10/blog-post_09.html' title='फलज्योतिष चाचणीचा अहवाल'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>6</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-8219907133792954375</id><published>2008-10-05T12:36:00.003+05:30</published><updated>2008-10-12T18:42:04.953+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><title type='text'>Press Conference - Astrology Survey</title><content type='html'>&lt;strong&gt;पत्रकार परिषद&lt;/strong&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांची&lt;em&gt;&lt;strong&gt; फलज्योतिषाची वैज्ञानिक चाचणी &lt;/strong&gt;&lt;/em&gt;या एका वेगळ्या विषयावरील पत्रकार परिषद आयोजित केली आहे. &lt;br /&gt;स्थळ:- पत्रकार भवन, नवी पेठ पुणे;&lt;br /&gt;दिनांक व वेळ :-  मंगळवार दि. ७ आक्टोंबर २००८, दुपारी ४.०० वाजता.&lt;br /&gt;&lt;br /&gt;------------------------------------------------------------------------------&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;पत्रकार परिषदेचा विषय&lt;/strong&gt;&lt;br /&gt;फलज्योतिषामधील शास्त्रीय तथ्य़ांशाबाबत परदेशात अनेकविध चाचण्या झाल्या आहेत.या संदर्भातील भारतातील पहिली वैज्ञानिक चाचणी तयार करण्यात आली होती. त्याची  माहिती डॊ जयंत नारळीकर यांनी १२ मे २००८ च्या पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. सदर चाचणीचा निकाल  आता हाती आला असुन  पत्रकार परिषदेत  डॊ नारळीकर सविस्तर जाहीर करणार आहेत . या प्रक्रियेमध्ये आयुका, पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचा सहभाग आहे. त्यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रकाश घाटपांडे  - चाचणी प्रकल्प समन्वयक&lt;br /&gt;http://faljyotishachikitsa.blogspot.com&lt;br /&gt;भ्रमणध्वनी- ९९२३१७०६२५&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-8219907133792954375?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/8219907133792954375/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=8219907133792954375' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8219907133792954375'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8219907133792954375'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/10/press-conference-astrology-survey.html' title='Press Conference - Astrology Survey'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-5107748768429144224</id><published>2008-10-02T22:19:00.003+05:30</published><updated>2010-02-12T22:33:38.792+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><title type='text'>फलज्योतिष चाचणी समन्वय</title><content type='html'>&lt;b&gt;फलज्योतिष चाचणी समन्वय&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt;&lt;b&gt;चाचणीची पार्श्वभूमी&lt;/b&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;"फलज्योतिष चिकित्सा मंडळ" या अनौपचारिक  संवादी भुमिकेतुन कै. माधव रिसबुड व मी १९८८ पासुन फलज्योतिषाची चिकित्सा करत असु. त्यातुनच ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाचा २००१ मध्ये जन्म झाला. पुस्तक प्रकाशन माधव रिसबुडांच्या हस्ते झाले. प्रकाशनाच्या निमित्ताने ज्योतिषी नंदकिशोर जकातदार व डॊ दाभोलकर &lt;br /&gt;&lt;br /&gt;यांचा वाद संवाद एकाच व्यासपीठावर प्रथमच घडवुन आणला. पुस्तकाच्या निमित्ताने प्रो. नारळीकरांशी संपर्क आला. चर्चा झाली. पुस्तकाच्या दुस-या आवृत्तिचे १३ एप्रिल २००३ च्या रविवार लोकसत्ता मध्ये त्यांनी सविस्तर परिक्षण लिहिले होते. त्यामुळे लोक पुस्तक विकत घेउन वाचण्यास प्रवृत्तही झाले होते.आपल्याला &lt;a href="http://faljyotishachikitsa.blogspot.com/2006/09/blog-post_115858511190534826.html"&gt;इथे&lt;/a&gt; ते परिक्षण पहाता येईल. फलज्योतिषाची एक वैज्ञानिक चाचणी व्हावी अशी भुमिका त्यांनी मांडली होतीच. अर्थतज्ज्ञ कै. वि. म दांडेकर यांनी मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या कुंडल्यांवर त्यांना समंजस वाटणा-या ज्योतिषांच्या समन्वयातुन&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; १९८९ च्या दरम्यान या अगोदर काम केले होते. परंतु त्याचे स्वरुप हे संस्थात्मक व लोका्भिमुख नव्हते.त्या काळात दांडेकर उत्साही होते. ज्योतिषांच्या सोबत दीर्घ काळ घालवल्या नंतर भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या &lt;br /&gt;कार्यक्रमातील भाषणात त्यांनी म्हटले, &lt;i&gt;''जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला&lt;/i&gt;?`` अंनिस व ज्योतिष यांचा संबंध हा नेहमीच "&lt;b&gt;आव्हानात्मक&lt;/b&gt;" पातळीवर होता. ज्योतिषांच्या दृष्टीने ही बाब &lt;i&gt;पुर्वदुषित &lt;/i&gt;ग्रह हीच होती. काही ज्योतिषी दाभोलकरांना खोटारडा व प्रसिद्धी लोलुप मनुष्य असे मानत होतेच. जादुटोणा विरोधी कायदा हा ज्योतिषाच्या विरुद्ध आहे व त्यामुळे आपल्या पोटावर पाय आणणारा हा गृहस्थ आहे असा समज करुन घेउन त्यांच्यावर राग होताच. दाभोलकर हे त्यांच्या टीकेचे नेहमीच लक्ष्य होते.प्रो नारळीकर हे समाजाभिमुख असलेले खगोलशास्त्रज्ञ म्हणुन जगाला सुपरिचित आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा आपल्याला फायदा व्हावा म्हणुन अनेक समाजकरणी व राजकारणी देखील धडपडत असतात.फलज्योतिष विषयक त्यांची मते ज्योतिषांना मान्य नसली तरी त्यांचा मृदू स्वभाव व स्मित हास्य यामुळे ते ज्योतिष वर्तुळात ही लोकप्रिय आहेत. प्रो.नारळीकरांची भुमिका ही पुर्वदुषित ग्रह न बाळगता वैज्ञानिक दृष्टीकोनातुन फलज्योतिषाची चाचणी व्हावी अशीच होती.त्यासाठी ज्योतिषांचा सहभाग अपरिहार्य होता. ज्योतिषी स्वत:हून चाचणी तर करणार नव्हते.  त्यांना त्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक होते. मग आवाहनात्मक पातळीवर चाचणी ही भुमिका एक समंजस मार्ग होता. &lt;br /&gt;&lt;br /&gt;चाचणीत कमीत कमी त्रुटी  राहण्यासाठी पारदर्शकता, विश्वासार्हता व परस्पर समन्वय या बाबी मह्त्वाच्या होत्या. मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीत अल्पसे का होईना काम केले असल्याने मला चाचणी प्रकल्प समन्वयक अर्थात दुवा म्हणुन काम करण्याची जबाबदारी व संधी दोन्ही चालून आल्या. मूलत: ज्योतिष चिकित्सक असल्याने चिकित्सा होताना विषयावर अन्याय होणार नाही ही बाब माझ्या दृष्टीने मुल्यात्मक होती. विषयाच्या मर्यादा, व्याप्ती व व्यावहारिकता या बाबी चाचणीच्या दृष्टीने &lt;br /&gt;महत्वाच्या होत्या. ज्यांनी &lt;i&gt;&lt;b&gt;ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद&lt;/b&gt;&lt;/i&gt; हे पुस्तक वाचले आहे त्यांना याची कल्पना येईल.  ते पुस्तक नवागतांना &lt;a href="http://mr.upakram.org/node/1065"&gt;इथे&lt;/a&gt; वाचता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt;&lt;b&gt;चाचणीची सुरुवात&lt;/b&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;डॊ. दाभोलकर व प्रो. नारळीकर यांच्या भेटीनंतर मतिमंद मुलांच्या व हुषार मुलांच्या कुंडल्यांची चाचणी ही बाब  निश्चित झाली.या चाचणीमध्ये &lt;b&gt;मतिमंद&lt;/b&gt; व &lt;b&gt;हुषार &lt;/b&gt;शब्दांची व्याख्या खालील प्रमाणे आहे.&lt;br /&gt;१) मतिमंद- जो मुलगा मतिमंद मुलांच्या शाळेत जातो तो.&lt;br /&gt;२) हुषार - जो मुलगा सर्वसाधारण मुलांच्या शाळेत जातो व सातत्याने तीन वर्षे ७० ट्क्केंपेक्षा जास्त गुण मिळवतो तो. &lt;br /&gt;संख्या शास्त्र विभागाचे प्रो. अनिल गोरे यांनी प्रत्येकी शंभर कुंडल्यांचा डेटा सध्या संख्याशास्त्रीय चाचणीसाठी पुरेसा आहे असे व्यावहारिक सुचना दिली. चाचणीला मुर्त स्वरुप येईपर्यंत प्रो.गोरे हे निवृत्त झाले व परदेशी गेले.पण तो पर्यंत प्रो.सुधाकर कुंटे हे अत्यंत उत्साही निवृत्त प्राध्यापक हे संख्याशास्त्र विभागाचे भुषण म्हणता येईल असे गृहस्थ आले. तरुणालाही लाजवेल असा यांचा उत्साह.  विभाग प्रमुख प्रा उत्तरा निंबाळकर यांनी त्यांच्या कार्याची ओळख करुन दिली. कुंटेसरांनी चाचणीच्या सर्व बाजू समजावुन घेतल्या व एक संख्याशास्त्रीय मॊडेल तयार केले. तो पर्यंत फलज्योतिष चिकित्सा मंडळाच्या  आंतरजालीय आवाहनातुन  अमेरिकेतील बाल्टिमोर येथील हाफकिन इन्स्टीट्युट मध्ये सहयोगी प्रा. डॊ. धनंजय वैद्य यांनी एक संख्याशास्त्रीय &lt;br /&gt;मॊडेल तयार केले. औषधांची परिणामकारकता या विषयातील संख्या शास्त्रीय चाचणी हा त्यांचा विषय असल्याने त्यांनी अगदी आमच्या आंतरजालीय मैत्रीचा मान राखुन सहज सहकार्य केले. वेळॊवेळीच्या घटनांचे प्रो. नारळीकर अवलोकन करत होतेच. शेवटी १२ मे २००८ ला चाचणी घोषित करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यास प्रो. नारळीकरांनी मान्य केले. &lt;br /&gt;चाचणीबाबत ब्लॊगवर &lt;a href="http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/05/press-conference-astrological-test.html"&gt;इथे&lt;/a&gt; लिहिले आहेच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt;&lt;b&gt;चाचणीतील कुंडल्यांची विश्वासार्हता&lt;/b&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;आमचेकडील सर्व दोनशे पत्रिकांमधील जन्म टिपण हे त्या विद्यार्थ्याच्या पालकांनी  आपल्या सही निशी विहित नमुन्यात शाळेच्या प्रमुखां मार्फत पाठवले आहे त्यामुळे ही माहिती या चाचणीकरिता प्रमाण मानली. दिलेला डेटा हा अस्तित्वात असलेल्या जिवंत व्यक्तीचाच असल्याने इथे अंनिस चे कुंडली जिवंत व्यक्तीची का मृत व्यक्तीची हा आव्हानाचा भाग नव्हता व &lt;br /&gt;लबाडीचाही नव्हता.आलेल्या माहितीतून मी ज्योतिषीकिय भुमिकेतुन कुंडल्या तयार केल्या. त्यासाठी खालील मुद्दे विचारात घेतले.&lt;br /&gt;१) सुस्पष्ट अक्षरातील माहिती असलेले फॊर्म ग्राह्य धरले&lt;br /&gt;२) पालकांची सही नसलेले फॊर्म्स अग्राह्य धरले.&lt;br /&gt;३) फॊर्म वरील माहितीत अंतर्विसंगती आढळ्ल्यास अग्राह्य धरले&lt;br /&gt;४) शंका आल्यास संबंधित पालकांना फोन करुन जन्मस्थळ जन्मवेळ व जन्मतारीख या माहितीची खात्री केली.&lt;br /&gt;५) कुंडली तयार करण्यासाठी कुंडली २००२ हे व्यावसायिक ज्योतिष सॊफ्टवेअर वापरले.&lt;br /&gt;६) ज्योतिष गणित करुन सदर सॊफ्टवेअर अचुक कुंडली तयार करते याची खात्री केली&lt;br /&gt;७) कुंडली ही निरयन पद्धतीची असुन सरकार मान्य व ज्योतिष मान्य असलेले चित्रा पक्ष अयनांश घेतले आहेत. थोडक्यात दाते पंचांगानुसार कुंडल्या तयार केल्या आहेत.&lt;br /&gt;८) जन्मस्थळे ही छोटी गावे असल्यास जवळील मोठ्या गावांचे अक्षांश रेखांश घेतले आहेत.&lt;br /&gt;९) जन्मराशी बदल वा जन्मनक्षत्र बदल अशा संधि वर असलेल्या पत्रिका विश्लेषणाला अवघड असल्याचे कारण नको म्हणुन अग्राह्य ठरविण्यात आल्या.&lt;br /&gt;१०) स्पष्ट ग्रहांसहित असलेली कुंडली घेतली व जन्मस्थळ, जन्मवेळ व जन्मतारीख ही माहिती सोबत असल्याने ज्योतिषाला स्वत: पत्रिका तयार करायला व केलेल्या पत्रिकेची अचुकता तपासायला मुभा ठेवली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;थोडक्यात अभ्यासु वृत्तीच्या ज्योतिषाला कुंडलीवरुन आडाखे बांधण्यासाठी लागणा-या ज्योतिषिकीय डेटाची विश्वासार्हता कायम बाळगली. जातक जेव्हा ज्योतिषाला कुंडली बनविण्यासाठी माहिती देतो ती त्याच्या आईवडिलांनी त्याला दिलेली असते.ती खरी आहे असे गृहित धरुन कुंडली तयार केली जाते. ती चुकीची असण्याची जेवढी शक्यता आहे तेवढीच शक्यता चाचणी साठी असलेल्या कुंडल्यांबाबत येथे  आहे. दिलेल्या कुंडल्याच चुकीच्या होत्या त्यामूळे आमचा निष्कर्ष चुकला हा ठपका चाचणीत मला नको होता.  रिसबुडांनी एक ज्योतिषाच्या चाचणी करिता त्यांच्या मुलाची कुंडली&lt;b&gt; धनुर्धारी &lt;/b&gt;मासिकाला  पाठवली होती. ती ज्योतिषाने बनविली होती. तरी देखील त्यात त्रुटी होती. गणित फारच ढोबळ मानाने केले होते.  कृष्णमुर्ती पद्धतीने तपासणा-या ज्योतिषाला ती करेक्ट करुन घ्यावी लागली.  आम्ही देखील ज्योतिषाने ती बनविली असल्याने फारसे लक्ष दिले नव्हते. संबंधित ज्योतिषाने जेव्हा लक्षात आणुन दिले त्यावेळी आम्हीही ती तपासुन पाहिली तर त्यात खरोखर त्रुटी होती. इथे तसा प्रकार होउ नये याची दक्षता संगणकाद्वारे घेतली गेली. संगणकाला चुकीचा फीड जाउ नये यासाठी काम अत्यंत सावकाश केले गेले. कुंडलीचा डेटा हा गुप्त ठेवण्यात आला. डॊ. दाभोलकरांच्या विषयी ज्योतिषांच्या मनात अविश्वास असल्याने चाचणीच्या विश्वासार्हतेला तडा जाउ नये म्हणुन डॊ.दाभोलकरांच्या पासूनही हा विदा गुप्त ठेवण्यात आला होता. प्रकाश घाटपांडे,प्रो.नारळीकर व डॊ. कुंटे यांनाच या कुंडल्यांबाबत माहिती होती.जेव्हा प्रत्यक्ष कुंडल्या ज्योतिषांना दिल्या गेल्या त्याअगोदर  त्याचे संख्याशास्त्रीय सांकेतिकीकरण झाले व पुढील भाग हा केवळ प्रो. कुंटे यांच्याच अखत्यारीत राहिला. सांकेतिकीकरण व रॆंडम सॆंपलिंग याच पद्धतीने सुमारे ४० पत्रिकांचा संच हा प्रयोगासाठी वापरला गेला. चाचणीचे निकाल आता लवकरच बाहेर पडतील.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-5107748768429144224?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/5107748768429144224/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=5107748768429144224' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5107748768429144224'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5107748768429144224'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/10/blog-post.html' title='फलज्योतिष चाचणी समन्वय'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-5481124876942654676</id><published>2008-09-18T19:53:00.006+05:30</published><updated>2010-02-11T20:35:29.401+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक</title><content type='html'>सप्टेंबर २००८ चा अंधश्रद्धा निर्मुलन वार्तापत्र चा ज्योतिष विशेषांक पाहिला अन माधव रिसबुडांची आठवण तीव्रतेने झाली. माधव रिसबुड २००३ साली निवर्तले.खालील लेख खरं तर मी अंनिस वार्तापत्राच्या एका दिवाळी अंकासाठी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबुडांनी ज्योतिष चिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठीकाणी वकीली केली होती. अंनिस चे हितचिंतक असलेल्या या कठोर फलज्योतिष चिकित्सकावर लिहिलेला लेख वार्तापत्राच्या संपादक मंडळाने नाकारला. कारण म्हणे त्यात &lt;i&gt;व्यक्तिमहात्म्य&lt;/i&gt; प्रतिबिंबित होते. मनोगतच्या संपादकांना तसे विरोपाद्वारे मी कळविले होते.  अंनिस वार्तापत्राने हा नाकारलेला लेख मनोगत च्या दिवाळी २००७ च्या अंकात जालावर प्रसिद्ध झाला आणि ख-या अर्थाने रिसबुडांना श्रद्धांजली वाहिल्यासारखे वाटले.  &lt;a href="http://www.manogat.com/diwali/2007/node/96.html"&gt;इथेही&lt;/a&gt; तो पहाता येईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक&lt;/b&gt;&lt;br /&gt;माझ्या महंमद रफिक शेख मेहबूब पटेल अशा लांबलचक नावाच्या बिनतारी मित्राला पुण्यातल्या अप्पा बळवंत चौकात फिरताना एक छोटं पुस्तक रसिक साहित्य या दुकानातल्या शोकेसवर लावलेले दिसले. त्यानं ते पुस्तक घेतलं आणि मला मुंबईला बिनतारी यंत्रणेवर कळवले की," अरे पका, ज्योतिषावर एक तुझ्या विचारांच एक पुस्तक मला मिळाले आहे. त्याच नांव आहे &lt;b&gt;'फलज्योतिष विद्येवर शोधकिरण'&lt;/b&gt;.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; किंमत तीन रुपये. पुण्यात आल्यावर मी ते पुस्तक विकत घेतलं. झपाटल्यासारखं वाचून काढलं.  परदेशात एखादा जवळचा मित्र अचानक भेटावा तसा आनंद मला झाला. पुस्तकावर लेखकाचा पत्ता नव्हता. मग मी मुद्रकाच्या पत्त्यावर गेलो. त्यांना रिसबुडांचा पत्ता विचारला. त्यांनाही तो माहीत नव्हता. पण त्यांनी मला ज्यांनी छापायला दिलं त्यांचा अपुरा पत्ता दिला. त्या लोकमान्य नगर मधल्या अपुऱ्या पत्त्यावर काही उत्साही रहिवाशांच्या मदतीने पोहोचलो. तेथून मला रिसबूडांचा पत्ता मिळाला. लगेचच मी रिसबुडांचा घरी दाखल झालो. बेल वाजवली, एका निवृत्त गृहस्थाने स्वागत केले," मीच माधव रिसबूड." त्या नंतर जे ऋणानुबंध निर्माण झाले त्यातून मला एक ज्योतिष प्रवासात जोडीदार मिळाला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर म्हणून निवृत्त होऊन नुकतेच पुण्यात ते स्थायिक झाले होते. मी नुकताच नोकरीला लागून मुंबईला बदलून गेलो होतो आणि ते पुण्यात आले होते. श्रावणी ते चंपाषष्ठी असे पंचगव्य खाऊन, जानवं बदलत सोवळ्याची अर्धी चड्डी घालून कर्मकांड करीत गेलेले माझे खेड्यातील बालपण आणि त्यांचं त्याच प्रकारचं शहरातील बालपण हे समकालीन वाटावं इतकं साधर्म्य त्यात होते. निवृत्त झाल्यावर त्यांनी फलज्योतिष हा विषय आपल्या पोतडीतून बाहेर काढला. आमची या विषयावर देवाण घेवाण होत राहिली. व्यक्तिगत आयुष्यात नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरत, अनेक कौटुंबिक दुःखाचे आघात सहन करीत खचून न जाता विवेकाच्या आधारे त्यावर मात करीत त्यांचा आयुष्याचा प्रवास झाला. आपल्या आयुष्यातील दुःखद घटनांचा उपयोग सुद्धा त्यांनी फलज्योतिषचिकित्सेसाठी केला.त्यांचे आयुष्य विलक्षण घटनांनी भरलेले होते. मी नकळत त्यांचा कुटुंबातील एक सदस्य बनलो.ज्योतिषाबरोबरच इतरही विषयावरील त्यांच्या गप्पा मला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जात. इतक्या की मी त्यांच्या मंतरलेल्या दिवसांचा,बालपणीच्या घटनांचा, गोड गुपितांचा न कळत साक्षीदार बनत असे. एक दिवस त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या स्थापनेविषयी माहिती दिली आणि तेथे जाण्यास सुचविले होते. त्यानंतर माझी बदली पुण्यात झाल्यावर मी अंनिसच्या मीटिंगला दाखल झालो.मी पुण्यात आल्यावर रिसबुडांचा उत्साह वृद्धिंगत झाला. लोकांना फलज्योतिष हा विषय आपण समजावून दिला तर त्या विषयाचा भ्रामकपणा लोकांच्या लक्षात येईल या कल्पनेने त्यांनी &lt;b&gt;'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही&lt;/b&gt;?" हे पुस्तक लिहायला घेतले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;"राष्ट्रपती स्वतःचे शपथग्रहण योग्य मुहूर्तावर होईल याची काळजी घेतात. इस्त्रोच्या अग्निबाण प्रक्षेपणात अनेक वेळा अपयश येण्याचे कारण म्हणजे त्यांनी अशुभवेळी प्रक्षेपण केले असे बंगलोरच्या ज्योतिषाने दावा केला होता. डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी "शस्त्रक्रियेचे वेळी रुग्णाची कुंडली पाहिली पाहिजे," असे म्हटले होते. १९४७ साली युनियन जॅक खाली उतरवला व तिरंगा वर चढवला ती वेळ अशुभ होती त्या चुकीचे फळ आज आपण भोगतो आहोत. हेच जर शुभ मुहूर्तावर झाले असते तर आज आपण जपान जर्मनीच्याही पुढे गेलो असतो," अशा रंगतदार चर्चा ज्योतिष वर्तुळात होत. उच्च माध्यमिक शिक्षणात फलज्योतिष विषयाचा समावेश अवश्य करावा, ही बाब राज्य शिक्षण मंडळाच्या एका  आयोगाने उचलून धरली होती. त्यातच 'गोकेलीन'च्या संशोधनामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार आहे, असा समज फोफावू लागला होता. अशा या सर्व पार्श्वभूमीवर लोकांना फलज्योतिष या विषयाचे अंतरंग समजावून सांगितले पाहिजे, असे त्यांना वाटे. या विषयावरील वेगवेगळ्या संकल्पनांचा समाचार घेताना तसेच ज्योतिष समर्थकांच्या पत्रद्वंद्वात ते प्रहसन व कठोर शब्द वापरत, तसेच शालजोडीतून फटकवण्याची कला त्यांना अवगत होती. इतकी की कॉलेजकट्ट्यावरील तरुणाला लाजवेल इतक्या सूचकतेने ते शब्द वापरीत. ग्रह कारक नसून सूचक आहेत, ते फक्त संकेत देण्याचे काम करतात ही संकल्पना ज्योतिषात मांडली जाते. त्या विषयी ते म्हणतात&lt;i&gt;," कोणी एक श्रीमान रूपगर्विता पुरंध्री आपल्यावर अनुरक्त झाली आहे, असा भ्रम झालेल्या भणंग खरबुजाने तिच्या प्रत्येक कटाक्षातून आणि कृतीतून आपल्याला हवा तसा अर्थ काढत बसावे, तसाच प्रकार नियतीचे संकेत हुडकणाऱ्यांच्या बाबतीत आहे."&lt;/i&gt;&lt;br /&gt;फलज्योतिषातील गृहीतके वादापुरती का होईना मान्य करून मगच त्याचा प्रतिवाद करण्यावर त्यांचा भर होता. चिकित्सेसाठी बुद्धिवादी लोकांनी फलज्योतिषाचा अभ्यास करावा असे ते म्हणत. अंनिस वार्तापत्रात व इतर नियतकालिकांत त्यांनी वेळोवेळी फलज्योतिषावर टीका करणारे लेख लिहिले.&lt;i&gt;'थोतांड आहे म्हणता, पण का, ते एकदा सांगाल का&lt;/i&gt;? ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र च्या सप्टेंबर १९९३ च्या अंकातील लेखात त्यांनी उथळ टीका करणाऱ्यांमुळे ज्योतिषाचे कसे फावते हे देखील सांगितले आहे. बुद्धिवादाचा तरी एक कर्मठ पंथ होऊ नये असे ते सांगत. माणसाचा स्वभाव असा आहे की एकदा एखाद्या पंथात सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला झापडबंद पद्धतीने बांधली जाते. मग तो दुसऱ्या तऱ्हेच्या प्रतिपादनाचा अलिप्तपणे विचार करु शकत नाही.&lt;i&gt;'विश्वाचा गाडा आपोआप चालला आहे, त्याच्या मागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही'&lt;/i&gt; आणि &lt;i&gt;'स्मृतीचे अधिष्ठान फक्त मेंदूतच आहे, अन्यत्र स्मृती असू शकत नाही&lt;/i&gt;,' ही बुद्धिवाद्यांची विधाने त्यांना संपूर्णपणे पटत नसत. त्या साठी ते तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या '&lt;b&gt;जडवाद&lt;/b&gt;'चा आधार घेत. &lt;b&gt;'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही&lt;/b&gt;?' या त्यांच्या १९९१ सालच्या पुस्तकात त्यांनी वरील प्रकारचे विचार मांडले आहेत. पुढील काळात डॉली मेंढी च्या क्लोनिंगने विज्ञानजगतात खळबळ माजून दिली. स्मृती आणि जाणीव याचे नवे अर्थ वैज्ञानिकांना क्लोनिंग आणि डीएनए च्या संशोधनातून मिळू लागले. फलज्योतिषाच्या विरोधात त्यांनी अनेक इंग्रजी व मराठी नियतकालिकात लेखन केले. त्यातूनच अनेक ज्योतिषांशी त्यांचे पत्रव्यवहारातून वादविवाद झाले. खंडनमंडनाचा तो एक उत्कृष्ट नमुना होता. त्यांचे घर हे आमचे अभ्यासकेंद्रच बनले होते आलेल्या प्रत्येक पत्रावर आमची चर्चा होत असे. चर्चा झाल्यावर त्यातील महत्वाचे मुद्दे ते नंतर लिहून काढीत असत. पत्रव्यवहारातील सातत्य व गतिमानता हे त्यांचे वैशिष्ट्य होते. आमचे पत्रव्यवहार कधी संयुक्त तर कधी स्वतंत्र्यरीत्या होत असत. त्यामुळे ज्योतिष समर्थकांचा कधी कधी गोंधळ उडत असे. त्यावर उपाय म्हणून ते &lt;i&gt;प्रति माधव रिसबूड / प्रकाश घाटपांडे &lt;/i&gt;अशी पत्रे पाठवीत. पुढे संगणक लोकप्रिय होऊ लागल्यावर मी त्यांना संगणक घेण्याचा आग्रह केला. त्यांनी तो मान्य केला. संगणक त्यांनी झटकन आत्मसात केला. त्यांना मी देवनागरी फाँट लोड करुन दिले. की बोर्ड तर त्यांचा इतक्या झटकन पाठ झाला की स्टिकर वा की बोर्ड आराखड्याची त्यांना गरजच नसे. पुढील लेखन संगणकामुळे त्यांच्या व माझ्या सोयी साठी खूपच सुलभ झाले. नंतर इंटरनेटद्वारे तर माहितीचे मायाजालच हाताशी आले. परदेशी फलज्योतिषचिकित्सकांशी संपर्क त्यामुळे सुलभ झाला. प्रो.इव्हाव केली हे अमेरिकेतील &lt;i&gt;"कमिटी फॉर द सायंटिफिक इन्हेस्टिगेशन ऑफ क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल"&lt;/i&gt;च्या फलज्योतिष उपसमितीचे चेअरमन आहेत. अनेक टीकात्मक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विशेषतः चंद्राचा मनावरील परिणाम या विषयावर त्यांचा अभ्यास आहे. ते कॅनडातील सस्काटून येथील सस्कॉचिऑन विद्यापीठात शैक्षणिक मानसशास्र विषयाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी &lt;i&gt;"कन्सेप्ट ऑफ मॉडर्न ऍस्ट्रॉलजी- ए क्रिटीक"&lt;/i&gt; हा "सायकलॉजिकल रिपोर्टस १९९७" मध्ये प्रकाशित केलेला शोध निबंध महत्त्वाचा ठरला आहे  त्यांचेशी ई-मेल वरुन लेख व माहितीची देवाणघेवाण होत असे. भारतीय ज्योतिषाच्या संकल्पना व त्याचा समर्थपणे केलेला प्रतिवाद हा केली यांना आवडला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;रुडॉल्फ एच. स्मिट  "प्रा. एच. जे. आयसेंक फलज्योतिष संशोधन कमिटी"चे सचिव आहेत. &lt;i&gt;"ऍस्ट्रॉलजी अंडर स्क्रुटिनी'&lt;/i&gt;चे संपादक, १९९२ ते १९९९ या काळातील "कोरिलेशन' या फलज्योतिषावरील संशोधन करणाऱ्या पत्रिकेचे संपादक होते. नेदरलँडमधील प्रमुख वैज्ञानिक संशोधन केंद्रात संपादक व भाषांतरकार म्हणून त्यांनी काम केले. त्यांना लिहिलेल्या पत्रात रिसबूड म्हणतात, की संख्याशास्रीय चाचण्यांनी फार तर फलज्योतिष हे विश्वासार्ह नाही, हे सिद्ध होईल. पण त्यामुळे ते खोटे शास्त्र आहे हे सिद्ध होत नाही. त्यासाठी मुळावर हल्ला करणे व त्यातील विसंगती दाखवणे गरजेचे आहे. जेफ्री डीन हे पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ या ठिकाणी मुक्त तांत्रिक लेखक व सल्लागार तसेच संपादक आहेत. ते माजी ज्योतिषी व चिकित्सक ज्योतिष संशोधक आहेत. त्यांचेशी मात्र रिसबुडांचे फारसे जमले नाही. &lt;i&gt;'सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही?&lt;/i&gt;' पुस्तक हे लोकांना सहज समजत नाही असे लक्षात आल्यावर त्यांना कधी कधी नैराश्य येत असे.पण ते फार काळ टिकत नसे. तसेच शास्त्रज्ञांनी सुद्धा उथळ टीका केल्यामुळे त्याचा परिणाम नेमका उलटा होई त्यामुळे ते व्यथित होत असत. अनेक बड्या बड्या लोकांनी घेतलेले आक्षेपांचे खंडन ज्योतिषी लोक मोठ्या चतुराईने करत. फलज्योतिषात काहीतरी तथ्य असले पाहिजे, या समजुतीमुळे मुलामुलींची लग्ने जुळवताना पत्रिका पहाण्याचा आग्रह धरला जातो. कित्येक वेळा चांगली अनुरुप स्थळे केवळ पत्रिका जुळत नाही या कारणासाठी नाकारली जातात. मुलीला मंगळ आहे म्हटल्यावर तर तिचे हाल बघायलाच नको. अशा मुलींना आणि त्यांच्या पालकांना जो मनस्ताप केवळ एका निरर्थक श्रद्धेच्या पायी लोक सोसत आहेत, हे पाहून त्यांचे मन अस्वस्थ होई. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहपीडा निवारण्यासाठी दैवी उपाय केले जातात, त्यापायी हजारो रुपयांचा चुराडा होतो. भृगुसंहिता, नाडीभविष्य यासारख्या तद्दन बनवाबनवीच्या प्रकारावर आंधळा विश्वास ठेवून आपल्या पैशाची व वेळेची नासाडी करतात. त्यामुळे ज्योतिषी लोकांचे खिसे मात्र गरम होतात. हा सगळा वेडेपणा आहे हे लोकांना कसे आणि कुणी सांगायचे? हा प्रश्न त्यांना वारंवार पडे. यासाठी मूलभूत थिअरीवर असा आक्षेप घेतला पाहिजे की ज्याचे खंडन ज्योतिषांना करता येणे अवघड ठरेल. त्यातूनच पुढे &lt;b&gt;'फलज्योतिष शास्त्र म्हणजे केवळ स्वैर ठोकताळ्याचे भारुड' &lt;/b&gt;असे पुस्तक जुलै १९९७ मध्ये लिहिले.&lt;br /&gt;&lt;b&gt;नाडी भविष्य आणि रिसबूड&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्या काळात नाडी भविष्याचा ढोंगाचा प्रचार कर्नाटकातले एक प्राचार्य आणि वायुदलातील एक अधिकारी मोठ्या हिरिरीने आणि धूमधडाक्याने करीत होते. चेन्नईच्या आसपास कूटलिपीच्या बुरख्याखाली नाडीभविष्याचा धंदा जोरात चालत असतो. आतातर तो पुण्यातही पसरला आहे.परिहार विधीच्या नावाखाली हजारो रुपये भोळ्याभाबड्या लोकांच्याकडून उकळण्यात येतात. या धंद्याचा पर्दाफाश अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. अंनिसच्या बाजूने रिसबुडांनी नाडी ज्योतिषाचा भंडाफोड केला होता. या नाडी पट्ट्या हजारो वर्षांपूर्वी तयार झाल्या की फक्त दोन चारशे वर्षांपूर्वी तयार झाल्या हा मुद्दा आमच्या मते गौण आहे. त्यात लिहिलेले भूत-भविष्य अचूक ठरते किंवा नाही हा प्रश्नही प्रस्तुत चर्चेत गौण आहे. ही नाडी भाकिते अंतर्ज्ञानी महर्षींनी लिहून ठेवली आहेत म्हणून त्यांना आगळेवेगळे महत्त्व आहे असे म्हणणाऱ्यालोकांना आम्ही एक साधा प्रश्न विचारतो.' ज्या महर्षींना सर्व भविष्यकाल जाणता येत होता त्यांना भाकिते वर्तवण्यासाठी कुंडलीच्या कुबड्यांची गरजच काय होती? गंमत म्हणजे, त्या कुंडल्या बनवण्यासाठी आवश्यक असा सर्व तपशील त्यांना अंतर्ज्ञानाच्या साहाय्याने जाणावा लागत होता! प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मठिकाणाचे अक्षांश रेखांश, आणि जन्मवेळेला असलेली ग्रहस्थिती इतकी सर्व माहिती अंतर्ज्ञानाने मिळवायची आणि कुंडली बनवायची  ती कशा करता तर भाकिते वर्तवण्याकरिता! हे म्हणजे मॅरथॉनमध्ये धावणाऱ्याने बगलेत कुबडी घेऊन धावण्यासारखे आहे. त्या अंतर्ज्ञानी महर्षींनी असा वेडेपणा केला असेल का याचे उत्तर वाचकांनी द्यावे. ते उत्तर दिल्यास नाडीवाले स्वामी स्वतःच कुंडल्या बनवतात हे त्यांच्या ध्यानात येईल तमिळ कूटलिपीचा अडसर नसता तर हे सहज सिद्ध करता आले असते, पण ते शक्य नाही म्हणून तर आम्हाला तर्कबुद्धीचा आधार घ्यावा लागतो आहे. केवळ तर्कबुद्धीच्या आधारे नाडी भविष्य खोडून काढता येते. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या एप्रिल १९९९ च्या अंकातील ' &lt;i&gt;विंग कमांडराचा बहुरंगी बहुढंगी वग' &lt;/i&gt;या माझ्या लेखाचे शिल्पकार तेच आहेत. आमच्या होणाऱ्या चर्चांचे शब्दांकन नोंद करण्याची त्यांच्या सवयी मुळेच नाडी ग्रंथाचे एवढे संकलन होऊ शकले. माझ्या बोलण्याचा व त्यांचा लिहिण्याचा झपाटा या संयुक्त कृतीतून परस्परांचा उत्साह वृद्धिंगत होत असे. फलज्योतिषाची लोकप्रियता कशामुळे? फलज्योतिषाबाबत परंपराभिमानी सुशिक्षित वर्गात विशेष आदर दिसून येतो. या शास्त्रात काहीतरी गूढ तथ्य असलेच पाहिजे, त्यामुळेच भाकिते खरी ठरतात अशी त्यांची श्रद्धा असते. त्यांना एक वेडी आशा वाटत असते की कुणी तरी खोल संशोधन करून ते तथ्य कधी ना कधी तरी शोधून काढतीलच. त्यांच्या पूर्वजांच्या दैवी ज्ञानापुढे आजचे विज्ञान क्षुद्र आहे अशी त्यांची समजूत असते, म्हणून या शास्त्रावर टीका करणारे लोक पाश्चात्यांच्या नादाने त्यांच्या थोर पूर्वजांची टवाळी करतात असे म्हटल्यावर मग टीकाकारांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यांना स्वतःला जरी या शास्त्रातले कळत नसले तरी त्याचा गौरव करण्यात मात्र ते पुढे असतात. सामान्य लोकांनाही तेच आवडते. आपल्या पूर्वजांत काही लुच्चे किंवा पोटार्थी ज्योतिर्विदही होऊन गेले असण्याची कल्पना त्यांना सहन होत नाही. दुसरे एक चमत्कारिक कारण म्हणजे, अनेक शास्त्रज्ञांची या विषयावरील गुळमुळीत भूमिका. ते असे म्हणतात की फलज्योतिषाचा खरेखोटेपणा फक्त सांख्यिकी संशोधनाच्या मार्गानेच ठरला तर ठरेल, फर्मान काढून तो ठरणार नाही. १९७५ साली १८६ नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञांनी या शास्त्राचा खोल अभ्यास न करता एक ज्योतिष विरोधी पत्रक प्रसिद्ध करून आपले हसे करून घेतले होते. म्हणूनच आता ते स्पष्ट बोलायला बिचकतात. वास्तविक पाहता फलज्योतिषाचा विज्ञानाशी काही एक संबंध नाही, ते थोतांड आहे, असे त्यांना वाटत असले तरी आपले मत ठामपणे ते कधी मांडणार नाहीत.फलज्योतिषावर सांख्यिकी संशोधन करून वादरहित निष्कर्ष कधीकाळी निघतील, ही त्यांची आशा व्यर्थ आहे. इतकेच सांगतो की संगणक युग येऊन पाव शतक उलटल्यावरही अद्याप निर्णायक निष्कर्ष काढता आलेले नाहीत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;शास्त्रज्ञांच्या या गुळमुळीत भूमिकेमुळे फलज्योतिष विरोधाची धार बोथट होते. या शास्त्रावर बालिश आणि गैर लागू आक्षेप घेऊन कित्येक बुद्धिवादी लोक आपले अज्ञान प्रकट करून ज्योतिषांचीच बाजू बळकट करतात! सुशिक्षितांच्या बौद्धिक आळशीपणामुळे आणि उदासीनपणामुळे ज्योतिष-विरोधी प्रचाराला म्हणावा तसा वेग येत नाही. फलज्योतिष एक श्रद्धा चर्चेच्या सोयीसाठी आपण फलज्योतिष या श्रद्धेची दोन अंगे किंवा दोन भाग पाडू. पहिला भाग असा आहे: ' ईश्वराने किंवा निसर्गाने म्हणा, ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तुमात्राला काही ना काही गुणधर्म दिलेले आहेत,त्याच प्रमाणे ग्रहांना गुणधर्म दिलेले आहेत. त्या गुणधर्मापैकी काही गुणधर्म भौतिक स्वरूपाचे आहेत तर काही गुणधर्म गूढ, दैवी म्हणजे ज्योतिषीय स्वरूपाचे आहेत. या गुणधर्माचे प्रभाव गूढ लहरीच्या स्वरूपात मनुष्यावर पडतात व त्याचे नशीब घडवतात.' फलज्योतिषाचे प्रवक्ते या श्रद्धेचे समर्थन अगदी उघडपणे करतात. सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना सुद्धा असे वाटते या श्रद्धेत अवैज्ञानिक असे काय आहे? आज जरी शास्त्रज्ञांना हे या गूढ प्रभावलहरींचे स्वरूप ठाऊक नसले तरी उद्या ते समजणार नाही कशावरून? आजच्या विज्ञानाला तरी विश्वातील सगळी कोडी कुठे उलगडली आहेत? जर फलज्योतिष या एवढ्याच श्रद्धेवर आधारलेले असेल तर त्याला थोतांड म्हणण्याचे काही कारण दिसत नाही.ज्योतिष प्रवक्तेही लोकांना असे भासवतात की एवढ्याच एका श्रद्धेवर आधारावर त्यांचे सर्व शास्त्र उभे आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. बुद्धिवादी लोकांना ही श्रद्धा जरी भ्रामक वाटत असली तरी तिचा भ्रामकपणा सर्वसामान्य लोकांना पटवून देणे कठीण आहे कारण त्यांना गूढ तत्त्वावर श्रद्धा ठेवणे मनापासून आवडते. ज्योतिष प्रवक्तेही लोकांना सांगतात की आज ना उद्या या श्रद्धेला वैज्ञानिक प्रतिष्ठा मिळेल यात संशय नाही. पाश्चात्य देशात या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे आणि फलज्योतिषाला पुष्टी देणारे पुरावे त्यातून बाहेर येतील याची त्यांना खात्री वाटते. अशा युक्तिवादांवर काय बोलायचे?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;श्रद्धेचा दुसरा भाग&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;श्रद्धेचा जो दुसरा भाग आहे तो असा आहे: - ग्रहांना माणसासारखी बुद्धी व जाणीव असते,त्यांना अनेक डोळे व अनेक दृष्ट्या असतात,त्यांना दूर अंतरावर त्यांच्या इच्छेप्रमाणे परिणाम घडवून आणण्याचे सामर्थ्य असते, म्हणजे रिमोट कंट्रोल असतो? इतकेच नव्हे तर त्यांना फलज्योतिषाचे नियम सुद्धा माहीत असतात! श्रद्धेचा हा भाग सामान्य लोकांना फारसा परिचित नसतो ही अजब श्रद्धा खरी तर अंधश्रद्धाच कुठल्याही संशोधनातून सिद्ध होणे अशक्य आहे ही गोष्ट ज्योतिषप्रवक्ते जाणून असतात. त्यांना हे ही ठाऊक असते की ही श्रद्धा गृहीत धरल्या वाचून त्यांच्या शास्त्राचे सिद्धांत उभेच राहू शकत नाहीत. मात्र सर्वसामान्य लोकांना हे गुपित माहीत नसते. ज्योतिषप्रवक्त्यांची बनवाबनवी जी असते ती ही की, आपले बिंग उघडे पडू नये म्हणून त्यांच्या शास्त्रातल्या सिद्धान्तांची चर्चा ते जाहीरपणे कधीच करीत नाहीत, उलट तशी चर्चा करण्याचे ते टाळतात. पण बतावणी मात्र अशी करतात की टीकाकारांना या शास्त्रातले काही कळत नसल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्याची ज्योतिष बुजुर्गांची इच्छा नाही! टीकाकारांच्या साधार टीकेमुळे या शास्त्राच्या प्रतिष्ठेची लक्तरे लोंबू लागली तरी या बुजुर्गाचा पोकळ डौल काही कमी व्हायचा नाही! श्रद्धेचा हा दुसरा भाग म्हणजे ठार अंधश्रद्धा आहे आणि तिच्यावरच तर या शास्त्रातल्या सिद्धान्तांची सगळी भिस्त आहे हे सत्य आजवर कोणी चव्हाट्यावर आणलेच नव्हते त्यामुळे या शास्त्राचा बडेजाव चालू राहिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पाश्चात्य संशोधनाविषयी रिसबुडांची भूमिका&lt;/b&gt;    &lt;br /&gt;अनेक पाश्चात्य स्केप्टिक लोकांचा दृष्टिकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. ते म्हणतात की फलज्योतिष खोटे असेलही पण त्याची प्रत्यंतरे येतात हे सत्य आहे. त्याची नॉन-ऍस्ट्रॉलॉजिकल कारणे देता आली पाहिजेत असा त्यांचा आग्रह आहे. तसेच ज्योतिषी सांगतात तेवढ्या प्रमाणात प्रत्यंतरे येत नाही. फार थोड्या प्रमाणात येतात, एवढेच त्यांना त्यांच्या संशोधनातून सिद्ध करायचे आहे. डेनिस एल्वेल या ब्रिटिश ज्योतिषाचे म्हणणे असे की त्यांचे संशोधनाच चुकीच्या पद्धतीचे आहे. त्या संशोधनामुळे फार तर ज्योतिषाची परीक्षा होते, शास्त्राची परीक्षा होत नाही  आपले ज्योतिषी तेच म्हणतात. फलज्योतिष खोटे आहे हे सांगण्याची निकड स्केप्टिक लोकांना वाटत नाही. किंवा तसे सांगण्याचा धीटपणा त्यांच्याकडे नाही. नारळीकरांचे तेच होते. माझ्या लेखात जर काही तांत्रिक उणीवा दिसत असतील तर मला सांगा असे मी डीन व केली या दोघांनाही ई मेलवर विचारले पण ते उत्तरच देत नाहीत. नारळीकरही या बाबत माझ्याशी बोलत नाहीत. माझ्या शॉर्ट कट पद्धतीने हे शास्त्र खोटे ठरवता येते हेच त्यांना आवडत नसावे! आता आपण तरी स्पष्टपणे सांगू या की फलज्योतिष हे पूर्णपणे काल्पनिक किंवा खोटे शास्त्र आहे आणि हितसंबंधी लोकांनी  त्याचे थोतांड माजवले आहे. असे रिसबूड रोखठोक.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt;&lt;b&gt;शेवटचा लेख &lt;/b&gt;&lt;/i&gt;&lt;br /&gt;फलज्योतिषाच्या विरोधात एक कॅम्पेनच उभारली पाहिजे. पण पुरोगामी चळवळीतील लोक म्हणावी तशी साथ देत नाहीत, असे त्यांना वाटे. प्रत्येक वेळी लेख लिहून झाला की म्हणत 'हा मात्र आता शेवटचा लेख, आता लिहिणे बसा. कुणासाठी लिहायचं?' त्या लेखाला लास्ट, फायनल अशी नावे देत. मग त्याचे पुनर्लेखन होत असे. काही नवीन सुचलं की हा आपला शेवटचा लेख असे ठरवले होते हे ते विसरून जात व पुनश्च नवीन लेखन होत असे. मला आता त्याची सवय झाली होती. एक दिवस मला त्यांनी शेवटचा लेख लिहिला आहे व तो मेलवर पाठवला आहे असे फोनवर सांगितले, फाइलचे नाव असेच शेवटचा लेख. मी नेहमीच्या सवयीने मनातल्या मनात हसलो. नंतर नेहमीप्रमाणे त्यांचेकडे दोन दिवसांनी चक्कर टाकली. आत पाऊल टाकताच शंकेची पाल चुकचुकली. रिसबुडांच्या मुलीने ज्योत्स्नाने सांगितले, "दादा रात्रीच गेले." आणि मी बधिर झालो.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-5481124876942654676?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/5481124876942654676/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=5481124876942654676' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5481124876942654676'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5481124876942654676'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/09/blog-post_18.html' title='कै.माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-7405226519593081195</id><published>2008-09-06T12:36:00.004+05:30</published><updated>2010-03-04T20:02:03.211+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वेचक-वेधक'/><title type='text'>नशीब</title><content type='html'>नवमस्थान हे प्रारब्ध संचित भाग्य यांचे स्थान आहे. तुम्हाला नशीबाची किती साथ आहे हे पहाण्यासाठी नवमस्थानातील ग्रह,नवमस्थानातील राशी, नवमेश हे पाहणे ज्योतिषात क्रमप्राप्त असते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे या &lt;b&gt;नशीबा&lt;/b&gt;विषयी काय म्हणतात ते पहा.&lt;br /&gt;&lt;object height="344" width="425"&gt;&lt;param name="movie" value="http://www.youtube.com/v/2u2BT4f253k&amp;hl=en&amp;fs=1"&gt;&lt;/param&gt;&lt;param name="allowFullScreen" value="true"&gt;&lt;/param&gt;&lt;embed src="http://www.youtube.com/v/2u2BT4f253k&amp;hl=en&amp;fs=1" type="application/x-shockwave-flash" allowfullscreen="true" width="425" height="344"&gt;&lt;/embed&gt;&lt;/object&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-7405226519593081195?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/7405226519593081195/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=7405226519593081195' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/7405226519593081195'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/7405226519593081195'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/09/blog-post.html' title='नशीब'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-344144858609722225</id><published>2008-08-19T11:15:00.005+05:30</published><updated>2008-10-12T19:08:16.062+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>ज्योतिषांची वर्गवारी</title><content type='html'>&lt;strong&gt;ज्योतिषांची वर्गवारी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;पारंपारिक, हौशी, व्यावसायिक, आधुनिक  अशी ज्योतिषांची वर्गवारी करता येईल. घराण्यात असलेला ज्योतिषाचा पारंपारिक व्यवसाय पुढच्या पिढीने स्वीकारला तो झाला पारंपारिक ज्योतिषी. पंचांग पहाता येते व पुजा सांगता येते एवढ्या मर्यादित भांडवलावर धार्मिक परंपरेचा भाग म्हणून जरी ज्योतिषाचा व्यवसाय एखाद्या पुरोहित कम ज्योतिषाने केला तरी तो पारंपारिक ज्योतिषी म्हणुन मान्यता प्राप्त होतो.  खेडेगावात बहुजन समाज हा ज्योतिष विषयक प्रश्न पहायला भिक्षुकीचा व्यवसाय करणा-या काकांचीच निवड करतो.&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;strong&gt;खेडयातील सोयरीक आणि मुहूर्त&lt;/strong&gt;&lt;/blockquote&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;'काका येक काम हुतं?&lt;br /&gt;  'बोला.` &lt;br /&gt;  'सोयरीक जुळवायची होती?`&lt;br /&gt;  'काय नांव?` &lt;br /&gt;  'इसारले का काका मी बाबू डोंगरा.` &lt;br /&gt;  'अरे तुझ नाही तुज्या पोराचं.` काका खेकसतात.&lt;br /&gt;  'खंडू.`&lt;br /&gt;  'अन पोरीचं?`&lt;br /&gt;  'इंदी.`&lt;br /&gt;  काका हातांच्या बोटांवरील पेरांवर अंगठयाने गणित करत सांगतात.&lt;br /&gt;  'नाही जमतं.`&lt;br /&gt;  'नाही जमतं? कसं नाही जमंत? अहो मामाचीच प्वार हाये. शिकल्याली बी हाये. आमचा ठोंब्या यव्हाराला लई कच्चा. म्हन्ल प्वार तरी जरा शिकल्याली करावी. श्येतात बी कामाला चांगली आहे. आजकाल येटाळन्यांना बी कुठं मान्स मिळत्यात. आपला घरचा मानुस असल्याला बरा. म्हनून म्हन्लं औन्दा द्यावा उडवून बार. बरं मंग जलमनावावरून नसंन जमत तर मंग चालू नांवावरून पघा. तिला अलका बी म्हन्त्यात. पघा पघा जरा बाडात. काही तरी तोडगा असनंच की.`&lt;br /&gt;  काका परत पंचांगात बघतात व जुळत असल्याचे सांगतात. कारण बाबू डोंगऱ्याला तीच पोरगी सून म्हणून करायची आहे हे त्याने ताडलेले असते. राहिला फक्त जुळतय का नाही हे बघण्याचा सोपस्कार. मग कशाला जुळत नाही म्हणून सांगा शेवटी लग्न आपल्यालाच लावून द्यायचं आहे. खेडेगावांत बहुजन समाजात बराचसा वर्ग लग्न जुळवण्यासाठी गावच्या बामनाचा सल्ला घेतात कारण ज्योतिष हे धर्माचं अंग आहे. मग सोयरीक ठरण्याचा कार्यक्रम असा नसतोच. काकांनी मुहूर्त काढून दिला की त्याचा उपयोग पत्रिका छापण्यासाठी काहीतरी दिनांक व वेळ द्यावी लागते म्हणून होतो. प्रत्यक्षात त्या मुहूर्तावर लग्न कधीच लागत नाहीत. प्रत्यक्ष लग्नाची वेळ व मुहूर्त यातील अंतर कितीही तासांचे असू शकते. मुलीच्या मामाने मुलीला घेउन या असे सतरावेळा लाउडस्पीकर वर सांगितल्यावर जमेल तशी ती बोहल्यावर उभी रहाते. मुहूर्त टळून गेल्याचा ना काकांना खेद ना व-हाडी लोकांना. शेवटी व-हाडी मंडळींच्या सोयीनेच लग्न लागते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;हौशी ज्योतिषी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;  हौशी ज्योतिषी हा हौसेने ज्योतिष शिकतो. पुस्तक, चर्चा, परिसंवाद, कार्यशाळा,  संस्थांचे अभ्यासक्रम इत्यादि माध्यमातुन स्वत:चे ज्योतिष ज्ञान विकसित करतो. पैसे न घेता इतरांचे भविष्य सांगतो. चुकला तर त्याला कुणी फाशी देणार नसतं.  यातुन त्याला समाजात मान मिळतो.  असा मानसन्मान मिळाला कि तो खूष होतो. स्वत:च्या सन्मानाचा व ज्योतिषशास्त्राचा प्रसार तो एकाच वेळी करत असतो. कधी हौस म्हणून तर कधी  मानधन घेउन तो वावरताना दिसतो. हौसेला मोल नसते यामुळे आपल्या हौसेसाठी ते वेळ श्रम व पैसा  खर्च करतात. ज्योतिष विषयक मासिकातून अधुनमधून लेख लिहीणे हे काम ते अगदी हौसेने करताना दिसतात. ज्योतिष संमेलनात प्रतिनिधी, स्वयंसेवक म्हणून यांचे योगदान ज्योतिषशास्त्राच्या प्रसारास उपयुक्तच ठरते. त्यामुळे व्यावसायिक ज्योतिषांचे मार्केटिंग एक्स्झिक्युटिव म्हणुन त्याचे काम असते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;व्यावसायिक ज्योतिषी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;ज्योतिष हे ज्याचे अर्थार्जनाचे प्रमुख साधन आहे त्याला व्यावसायिक ज्योतिषी म्हणावे. आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी जी कौशल्ये, तडजोडी वा प्रसंगवशात लबाडी इतर व्यावसायिकांना करावी लागते तीच यालाही करावी लागते. नावापुढे पदव्यांची भेंडॊळी, फोटॊ,  समारंभ पुर्वक कार्यक्रम, मोफत कार्यशाळा,व्याख्याने, लेख जाहिराती, कार्यालयाचे संगणीकरण सुशोभिकरण, मोठ्या व्यक्तिंचे आशिर्वाद किंवा लागेबांधे, इतर सामाजिक सहभाग, सातत्याने लोकांच्या समोर येण्यासाठी  अधुन मधुन पत्रकार परिषद निवेदने ,बातम्या, स्मरणिका  यांचा यथेच्छ वापर हा त्याला करावाच लागतो. समाजपयोगी कार्य हे लेबल लाउन राजकारणातील चळवळ वा चळवळीतील राजकारण हे लोकांसमोर आणावे लागते. त्याशिवाय '&lt;strong&gt;मान्यवर&lt;/strong&gt;' हे लेबल प्राप्त  होत नाही.  हे लेबल मिळाल्या नंतर टिकवणे तेवढेच मह्त्वाचे. आपल्याला मानसन्मान मिळाल्यानंतर तो इतरांना वाटला पाहिजे.  इतरांना वाटला कि तो वाढतो. ज्ञान हे इतरांना वाटल्यावर स्वत:कडचे कमी होत नाही पण इतरांकडचे मात्र वाढते. पण सन्मान मात्र इतरांकडे वाटल्यावर स्वत:चा वाढतो. त्यामुळेच पुरस्कार सोहळे हे उदंड झाले. हे पुरस्कार म्हणजे अमुक यांना 'तमुक पुरस्कार' हा पुरस्कार सोहळा दणक्यात करावयाचा कि त्याची परतफेड तमुक यांना 'अमुक पुरस्काराने' होते. यामुळे अमुक व तमुक या दोघांचेही सामाजिक वजन वाढते. विरोधकांना आपलसं करुन घ्यायला व असंतुष्टांची बंडखोरी थोपवायला हे पुरस्कार फारच उपयोगी येतात. पुरस्कार देताना '&lt;em&gt;&lt;strong&gt;नम्रता&lt;/strong&gt;&lt;/em&gt;' व स्वीकारताना  '&lt;em&gt;&lt;strong&gt;संकोच&lt;/strong&gt;&lt;/em&gt;' बाळगला कि त्याला अधिकच झळाळी येते. अशा 'दखलपात्र' सामाजिक कार्याची दखल ही समाजाला घ्यावी लागते नाही तर सामाजिक कृतघ्नतेचा शिक्का बसण्याचे भय आपण समाजाला दाखवावे. पुरस्काराची रक्कम जर रोख स्वरुपात असेल तर पुरस्कारार्थी व पुरस्कार कर्ता यांच्यात समारंभपुर्व सामंजस्य लागते. त्यामुळे पुरस्काराची किती रक्कम &lt;strong&gt;सामाजिक कृतज्ञता निधी &lt;/strong&gt;म्हणुन परत करायची हे ठरवता येते. समजा ते शक्य झाले नाही तर समारंभाच्या भाषणातून  पुरस्कारार्थी वर असाकाही सात्विक व नैतिक दबाव टाकून कोंडी करावी कि पुरस्करार्थी ला पुरस्कारातील जवळजवळ सर्वच रक्कम परत करावीशी वाटली पाहिजे. यात त्याचेही सामाजिक वजन वाढत असल्याने परस्परहित असते.   असो तर सांगायचे तात्पर्य  काय कि ज्या  ज्योतिषाला ही जनमानसाची नाडी अचुक पकडता येते तो उत्तम व्यावसायिक ज्योतिषी बनतो. आता काही ज्योतिषी हे लॊजवर मुक्काम ठोकुन ज्योतिषाचा व्यवसाय करतात त्यामुळे त्यांनाही व्यावसायिक ज्योतिषी म्हणावे लागते. खाजगीत मात्र त्यांना लुटारु ज्योतिषी म्हणावे कारण ते आपल्या व्यवसायाचे प्रतिस्पर्धी असतात. पण उघडपणे मात्र "यांच्यामुळे ज्योतिषशास्त्र बदनाम होते" असे म्हणावे. या प्रकारच्या बाजारु ज्योतिषांना ज्ञान व मान या पेक्षा पैसा महत्वाचा असतो. तुम्ही खुशीने द्या किंवा नाईलाजाने द्या पण अमुक एक रक्कम किमान द्याच.  यांच्या जाहिरातीतच १०१ टक्के ग्यारंटी असते. साई, दुर्गा, लक्ष्मी, ओम, श्रद्धा, शिव, चामुंडा कालिका, सिद्धी, वैभव अशा नामाभिधानांचा वापर करुन यांची ज्योतिष कार्यालये चालु होतात. 'इकडे तिकडे भटकु नका थेट येउन भेटा' असे आवाहन असते. २४ किंवा ११ तासात निकाल.  लग्नयोग, लव्ह प्रॊब्लेम्स,पुनर्विवाह, घटस्फोट, सौतन दु:ख, संतानपीडा, लक्ष्मी प्राप्ती,  कोर्टकेसेस, कर्ज मुक्ती, व्यसनमुक्ती,विद्याप्राप्ती, विदेश योग, यावर प्रभावी मार्गदर्शन ,उपाय व तोडगे असतात.  तांब्याच्या पत्र्यावरची यंत्रे, एक मुखी रुद्राक्ष, रत्ने, विधी या परिहारक साहित्याचे भांडार असते. भविष्य चुकले तर पैसे परत असाही दावा असतो.  पुजासाहित्य   हे &lt;strong&gt;अहस्तांतरणीय &lt;/strong&gt;असल्याने त्याचे पैसे मात्र परत मिळु शकत नाहीत. त्यामुळे या साहित्याची किंमत हजार रुपये किंवा अधिक व ज्योतिष सल्ल्याची फी मात्र पन्नास रुपये.  उद्या पैसे परत कुणी मागितलेच तर पन्नास रुपये हातावर टेकवता येतात.  काही बालंट आले कि चंबुगबाळ न आवरताही पळ काढण्याची सोय या व्यावसायिक ज्योतिष प्रकारात असते. स्थानिक ज्योतिषांना मात्र लोकांना तोंड द्यायचे असते त्यामुळे काहीच्या काही सांगुन चालत नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;संगणक शास्त्री&lt;/strong&gt;&lt;br /&gt;आधुनिक युगात आता संगणक शास्त्री निर्माण झालेत. ते संगणकावर तुमची पत्रिका पटकन काढून देतात. तसेच कालबद्ध भाकितांचे, षोडश वर्ग, महादशा अंतर्दशा यांचे प्रिंटआउटस काढून देतात. जेवढी सुक्ष्मता जास्त तेवढी पाने जास्त.  जेवढी पाने जास्त तेवढी फी जास्त. जास्त पाने दिली कि लोकांना बरे वाटते. एक हजाराची एक नोट देण्यापेक्षा १० रुपयाच्या शंभर नोटा दिल्या कि देणा-यालही जास्त दिल्यासारखे वाटते व घेणा-यालाही जास्त घेतल्यासारखे वाटते.संगणकाचे प्राथमिक ज्ञान व ज्योतिषाचे किंचित ज्ञान या भांडवलावर हा व्यवसाय करता येतो. तालुका, जिल्हा या ठिकाणी यांची चलती असते. जत्रा किंवा फन फेअर अशा ठिकाणी यांचा स्टॊल चांगला चालतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आधुनिक ज्योतिषी&lt;/strong&gt;&lt;br /&gt;तुमचे इंग्रजी व आधुनिक ज्ञान चांगले असेल तर तुम्हाला "&lt;em&gt;मॊडर्न स्कुल ऒफ थॊटस&lt;/em&gt;" च्या पंक्तीत बसवता येते. अध्यात्म वि विज्ञान यांना एकाच पंक्तीत बसवायला तुम्हाला जमलं कि झालं. लोकांना हे रसायन जाम आवडत असत. एखाद्या तारांकित हॊटेल किंवा कॊन्फरन्स हॊलमध्ये लॆपटॊपवर ज्योतिषाचे पॊवरपॊईंट प्रेझेंटेशन दिले कि तुम्हाला &lt;strong&gt;All Ind&lt;/strong&gt;ia किंवा &lt;strong&gt;International &lt;/strong&gt;हे लेबल लावता येते. International astrological convension किंवा all india astrogical science congress अशा होर्डींग मध्ये सुटाबुटातल्या हौशा गवश्या नवश्यां सोबत फोटो काढून घ्यावेत. स्थानिक वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध करुन आणावी. यासाठी थोडा खर्च झाला तरी घाबरु नये. तो सुटा बुटातल्याच इतर जातकांकडून दामदुप्पटीने वसुल करता येतो. वेदिक या शब्दाला भरपुर ग्लॆमर असल्याने त्याचा  इंग्रजाळलेल्या उच्चाराने सचैल वापर करावा.  गंडे दोरे ताईत याच्या भानगडीत पडू नये. ते मागासलेल्या लोकांचे काम आहे. आपण पिरॆमिड, क्रिस्टल, फेंगशुई साहित्य यांचा वापर करावा. प्रसंगी न्युमरॊलॊजीचा वापर करावा.टॆरो पण लोकांना आवडाला लागलयं. जर्मन, चिनी ज्योतिष या विषयात लुडबुड करावी. रोटरी,  लायन, डेक्कन, स्पोर्टस, फिल्म सोशल आर्ट अशा नावांच्या क्लब / सर्कल तसेच कॊस्मोपोलिटियन सोसायट्या हा आपला प्रांत मानावा. ज्योतिषशास्त्राच्या आवरणातुन मानसशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र यावर भाषण ठोकावे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;strong&gt;आकडेशास्त्री&lt;/strong&gt;&lt;br /&gt;सगळे जग आकड्याभोवती फिरते हा सिद्धांत जनमानसात ठसवावा. मटकेबहाद्दरांना वेगळे सांगण्याची गरज नसते पण पांढरपेशा वर्गाला आकड्यांबद्दल अनास्था असते. त्यांना पगाराचा आकडा व महिन्याची तारीख यांची चपखल उदाहरणे देउन त्याचा ताळेबंद तुम्ही आकड्यांद्वारे सोडवता ना? असे म्हणुन गोंजारावे. शेअर मार्केटच्या आकड्यांची उधळण करुन स्वप्न वा भीती दाखवावी. भाग्यांक काढून आयुष्यातील महत्वाच्य़ा घटना या आकड्यांशी संबंधीत कशा आहेत  हे दाखवावे. अक्षरांचेही अंकात रुपांतर करण्याची किमया या शास्त्रात असल्याने शब्दांची उधळण करुन त्याला पुरेसे '&lt;strong&gt;अंकित&lt;/strong&gt;' करुन घ्यावे. एकटा जीव सदाशीव,  द्वैत, तीन तिघाडा काम बिघाडा, चातुर्वण्य, पाचा मुखी परमेश्वर, षड्रिपु, सप्तरंग अष्टांग, नवरस, दशानन याचा आकडे शास्त्राशी संबंध लाउन  बिगबॆंग थिअरीच्या  शुन्यातून अनादि अनंत च्या प्रवासाकडे अर्थात इन्फिनिटी कडे न्यावे.या प्रचंड विश्वात आपण किती क्षुल्लक आहोत असे ठासुन सांगावे. आकड्यांवर ग्रहांचे देखील अंमल असल्याचे सांगुन त्याचे पुर्वग्रह तपासून घ्यावेत. जन्मतारखे वरुन भाग्यांक काढु शकतो तर दुर्भाग्यांकावरुन मृत्युची तारीख का काढता येउ नये? असा उलटा प्रश्न त्यालाच विचारावा. तो भयचकित झाला कि त्याला अज्ञानातील आनंदाचे अभय देउन आपण निर्धास्त रहावे. एखाद्या प्रलंबित राहिलेल्या प्रश्नाची उत्सुकता त्याच्या चेहर-यावर उमटली कि रमलच्या पत्त्यांचा कॆट काढावा व त्याला पत्ता काढायला सांगावा.(रतन खत्री स्टाईल) त्यातुन रमलचा चार्ट पाहुन त्याचा अर्थ पहावा. तो &lt;em&gt;अनुकुल &lt;/em&gt;असेल तर जशाच्या तसा सांगावा. व्यवहार्य असलेला प्रतिकूल अन्वयार्थ आपल्या मनातच ठेवावा. समजा प्रतिकुल अर्थ निघाला तर त्याचा अनुकूल अन्वयार्थ  काढून त्याला सांगावा. प्रतिकूल अर्थ अडगळीत टाकावा. पुढे मागे प्रतिकूल घटना घडलीच तर अडगळीत टाकलेला तो अर्थ काढून  त्याच्या तोंडावर फेकावा व शास्त्र चुकत नसल्याचा निर्वाळा द्यावा. रमी. ब्रिज वगैरे खेळणार्या लोकांना यापद्धतीने आपलेसे करावे.तेच आपले प्रचारक असतात. &lt;br /&gt;आकडा हाच आपला तुकडा! जय आकडेश्वर!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-344144858609722225?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/344144858609722225/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=344144858609722225' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/344144858609722225'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/344144858609722225'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/08/blog-post_19.html' title='ज्योतिषांची वर्गवारी'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-5923198650499611113</id><published>2008-08-10T13:55:00.003+05:30</published><updated>2008-10-12T19:08:16.063+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>ज्योतिषी कुणाला म्हणायचे?</title><content type='html'>&lt;strong&gt;ज्योतिषी कुणाला म्हणायचे?&lt;/strong&gt;&lt;br /&gt;ज्योतिषी कुणाला म्हणायचे यात ज्योतिषांमध्येच मतभेद आहेत. अनेक मान्यवर ज्योतिषांच्या स्वत:च्या ज्योतिष संस्था आहेत. त्यात ज्योतिषपंडीत ज्योतिषशास्त्री, होराभुषण, होरामार्तंड अशा उपाधी वा पदव्या देणारे अभ्यासक्रम असतात. त्याची फी असते. ती भरुन जो अभ्यासक्रम पुर्ण करतो असे त्या ज्योतिषसंस्थाचालकाला वाटते त्याला तसे संस्थेकडुन त्या उपाधिचे प्रमाण पत्र मिळते. प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यात प्रमाणीकरण नाही. ज्या हौशी लोकांना ज्योतिषी म्हणवुन हौस असते त्यांना ती येथे पुर्ण करता येते.  यात डॊक्टर्स इंजिनियर व्यापारी, नोकरदार सर्व प्रकारचे लोक असतात. डॊक्टर ने हा अभ्यासक्रम पुर्ण केला म्हणजे त्याला वैद्यकशास्त्राची मान्यता मिळाली असा होत नाही.डॊक्टर, इंजिनियर, वकिल, चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक्ट  हे व्यवसाय करण्यासाठी शासनमान्य विद्यापीठाची शैक्षणीक पदवी लागते व व्यवसाय करण्याची शासनाची सनद लागते. तसे ज्योतिषात नाही. ज्योतिषाचा व्यवसाय हा ज्याला इतर लोक ज्योतिषी मानतात असा माणुस किंवा स्वयंघोषित ज्योतिषी असा कुणीही करु शकतो. कुठलीही ज्योतिष संस्था ही 'संस्था' म्हणुन धर्मादाय आयुक्तांकडे  नोंदणी करु शकते.  त्यानंतर त्याला नोंदणीकृत संस्था अशी शासनमान्यता मिळते. याचा अर्थ ज्योतिषाला विज्ञान मान्यता मिळाली असा होत नाही. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष श्री श्री भट यांना आपल्या संस्थेचा अभ्यासक्रम हा सर्वमान्य असावा म्हणजे ज्योतिष अभ्यासक्रमात प्रमाणीकरण होईल असे वाटते. पण इतर ज्योतिष संस्थां तो अभ्यासक्रम प्रमाण मानायला तयार  नाहीत. त्यांचा स्वायत्त अभ्यासक्रम असतो.  आजही अमेरिकेतील वॉशिंग्टन स्टेट मध्ये केप्लर कॉलेज ऑफ अस्ट्रॉलॉजीकल आर्टस एण्ड सायन्सेस मध्ये फलज्योतिषाचे एम.ए व बी.ए चे पूर्ण अभ्यासक्रम आहेत. त्यात फलज्योतिष- मानसशास्त्र व समुपदेशन कला, फलज्योतिष व आरोग्य, वैदिक परंपरा व फलज्योतिष, खगोलशास्त्र -फलज्योतिष व संगणकविज्ञान, फलज्योतिष व नवविज्ञान, फलज्योतिषाचे तत्वज्ञान व आधुनिक सिद्धांत यासारखे विषय शिकवले जातात.&lt;br /&gt;&lt;br /&gt; विद्यापीठात तुम्हाला वेद, उपनिषद, पुराण या विषयांवर अभ्यास करुन डॉक्टरेट सुद्धा मिळवता येते. ज्योतिष हे वेदाचे अंग मानल्याने त्या अंतर्गतही तुम्हाला तो विषय पीएचडी साठी घेता येतो. साहित्य, लोककला, इतिहास, संस्कृती, असे अनेक विषय विद्यापीठात घेतले जातात. त्यात अनेक उपविषय येतात. त्यात ज्योतिष हाही भाग आलाच. पण तो खगोल वा भौतिक विज्ञान या स्वरुपात नव्हे किंवा विद्यापीठाचा या विषयाशी संबंध आला म्हणजे त्याला विद्यापीठाची विज्ञान म्हणून मान्यता मिळाली असाही नव्हे.  लंडनमध्ये सुद्धा डिप्लोमा ऑफ फॅकल्टी ऑफ अस्ट्रॉलॉजिकल  स्टडीज असा एक डिप्लोमा आहे. शिवाय सध्या अनेक मुक्त विद्यापीठे आहेत. त्यातून काही ज्योतिषांनी डॉक्टरेट सुद्धा मिळवल्या आहेत. हल्ली आपल्याकडे ज्योतिष क्षेत्रात बऱ्याच डॉ लोकांचे पेव फुटले आहे. पंडीत, शास्त्री वगैरे उपाधी असलेली मंडळी अल्पावधीत अचानक डॉ. म्हणून उपाधी लावायला सुरुवात करतात. कारण त्यांना श्रीलंकेतील कोलंबो येथे असलेली दि ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर कॉम्प्लीमेन्टरी मेडिसीन यांची डॉक्टर ऑफ सायन्स वा डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अशी पदवी मिळालेली असते. अमरावतील एलिमन्टोपॅथी प्रतिष्ठान यांचे कडून सुद्धा वाचस्पती उर्फ डॉक्टरेट मिळण्याची सोय आहे. तुमची पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्हाला सुद्धा समारंभपूर्वक डॉक्टरेट मिळू शकते.जेवढे पैसे खर्च करण्याची तयारी तेवढे डॉक्टरेट डिग्री ची तीव्रता जास्त असते. &lt;br /&gt;&lt;br /&gt; फलज्योतिषाची पाश्चात्य देशातील  स्थिती बाबत १९३५ साली प्रकाशित झालेल्या रा.ज.गोखले यांच्या &lt;strong&gt;'फलज्योतिष चिकित्सा`&lt;/strong&gt; या पुस्तकात ते म्हणतात:- &lt;br /&gt;'अमेरिकेत Lewellyn येथे फलज्योतिषाचे कॉलेज आहे.` वगैरे विधानावरुन हे कॉलेज किंवा अशा दुसऱ्या संस्था ऑक्सफर्ड, केंब्रिज येथील कॉलेजसारख्या असतील असे कोणाला वाटेल; पण वस्तुस्थिती तशी नाही. ह्या विषयाचे शिक्षण देण्याकरीता काही संस्था काही लोकांनी काढल्या आहेत व पाश्चात्य देशात मतस्वातंत्र्याचे तत्व मान्य असल्याने काही मर्यादेपर्यंत कोणासही मान्य असणारी गोष्ट करू देतात. या तत्वास अनुसरून अशा संस्थेस सरकारने मनाई केली नाही एवढेच. पण अशा संस्थांना तिकडे शास्त्रज्ञात मान्यता नाही.&lt;br /&gt;  पाश्चिमात्य देशात काही तोतया युनिव्हर्सिटयाही असतात हे ध्यानात ठेवावे. इकडील काही लोकांना डॉक्टरेटची पदवी देणारी अमेरिकेतील 'ओरिएंटल युनिव्हर्सिटी` अशापैकीच होय. काही अडचणीमुळे ती सरकारास बंद करता आलेली नाही; पण तिचा पत्रव्यवहार पोस्ट ऑफिसने घेउ नये असा नियम तेथील सरकारने केला असल्याचे ऐकिवात आहे. सांगण्याचा अर्थ हा की &lt;br /&gt;पाश्चात्य देशातील 'कॉलेज`  'अकॅडमी`  अथवा 'युनिव्हर्सिटी` एवढया नावावरून ती संस्था विद्वन्मान्य आहे असे मुळीच होत नाही.`&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-5923198650499611113?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/5923198650499611113/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=5923198650499611113' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5923198650499611113'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5923198650499611113'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/08/blog-post.html' title='ज्योतिषी कुणाला म्हणायचे?'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-972644243691631498</id><published>2008-08-08T14:18:00.001+05:30</published><updated>2008-10-12T18:47:13.303+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वेचक-वेधक'/><title type='text'>चित्रमय जगत</title><content type='html'>&lt;strong&gt;फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य&lt;/strong&gt;&lt;br /&gt;फलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य' या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात &lt;em&gt;सत्यान्वेषी&lt;/em&gt; लिहितात," .........एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा."&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-972644243691631498?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/972644243691631498/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=972644243691631498' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/972644243691631498'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/972644243691631498'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/09/blog-post_08.html' title='चित्रमय जगत'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-5849643689546496902</id><published>2008-06-10T20:57:00.002+05:30</published><updated>2008-10-12T18:47:13.303+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='वेचक-वेधक'/><title type='text'>वि. म. दांडेकर</title><content type='html'>वि म दांडेकरांकडे मी १९८८ च्या दरम्यान गेलो होतो. मतिमंदत्व , वैवाहिक सौख्या बाबत घटस्फोटित हा विषय असा वि म दांडेकरांच्या संशोधनाचा विषय होता . त्यांना ज्योतिषाबद्दल आस्था होती. मी त्यांना म्हणालो कि ज्यांचे मनातल्या मनात घटस्फोट झाले आहेत पण व्यवहारात पतिपत्नी असल्याच भासवतात असे अनेक जोडपी आहेत त्यांचे काय? (लिव्हिंग सेपरेशनशिप हा शब्द त्यावेळी सुचणे शक्य नव्हते. ) सुखाने नव्हे तर नाईलाजाने एकत्र राहणार्‍या जोडप्यांचा प्रश्न कसा हाताळणार? त्यांनी फक्त कायदेशीर दृष्ट्या जे घटस्फोटित आहे त्याचाच विचार करणार असल्याचे सांगितले . ज्योतिषजगतात हे मान्य होणार नाही असे मी त्यांना सांगितले होते. (ते पुढे खरेच झाले)&lt;br /&gt;वि.म कधी वारले ते मला आठवत नाहि पण १९९९ पुर्वी. त्या आगोदर काही काळ भारत इतिहास संशोधक मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमात त्यांनी मतिमंदाच्या शंभर कुंडल्यांसाठी जर शंभर नियम असतील तर त्यात काही अर्थ नाही. असे सांगितले होते. तेव्हाही मी कार्यक्रमाला हजर होतो. हा पहा वि म दांडेकरांचा सा.सकाळ मधील ८ जुलै १९८९ चा लेख&lt;br /&gt;&lt;a href="http://4.bp.blogspot.com/_MTrFyjt5MDg/SE6g4bG2JRI/AAAAAAAAADU/QHSaFA2lI14/s1600-h/8+july+1989+V+M+Dandekar.jpg"&gt;&lt;img style="cursor:pointer; cursor:hand;" src="http://4.bp.blogspot.com/_MTrFyjt5MDg/SE6g4bG2JRI/AAAAAAAAADU/QHSaFA2lI14/s400/8+july+1989+V+M+Dandekar.jpg" border="0" alt=""id="BLOGGER_PHOTO_ID_5210278710123832594" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-5849643689546496902?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/5849643689546496902/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=5849643689546496902' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5849643689546496902'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5849643689546496902'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/06/blog-post.html' title='वि. म. दांडेकर'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://4.bp.blogspot.com/_MTrFyjt5MDg/SE6g4bG2JRI/AAAAAAAAADU/QHSaFA2lI14/s72-c/8+july+1989+V+M+Dandekar.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-9193845213309009743</id><published>2008-05-31T19:15:00.001+05:30</published><updated>2008-10-12T18:49:52.416+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><title type='text'>फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"</title><content type='html'>"फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?"&lt;br /&gt;या विषयावर "वाचकांचे व्यासपीठ" या सदरात अठरा पत्रे प्रसिद्ध झाली आहेत.(दै.सकाळ शनिवार३१ मे २००८).त्यांत श्री. प्रकाश घाटपांडे यांचे पत्र केंद्रस्थानी ठळक टंकात छापले आहे ते येणे प्रमाणे:&lt;br /&gt;&lt;br /&gt;....&lt;br /&gt;वैज्ञानिक चिकित्सेकडे ज्योतिषांची नेहमीच पाठ&lt;br /&gt;प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे आवाहन समस्त ज्योतिर्विदांना केले आहे.या निमित्ताने या विषयावरील चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.समस्त ज्योतिर्विदांनी यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.&lt;br /&gt;प्रसिद्ध अर्थतञ्ज्ञ (कै) वि.म.दांडेकरांनी यापूर्वी फलज्योतिषाच्या चाचणीचे प्रयत्‍न केले होते.’सप्ताहिक सकाळ दि. ८ जुलै१९८९ च्या भविष्य विशेषांकात ते म्हणतात: &lt;em&gt;&lt;strong&gt;"शंभर मतिमंद मुलांच्या कुंडल्या व शंभर सर्वसामान्य मुलांच्या कुंडल्या घेतल्या, तर त्यात फलज्योतिषाच्या काही योगांचा तरी फ़रक दिसावयास हवा.तसेच शंभर घटस्फोटितांच्या पत्रिकांमधे काही योग प्रामुख्याने दिसावयास हवेत. पण माझ्या जवळ ज्या कुंडल्या गोळा झाल्या आहेत त्यांवरून तरी हा फ़रक दिसून येत नाही."&lt;/strong&gt;&lt;/em&gt;&lt;br /&gt;भारत इतिहास संशोधन मंडळातील ज्योतिषांच्या कार्यक्रमातील भाषणात त्यानी म्हटले होते की जर शंभर कुंडल्यांसाठी शंभर नियम असतील तर तो नियम कसला?" आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ मध्ये रा.ज. गोखले या पुण्यातील भूगोल शिक्षकाने &lt;strong&gt;"फलज्योतिष चिकित्सा&lt;/strong&gt;" नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सर्व चिकित्सा केली होती.फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी त्यांनी एका निर्णायक समितीची स्थापना केली.ज्योतिर्विदांना एक विनंती केली की आपले वर्तविलेली भविष्यें त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी.त्यासाठी यथोचित पारितोषिकही देण्याची तयारी ठेवली होती.पण त्यासाठी त्यांनी फलांसंदर्भात अटी घातल्या.याचा फ़ारसा परिणाम ज्योतिषांवर झाला नाही व त्यांनी प्रतिसादही दिला नाही.&lt;br /&gt;..........................................................प्रकाश घाटपांडे, पुणे&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-9193845213309009743?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/9193845213309009743/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=9193845213309009743' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/9193845213309009743'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/9193845213309009743'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/05/blog-post_31.html' title='फलज्योतिषाला विज्ञानाचा आधार आहे काय?&quot;'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/17535139287810092393</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='31' height='32' src='http://3.bp.blogspot.com/_pGBokGcwjy4/S2rufiqcqsI/AAAAAAAAAp4/-SQdk4zhKZI/S220/Prakash.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-2658822696885582276</id><published>2008-05-20T09:19:00.000+05:30</published><updated>2008-10-12T18:49:52.417+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><title type='text'>पुण्यातील १९३५ साली फलज्योतिष चाचणीचे आवाहन</title><content type='html'>रा ज गोखले या भुगोलाचे शिक्षक असलेल्या गृहस्थांनी  १९३५ साली  लिहिलेल्या "फल्ज्योतिष चिकित्सा" या पुस्तकातील उतारा पहा. त्याकाळी देखील चाचणीचे प्रयत्न झाले होते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/praghat/2496652473/" title="FaljyotishaChikitsa 020 by praghat, on Flickr"&gt;&lt;img src="http://farm4.static.flickr.com/3045/2496652473_3dc3dcc5ab_o.jpg" width="503" height="349" alt="FaljyotishaChikitsa 020" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/praghat/2496672147/" title="FaljyotishaChikitsa 021a by praghat, on Flickr"&gt;&lt;img src="http://farm4.static.flickr.com/3268/2496672147_8ce1f4ca96_o.jpg" width="493" height="705" alt="FaljyotishaChikitsa 021a" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/praghat/2496678231/" title="FaljyotishaChikitsa 021b by praghat, on Flickr"&gt;&lt;img src="http://farm3.static.flickr.com/2209/2496678231_b94e49903b_o.jpg" width="475" height="730" alt="FaljyotishaChikitsa 021b" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/praghat/2497511478/" title="FaljyotishaChikitsa 022 a by praghat, on Flickr"&gt;&lt;img src="http://farm3.static.flickr.com/2323/2497511478_f3fceec005_o.jpg" width="482" height="726" alt="FaljyotishaChikitsa 022 a" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://www.flickr.com/photos/praghat/2496693035/" title="FaljyotishaChikitsa 022 b by praghat, on Flickr"&gt;&lt;img src="http://farm3.static.flickr.com/2308/2496693035_a05df3acca_o.jpg" width="480" height="581" alt="FaljyotishaChikitsa 022 b" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रकाश घाटपांडे&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-2658822696885582276?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/2658822696885582276/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=2658822696885582276' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/2658822696885582276'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/2658822696885582276'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/05/blog-post.html' title='पुण्यातील १९३५ साली फलज्योतिष चाचणीचे आवाहन'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-5252004685628511886</id><published>2008-05-19T15:49:00.001+05:30</published><updated>2008-10-12T18:49:52.417+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><title type='text'>फलज्योतिष चाचणी च्या निमित्ताने</title><content type='html'>सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी फलज्योतिषाच्या संख्याशास्त्रीय  चाचणीकरता समस्त ज्योतिषांना केलेल्या जाहीर आवाहनानंतर ज्योतिष वर्तुळात एकच खळबळ माजली. जणुकाहि हे एक ज्योतिषांवर मोठे संकट कोसळले असून  त्याचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याचा एक भाग म्हणुन ज्योतिष परिषद पुणे चे अध्यक्ष श्री व.दा. भट यांनी एक १८ मे २००८ रोजी पुण्यात एक परिषद आयोजित केली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे  श्री श्री भट होते.  परिषदेत समस्त ज्योतिर्विदांना चाचणीवर आपले विचार व्यक्त करण्याचे आवाहन केले. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;डॊ न.स फडके ज्योतिषी&lt;/b&gt;&lt;br /&gt;यांना पुणे विद्यापीठाकडून planatery influences या विषयावर पी एचडी मिळाली असे सांगितले गेले. ते आपल्या भाषणात म्हणाले कि ज्योतिषाला उपासना व अध्यात्म याची जोड असावी लागते.तो चारित्र्यसंपन्न असावा लागतो. त्याशिवाय भाकिते खरी येत नाहीत. नुसत्याच कुंडल्यांवरुन अशा मतिमंद कि हुषार अशा प्रकारची वक्तव्ये करता येणार नाहीत. ज्योतिषांनि आपल्या व विषयाच्या मर्यादा लक्षात घेता या चाचणीच्या फंदात पडू नये. हे अंनिस चे कारस्थान आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt; श्री शरदचंद्र गोखले - ज्योतिषी &lt;/b&gt;&lt;br /&gt; या आवाहनानंतर अनेकांनी संख्याशास्त्र विभागाला भेट दिली आहे. आम्हि ही दिली. संख्याशास्त्र विभागाचे निवृत्त प्राध्यापक जे संख्याशास्त्रिय चाचणी करणार आहे त्यांना या  ज्योतिषातील कुठलेही ज्ञान नाही. डॊ. कुंटे यांना अनेक प्रश्नांची उत्तरे समाधानकारक देता आली नाहीत. ते फक्त  संख्याशास्त्राचे मॊडेल्स वापरुन चाचणीचा  अहवाल देणार आहेत. आयुकाचा यात नेमका रोल काय? असे विचारले असता त्यांनी ते  झेरोक्सची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.  त्यामूळे प्रसिद्धिमाध्यमांकडून हा जो गवगवा केला जातो अशा प्रकारचे चाचणीचे हे स्वरुप नाही. केवळ मोठ्या संस्थांची नावे गोवून प्रसिद्धीचा हा  स्टंट आहे.  पुणे विद्यापीठाची ही अधिकृत चाचणी नाही. एखाद्या पायलट प्रोजेक्ट ची संख्याशास्त्रीय चाचणी घेण्याचे अधिकार या डिपार्टमेंटला आहेत. त्यासाठी विद्यापीठाची परवानगी लागत नाही. तुम्ही आम्ही एखादा प्रोजेक्ट घेउन गेलो तर त्याचीही चाचणी हा विभाग करुन देउ शकतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;श्री नंदकिशोर जकातदार - वराहमिहिर ज्योतिष विद्यापीठ &lt;/b&gt;&lt;br /&gt; कर नाहि त्याला डर कशाला? आम्ही या चाचणीला तयार आहोत. फक्त त्यांनी एक उभयमान्य पंच समिति नेमावी त्यात आमचाही प्रतिनिधी असेल. चाचणीचे वेळी आम्हाला विचारात घेतले नाही. आता घ्यावे. ते जर आपले पुर्व ग्रह बाजुला ठेउन तटस्थपणे चाचणीचे आवाहन करीत असतील तर ती चांगली गोष्ट आहे. ते जर चार पावले मागे जात असतील तर आपणही दोन पावले पुढे होउन सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे या मताचा मी आहे. ज्योतिषशास्त्रातील नियम लावायचे झाले तर मुळ गाभा असलेले ५-६ नियमांच्या आधारे आपण हे विश्लेषण करु शकतो. त्यामुळे या चाचणीचे मी स्वागत करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;विंग कमांडर ओक - नाडी ज्योतिष समर्थक &lt;/b&gt;&lt;br /&gt; मी ज्योतिषी वा ज्योतिषाचा अभ्यासक नसलो तरी पण ज्योतिषप्रेमी आहे. आयुका नारळीकर व संख्याशास्त्र विभाग यांना भरीस घालून  हा डाव दाभोलकर धुर्तपणे खेळत आहेत. या बाबतीत खालील बाबींचा विचार ज्योतिष परिषदेने करावा.&lt;br /&gt;१) ही परिक्षा का? - सध्या दोन्ही (महाराष्ट्र व अखिल भारतीय) अंनिसंकडे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणताही हातखंडा प्रयोग नाही. डॉ. जयंत नारळीकरांना हाताशी धरून लाखो रुपयांची बक्षिसाची बोली न करता फुकटात ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची संधी मिळवण्याकरिता, पुणे विद्यापीठाला व  आयुकासारख्या संस्थांना त्यात गोवून लेखी बदनाम करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.&lt;br /&gt;२) परराष्ट्रातील ज्योतिषांना तेथील विज्ञानवाद्यांनी जर चीतपट करून त्यांचे ज्योतिषशास्त्र शास्त्र नाही असे म्हणावयाला भाग पाडले असेल तर भारतीय ज्योतिषांना त्यांच्या (वैदिक) ज्योतिष शास्त्राला मुद्दाम वेगळे चीत करण्याची गरज काय? मात्र अंनिसचे प्रथमपासून तसे धोरण असल्यांने त्यांची चाल आपण समजू शकतो. पण या तऱ्हेचा ‘छळ’ डॉ. नारळीकरांना करण्याचे काही विशेष कारण असावे. अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ जादूटोणा अघोरी विद्या प्रथा निर्मूलन  कायदा सध्या मेलेलाही नाही पण जीवंतही नाही असा कोमात गेलेल्या अवस्थेत असल्याने त्याला प्राणवायू देण्यासाठी ही मोहीम हाती घेणे अंनिसच्या  जीवन-मरणा इतके हातघाईवर आलेले प्रकरण आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;३) ही परिक्षा घेण्याचा यांना अधिकारच काय?&lt;br /&gt;ही परीक्षा ज्या संस्थेतर्फे, ज्या प्रख्यात व्यक्तींच्या देखरेखीखाली केले जाणार आहे, त्यांनी ‘ज्योतिष’ हे शास्त्र तर नव्हेच मात्र ‘थोतांड’ आहे असे सिद्ध केल्याचे दावा मांडणारी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. अशांनी ही ज्योतिषांची परिक्षा पुर्वग्रह न ठेवता करणार असल्याचे सांगणे म्हणजे मनी मावशीने उंदराला मी सध्या ‘उपवास’ करत हे म्हणून तुला मुळीच खाणार नाही असे आश्वासन देण्यासारखे आहे.&lt;br /&gt;४) ज्या पुणे विद्यापीठाने ज्योतिषशास्त्राला शैक्षणिक दर्जा देण्यास ठाम नकार दिला आहे, त्या विद्यापीठातील संख्याशास्त्र विभाग या परिक्षेचा निकाल ठरवणार (की लावणार?) असल्याने ही परिक्षा खरोखरच निःपक्षपाती असणार कि नाही याची सर्वसामान्यांना कल्पना आहे. मात्र ही चाल उलट पडून ज्या  सामान्य लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे, ते सामान्य लोक ज्योतिष शास्त्राच्या आणखी जवळ करण्याची शक्यता आहे. भले ज्योतिष शास्त्र असो वा नसो ज्या ज्योतिषांच्यामुळे आम्हाला मानसिक व भावनिक आधार मिळतो त्यांना नष्ट करणाऱ्या संस्था व प्रसिद्ध व्यक्तीं बाबतचा &lt;br /&gt;आदर कमी होऊन त्यांच्या अन्य क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल आमच्या मनात एक प्रकारची अढी बसवण्याची कामगिरी या परीक्षेमुळे नक्की होणार आहे.&lt;br /&gt;५) पुर्वी गावागावातून वादविवाद करून विजयपत्रे मिळवून हत्तीवरून फिरून दरारा व प्रसिद्धी मिळवली जायची त्याचीच ही आधुनिक आवृत्ती आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt;ज्योतिषांना विनंती –&lt;/i&gt;&lt;br /&gt;१) ही परिक्षा हा एक सापळा आहे. जे ज्योतिषी वैयक्तिकरित्या खोट्या व तात्कालिक लोकप्रियतेच्या आमिषाला बळी पडतील त्यांच्यामुळे ज्योतिष शास्त्राचे हसे होईलच पण भविष्यकाळात अन्य भारतीय (हिंदू) विद्या उदा. आयुर्वेद, योगासने, अध्यात्म व अन्य शास्त्रे, यांच्यावर हल्ला करण्यासाठी विरोधकाना  धारदार शस्त्र मिळाल्यासारखे होईल.&lt;br /&gt;२) हे आव्हान ज्योतिषशास्त्राला आहे. त्यामुळे त्याला संस्थांतर्गत उपाय योजना करून तोड काढली पाहिजे. त्यासाठी सर्व ज्योतिषशास्त्र संचलन करणाऱ्या  महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील संस्थांनी एकत्र येण्याची ऐतिहासिक गरज निर्माण झाली आहे. वैयक्तित मतभेद वा मतांतरांना आत्ता स्थान नाही. या  निमित्ताने एक संयुक्त समिती स्थापन करून ह्या आव्हानाला एकत्रित व कायमचे बंद करायला हवे आहे.&lt;br /&gt;३) महाराष्ट्राबाहेरील चौबे-पांडे, त्रिवेदी, श्रीमाली टाईप उत्तर भारतीय ज्योतिषी अशा आव्हानांना तात्काळ बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांना  समोरील पक्ष किती बनेल व धूर्त आहे याची नीट कल्पना नाही. मात्र मराठी लोकांना विरोधकांचे छक्केपंजे चांगलेच ज्ञात आहेत.&lt;br /&gt;४) हुशारी हा निकष लावण्यातील त्यांची ‘हुशारी’ लक्षात घेण्यासारखी आहे. ८० टक्केवाला ढ, ९० टक्केवाला बरा व फक्त गणितात १०० गुण मिळवणारा खरा  हुशार असे म्हणून ‘मार्कशीट’ वरून हुशारीची प्रतवारी करून / पाडून ज्योतिषीय अंदाज खोटे पाडण्यासाठी खेळी म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.&lt;br /&gt;५) या ऐवजी असे निकष असावेत की जे तात्काळ व प्रत्यक्ष पडताळता येतील शिवाय ज्योतिषशास्त्रातही त्याची पडताळणी करण्यासाठी विशिष्ट असे आडाखे उपलब्ध असतील. (सहज सुचले म्हणून - आंधळा, पाय वा अन्य अवयव तुटका, पोलिओ, पांढरे कोडवाला व्यक्ती)&lt;br /&gt;६) जो जिंकेल त्याला काय मिळणार?&lt;br /&gt;अंनिस आणि पार्टी ही परिक्षा जिंकणार हे ठरवून ठेवलेले उत्तर असल्याने ‘ज्योतिषाचा धंदा कायदेशीररित्या बंद करावा’ ही अट स्वाभाविकपणे मान्य  करायला लावणे ही त्यातली मेख आहे. ९० टक्यांखाली उत्तरे बरोबर आली तर ती लढाई ‘अनिर्णित’ झाली असून जोवर अंनिसकडून तिचा ‘निकाल’ लागत  नाही तोवर ती खेळली पाहिजे, असा धर्मराजाला शेवटपर्यंत द्यूत खेळायला भाग पाडणारा व त्याला पुरते नागवले जाण्याला प्रवृत्त करणारा हा आधुनिक शकुनीमामांचा घाट आहे.&lt;br /&gt;७) पण याही परिस्थितीत ज्योतिषांनी ही परिक्षा जिंकली तर?&lt;br /&gt;अशी अट घालता येईल - अंनिस व त्यांच्या विचारांच्या जगातील सर्व संस्थांतर्फे ‘पराजयपत्र’ दिले जावे. शिवाय यापुढे अन्य कुठल्याही प्रांतात, नव्हे जगात कुठेही जर कोणी अशी परिक्षा करण्याची शक्कल काढेल तर त्याला डॉ. नारळीकर व डॉ. दाभोलकर त्यांच्या अखत्यारीतील सर्व ज्योतिषशास्त्र विरोधी संस्था जातीने ज्योतिषशास्त्राच्या बाजूने लढतील व ज्योतिष ‘शास्त्र’ कसे आहे याचे प्रात्यक्षिक करून त्यावेळच्या विरोधकांची तोंडे बंद करतील. असा लेखी  ‘कबूलनामा’ त्यांनी द्यायला हवा. तसे काही न करता जर ही परिक्षा केली जाणार असेल तर ती क्रिकेटच्या कसोटी सामन्याप्रमाणे एक न संपणारी कसोटी  &lt;br /&gt;ची मालिकाच ठरेल.&lt;br /&gt;८) भविष्य काळात जर सर्व अटी मंजूर झाल्या तर अशा परिक्षेसाठी प्राचार्य अद्वयानंद गळतगे. मु. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. पिन – ५९१२६३. (फोन  ०८३३८-२९३३९९ व मो. ०९८८६६७८१८३) यांना अन्य पंचांसमावेत नियुक्त केले जावे. ते पंच बनण्यासाठी अत्यंत लायक असण्याची दोन कारणे आहेत.&lt;br /&gt;१. पूर्वी सांगलीत गिरिश शहांच्यातर्फे अशा तऱ्हेच्या ज्योतिष शास्त्राच्या कसोटीसाठी प्रा. अद्वयानंद गळतग्यांनी पंच म्हणून काम करण्याचे उत्स्फूर्तपणे मान्य  केले होते. ‘त्यावेळी डॉ दाभोलकरांनी शहांना आव्हान देऊन पलायन केले’ असे वर्णन त्यांनी त्यांच्या ‘विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन’ या अंनिसच्या फसलेल्या  मोहिमांवर आधारित पुस्तकात केले आहे.&lt;br /&gt;२. प्राचार्य अद्वयानंद गळतग्यांनी १२-१३ वर्षापूर्वी डॉ. नारळीकरांना शास्त्रीय कसोटी करण्याला आवाहन करण्यासाठी लागोपाठ पाच सविस्तर पत्रे पाठवून  मनधरणी केली होती. (ती पाचही पत्रे ‘बोध अंधश्रद्धेचा’ पुस्तकात समाविष्ट आहेत) त्यावेळी त्यांनी दाद दिली नव्हती. कदाचित त्यामुळे त्यातून त्यांना प्रेरणा  मिळाली असेल. कारण आता ते म्हणतात की बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात असे करण्याचे घाटत होते!&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;धुंडीराज पाठक - वास्तु ज्योतिषतज्ञ &lt;/b&gt;&lt;br /&gt; मी अंनिसला पुरता ओळखून आहे. जादुटोणा विरोधी कायदा अर्थात अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा पास करुन घेण्यासाठी ही खेळि दाभोळकर खेळत आहेत. याच कायद्या आधारे  ज्योतिषांना आत टाकण्याचा त्यांचा मानस आहे. मुळात फलज्योतिष हे शास्त्र आहे, हे अंनिससमोर सिद्ध करण्याची गरजच काय ? ही मंडळी खोटारडी असून त्यांच्याकडून डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा वापर करून घेतला जात आहे. `फलज्योतिष हे शास्त्र नाही', हे अंनिसवाल्यांनी अगोदरच ठरवून टाकले आहे. या चाचणीचे खोटेनाटे निष्कर्ष जमा करून ते विधिमंडळात न्यायचे व वादग्रस्त अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे कथित महत्त्व पटवून देऊन तो मंजूर करून घ्यायचा, हाच या चाचणीमागील मुख्य हेतू आहे. या कायद्यामुळे `ज्योतिष' या विषयावरच बंदी येणार असल्याने असल्या चाचण्यांना विरोध करण्यापेक्षा थेट या कायद्यालाच विरोध करणे ज्योतिषांच्या हिताचे ठरेल तुम्ही अंनिस च्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. त्यात जागोजागी खोटारडे पणा आहे. दाभोळकर हा अत्यंत खोटारडा माणुस आहे. आज आपल्याला अंनिसला टाळता येणार नाही किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षही करता  येणार नाही. आपली वेद पुराणे धर्म संस्कृती यावर हे लोक तुटून पडत असतात. आपणही हिंदु एकता, सनातन प्रभात, बजरंग दल, पतितपावन अशा संघटनांची मदत घेतली पाहिजे. हा दाभोळकर तरी एकवेळ बरा पण तो शाम मानव एकदम बेकार माणुस आहे.&lt;br /&gt;श्रीकृष्ण जोशी नावाचे एक गृहस्थ म्हणाले कि हे लोक नारळीकरांना जर हाताशी धरत असतील तर आपण भटकरांना हाताशी घेतले पाहिजे. आमची त्या दृष्टीने भटकरांशी बोलणी चालू आहेत लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेउन आमची वैज्ञानिक चाचणी जाहीर करु.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;व दा भट - ज्येष्ठ ज्योतिषी &lt;/b&gt;&lt;br /&gt;आपणच ज्योतिषांनी प्रथम एकत्र येउन वर्षभरात अशी चाचणी डिझाईन केली पाहिजे. नारळीकर म्हणतात तशी पुर्वग्रह विरहीत चाचणीमागे काय दडलय हे आम्ही जाणतो. नंदकिशोर जकातदारांना यात लपलेला कावेबाजपणा दिसत नाही. त्यांना ही साधी सोपी गोष्ट वाटते.माझी त्यांना विनंती आहे कि त्यांनी  याचा फेरविचार करावा. &lt;br /&gt;या लोकांनी मतिमंद मुलांच्या शाळेत जाउन डेटा गोळा केला आहे.  आम्हीही असा डेटा शाळेतून गोळा करु. त्याआधारे  मतिमंद मुलांच्या पत्रिका कुठल्या हे आम्हाला सहज कळेल. पंधरा दिवस सुद्धा खुप झाले यासाठी.  पण आम्ही असा खोटारडेपणा करणार नाही. चाचणी डिझाईन करताना त्यांनी ज्योतिष संस्थांना विचारात घेतले नाही. यांनी परस्पर एकतर्फी चाचणी ठरवली. मतिमंद मुलांच्या पत्रिकांचे पमाण खुपच कमी  असते. लाखात एखादे. किति लोकांनी अशा पत्रिकांचा अभ्यास केला आहे? आपल्या वाट्याला  अशा पत्रिका कमीच येतात. तेवढ्यात एका बाईंनी हात वर करुन आपण अशा पत्रिका जमविल्या असुन त्याचा अभ्यास चालू आहे. त्यावर भटांनी तुम्ही शंभरात एखादे उदाहरण असल्याचे सांगुन  चाचणी घेणायांची विश्वासार्हता कशी तपासणार?  दाभोळकर नारळीकरांची मते सर्वांना माहित आहेतच. मग यांना तटस्थ पुर्वग्रह विरहित कसे म्हणता येईल. आता या चाचणीत कोणीही सहभागी होउ शकतो. ज्योतिषी कुणाला म्हणायचे? यांचेच कार्यकर्त्यांनी ज्योतिषी म्हणून चाचणीत येउन मतिमंद / हुशार अशी रॆंडम टिकमार्क करुन जातील. आम्ही वि.म. दांडेकरांबरोबर हा मतिमंद व हुशार मुलांचा प्रोजेक्ट केला होता. दुर्दैवाने तो अपुरा राहीला.&lt;br /&gt;हौशी ज्योतिषी प्रसिद्धिच्या मोहापायी या कटात बळी पडण्याची शक्यता आहे.तसेच अनेक छोट्या छोट्या संस्था विखुरलेल्या आहेत.त्याही बळी पडू शकतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;सभ्रेचा ठराव&lt;/B&gt;&lt;br /&gt;सभेचे अध्यक्ष ज्येष्ठ ज्योतिर्विद श्री श्री भट यांनी शेवटी एक ठराव पारित केला. ठराव पुढीलप्रमाणे होता -&lt;br /&gt;डॉ. जयंत नारळीकर व अंनिस यांनी दिलेले आव्हान आम्हा सर्व ज्योतिषांना अमान्य आहे. ज्योतिषशास्त्राकडे पूर्वग्रहदूषितपणे पहाणार्‍या अंनिसने व तिच्याबरोबर असणार्‍या डॉ. नारळीकर यांनी जनतेची विश्‍वासार्हता गमावली आहे. ही चाचणी संशयास्पद असून तिला कोणीही प्रतिसाद देऊ नये.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-5252004685628511886?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/5252004685628511886/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=5252004685628511886' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5252004685628511886'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/5252004685628511886'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/05/blog-post_27.html' title='फलज्योतिष चाचणी च्या निमित्ताने'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-589082253281405871</id><published>2008-05-11T20:00:00.002+05:30</published><updated>2008-05-17T08:19:07.080+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='चाचणी'/><title type='text'>Press Conference - Astrological Test</title><content type='html'>&lt;strong&gt;पत्रकार परिषदेचा विषय&lt;/strong&gt;&lt;br /&gt;फलज्योतिषामधील शास्त्रीय तथ्य़ांशाबाबत परदेशात अनेकविध चाचण्या झाल्या आहेत.या संदर्भातील भारतातील पहिली वैज्ञानिक चाचणी तयार करण्यात आली आहे.याची माहिती डॊ जयंत नारळीकर देतील. या प्रक्रियेमध्ये आयुका, पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांचा सहभाग आहे. त्यांचे प्रतिनिधी पत्रकार परिषदेत उपस्थित असतील.&lt;br /&gt;&lt;br /&gt;स्थळ:- पत्रकार भवन; सोमवार दि. १२ मे २००८, सकाळी ११ वाजता.&lt;br /&gt;प्रकाश घाटपांडे  - समन्वयक&lt;br /&gt;http://faljyotishachikitsa.blogspot.com&lt;br /&gt;भ्रमणध्वनी- ९९२३१७०६२५&lt;br /&gt;&lt;br /&gt;                         &lt;strong&gt;फलज्योतिष -चाचणी चे आवाहन&lt;/strong&gt;&lt;br /&gt;फलज्योतिषाला विज्ञानाचा पाया आहे का? हा सर्व जगभर बहुचर्चित विषय आहे. परदेशात याबाबत अनेक संशोधनेही झाली आहेत. पण भारतात आता अधिकृतपणे अशी पहिली संशोधन चाचणी सुप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॊ. जयंत नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली आहे.त्यामध्ये आयुका ही खगोलशास्त्राची भारतीय पातळीवरील संस्था, पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्रीय विभाग  व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिति यांचा सहभाग रहाणार आहे.चाचणीचे स्वरुप सरळ व सोपे आहे.मतिमंद शाळेत शिक्षण घेणा-या १०० जन्मवेळा त्यांच्या पालकांच्या सहीने जमा करण्यात आल्या आहेत. शाळेत सातत्याने ७० टक्के व यापेक्षा अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांच्या जन्मवेळा याच प्रमाणे जमा केल्या आहेत. मतिमंद असणे वा बुद्धिमान असणे हे व्यक्तिच्या बाबत अत्यंत वेगळी व स्पष्टपणे भिन्न अवस्था आहे. त्याचे प्रतिबिंब आयुष्यातील महत्वाच्या घटनांवर भाष्य करणा-या पत्रिकेत उमटावयास हवे. असे चाचणी संयोजकांचे मत आहे. नामवंत ज्योतिषी, फलज्योतिष संस्था वा हा व्यवसाय  करणारी कोणीही व्यक्ती यांना चाचणीत सहभागी होण्याचे आवाहन जाहीरपणे करण्यात आले आहे. ज्यांच्या कडून अनुकूल प्रतिसाद लाभेल त्यांना सर्वसाधारणपणे चाळीस जन्मपत्रिका व जन्मवेळेचा तपशील या दोन्ही बाबी पाठवल्या जातील. या तपशीला मुळे आवश्यक वाटल्यास चाचणी देणारी संबंधीत व्यक्ती स्वत:देखील कुंडली बनवू शकेल.त्या कुंडलीद्वारे संबंधीत कुंडली ही मतिमंद मुलाची आहे कि बुद्धिमान मुलाची आहे एवढेच सांगावे अशी अपेक्षा आहे.चाचणी साठी दिलेल्या पत्रिकांतील काही पत्रिका या  मतिमंद मुलांच्या तर काही पत्रिका या हुषार मुलांच्या असतील. ज्योतिषांनी कोणती पत्रिका कोणाची हे ९०% अचूक ओळखल्यास फलज्योतिष या विषयाकडे शास्त्र म्हणुन पहाण्यास मर्यादित अनुकुलता प्राप्त होईल.७०%  पेक्षा कमी प्रमाणात उत्तरे बरोबर आली तर फलज्योतिष हे शास्त्र नाही हे आपोआपच सिद्ध होईल. ७०% ते ९०% प्रमाणात ज्योतिषाची भाकिते अचूक ठरल्यास आणखी मोठ्या सॆंपल सह चाचणी घेण्यात येईल. कुंडलीच्या आधारे आपले निष्कर्ष पाठवण्यास  संबंधितांना पुर्ण एक महिना देण्यात येईल. ही चाचणी  पुणे विद्यापीठ संख्याशास्त्र विभाग हा 'डबल ब्लाईंड टेस्ट' या पद्धतीने घेईल. ज्योतिषांनी डॊ. सुधाकर कुंटे ,संख्याशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ पुणे ४११००७ या पत्त्यावरुन कुंडल्या मागवायच्या आहेत. ही चाचणी पुर्णत: विनामुल्य आहे. मात्र कुंडल्यांचे झेरॊक्स व पोस्टेज यासाठी सहभागी होउ इच्छिणा-यांनी ११'' * ९''  आकाराचे, रुपये ३५ ची तिकिटे लावलेला लिफाफा पाठवणे गरजेचे आहे. याच स्वरुपाच्या आणखी काही चाचण्या पुढील काळात घेण्याचा मनोदय आहे. त्यामुळे फलज्योतिषाला वैज्ञानिक पाया आहे का? यावर अधिक प्रकाश पडू शकेल. ही चाचणी ही प्राथमिक आहे अंतिम नाही.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-589082253281405871?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/589082253281405871/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=589082253281405871' title='8 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/589082253281405871'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/589082253281405871'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/05/press-conference-astrological-test.html' title='Press Conference - Astrological Test'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>8</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-824938918929746284</id><published>2008-03-27T19:17:00.004+05:30</published><updated>2008-10-12T19:06:30.468+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्रंथपरिचय'/><title type='text'>ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातून सुसंवाद</title><content type='html'>ई आवृत्तीच्या निमित्ताने&lt;br /&gt;जेव्हा २००१ मध्ये प्रथम व २००३ मध्ये द्वितीय मुद्रित आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा खरं तर मला हे सगळं संकेतस्थळावरच लिहायच होत. म्हणुनच त्याचे स्वरुप एफ ए क्यु असे ठरवले गेले. पण एक विचार मनात आला कि इंटरनेटचा वापर करणारा वर्ग किती? त्यातून अशा प्रकारचे संकेतस्थळ पहायला कोण येणार? आपल्याला जर आपल्या वाचक वर्गापर्यंत पोचायचे असेल तर मुद्रित माध्यम व मराठी भाषा हाच पर्याय आहे. तो इंटरनेटचा वापर करणारा वर्ग नाही. तरी देखिल पुण्या-मुंबई कडचा वर्गच हे वाचणार खेड्यातील वर्ग पुन्हा वंचित राहणार. पण मला माझ्या मर्यादाही लक्षात घेणे आवश्यक होते. त्यानंतर प्रो. जयंत नारळीकरांनी लोकसत्ता १३ एप्रिल २००३ मध्ये परिक्षण लिहिल्याने पुस्तक एकदम प्रकाशात आले. पुढे हे मनोविकास प्रकाशनने प्रकाशित करण्यास रस दाखवला. त्यामुळे ते व्यावसायिक पद्ध्तीने जुलै २००५ वितरित झाले.महाराष्ट्र पोलिस बिनतारी विभागातून अपघातानेच मी स्वेच्छानिवृत्त झालो व नंतर उपक्रमावर अपघातानेच आलो. वाटल आपलं पुस्तक जर महाराष्ट्राबाहेरील व परदेशी मराठी बांधवांना वाचायच असेल तर तो वर्ग हे पुस्तक मुद्रित स्वरुपात उपलब्ध करुन वाचू शकणार नाही. त्यासाठी आपल्याला ई आवृत्तीच काढली पाहिजे. मग लेखमाला स्वरुपात हे टाकत राहिलो. उपक्रमामुळे हे ई - आवृत्ती स्वरुपात येण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. उपक्रम व उपक्रमींचे मी प्रोत्साहनाबद्दल आभार मानतो.&lt;br /&gt;&lt;span class=""&gt;पुस्तक वाचण्यासाठी शिर्षकावर टिचकी मारा&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रकाश घाटपांडे&lt;br /&gt;डी २०२ कपिल अभिजात डहाणुकर कॉलनी. कोथरुड पुणे&lt;br /&gt;दि. २८ फेबुवारी २००८&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-824938918929746284?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='related' href='http://mr.upakram.org/node/1065' title='ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातून सुसंवाद'/><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/824938918929746284/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=824938918929746284' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/824938918929746284'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/824938918929746284'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2008/03/blog-post.html' title='ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...प्रश्नोत्तरातून सुसंवाद'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-8883532611498208111</id><published>2007-08-16T14:52:00.001+05:30</published><updated>2010-02-12T22:28:31.389+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='लेख'/><title type='text'>पंचांग एक अवलोकन</title><content type='html'>&lt;a href="http://farm2.static.flickr.com/1101/975925890_d1f9b1dc80.jpg"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://farm2.static.flickr.com/1101/975925890_d1f9b1dc80.jpg" style="cursor: pointer; float: left; margin: 0pt 10px 10px 0pt; width: 320px;" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत असतो,पहात असतो. पण हा 'कालनिर्णय' नसून कालनिर्देशनाचा प्रकार आहे.निर्णय घेणारे तुम्ही कोण लागून गेले? तुम्हाला जर तुमची जन्मतारीख विचारली आणि तुम्ही जर त्याला ' माझा जन्म भारतीय सौर दिनांक अमुक अमुक  रोजी झाला' किंवा भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १८८४ रोजी झाला 'असे सांगितले तर तो नक्कीच भारतीय असून सुद्धा विक्षिप्त नजरेने तुमच्या कडे बघेल. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पंचांगाचा उदय&lt;/b&gt;&lt;br /&gt;मानव जसा उत्क्रांत होत गेला  तशी त्याला दैनंदिन व्यवहारासाठी कालमापनाची व कालनिर्देशनाची गरज निर्माण झाली. शिकार ते शेती या प्रवासात शेती हा मुख्य मानवी जीवनाचे अंग झाल्याने निसर्गाच मानवी जीवनाशी नातं सांगणारे दिवस रात्र, उन, पाउस, थंडी, वारा,सागरातील भरती ओहोटी याचा अवकाशातील विशिष्ट ग्रह ता-यांच्या स्थितीशी संबंध हळूहळू लक्षात येउ लागला. समाजजीवनातील सर्व कृत्ये ही अप्रत्यक्षरित्या शेतीशीच निगडीत होउ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला. फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता.ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र हा शब्द वापरात होता. ज्योति म्हणजे आकाशातील दिप्तिमान गोल.चंद्र, सूर्य, ग्रह. तारे इत्यादि. &lt;br /&gt;ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे.&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt; सिद्धांत संहिता आणि होरा हे ते तीन स्कंध होत. सिद्धांत म्हणजे ग्रहगतीचे खगोलगणित, संहिता स्कंधात ऋतूमानानुसार नागरी जीवनातील व्यवहारातील कृत्ये व कर्तव्ये केव्हा करावीत, म्हणजे कुठल्या नक्षत्रावर करावीत,मुहूर्त हा सांगणारा भाग म्हणजे संहिता स्कंध. होरा हा भाग म्हणजे आजचे भविष्यशास्त्र. जो वादग्रस्त विषय आहे. पूर्वी हे सर्व काम करणारी एकच व्यक्ति म्हणजे ज्योतिषी होती. युरोपात जोहनीज केपलर (१५७१ - १६३०) काळात या &lt;br /&gt;खगोलशास्त्रज्ञाला देखील वेध शाळेद्वारा ग्रहणादि गोष्टी व फलज्योतिष सांगावे लागे. वेधशाळांना राजाश्रय होता. कालांतराने ज्योतिःशास्त्राला खगोलशास्त्र व ज्योतिष हा शब्द फलज्योतिष या अर्थाने वापरात आले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पंचांग कालनिर्देशनाची चोपडी&lt;/b&gt;&lt;br /&gt;पंचांग हा कालनिर्देशनाचा ज्योतिषशास्त्रीय भाग आणि ज्योतिष हे धर्माच पारंपारिक अंग म्हणून पंचाग प्रचलित झाले ते  धार्मिक कृत्याचा दैनंदिन जीवनात आचरण्यासाठी असलेल्या कालनिर्देशनाच्या गरजेपोटीच. पंचांगाची पाच अंगे म्हणजे १) तिथी २) नक्षत्र  ३) वार  ४) योग ५) करण  भारतीय ज्योतिर्गणित हे पृथ्वी केंद्रबिंदू मानून तयार झाले असल्याने सूर्य हा तारा असला तरी त्याला ग्रहाप्रमाणे स्थान देउन तो चल झाला आहे. चंद्र व सूर्य यांच्यात पृथ्वी सापेक्ष बारा अंशाचे अंतर पडण्यास जो कालावधी लागतो त्याला तिथी म्हणतात. चंद्र हा पृथ्वीभोवती २९.५ दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो. तरी व्यवहारात तिथी ३० या पुर्णांकात घेतल्या आहेत. तिथी हे पंचांगाचे बरेच जुने अंग आहे. इ.स.१४०० वर्षी तिथी व नक्षत्र ही दोनच अंगे प्रचारात होती.पंचांगात एखादी तिथी दोनदा आलेली असते तर एखाद्या तिथीचा क्षय झालेला असतो. याचे कारण चंद्र व पृथ्वी यांची गती कधी थोडी कमी तर कधी थोडी जास्त असते.सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते. ती त्या दिवसाची तिथी म्हणून पंचांगात दिलेली असते. एखादी तिथी सूर्योदयानंतर चालू होते व दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापूर्वी संपते.त्यामुळे त्या तिथीचा क्षय होतो. एखादी तिथीबाबत ती दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयानंतर संपते,त्यामुळे त्या तिथीची वृद्धी होते.  थोडक्यात लॉज मधल्या चेक आउट टाईमप्रमाणे ही गणना होते. तिथीचा संबंध हा धार्मिक कृत्याशी संबंधित असल्याने तिथी सूर्योदयापासून दुसर्‍या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत मानली जाते. संकष्टी, अंगारिका चतुर्थी हे शब्द आपण नेहमी ऐकतो. दर महिन्याच्या कृष्ण &lt;br /&gt;चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. ही चतुर्थी मंगळवारी आली कि झाली अंगारिका. प्रत्येक तिथीला एक देवता पण बहाल केली आहे. चतुर्थीची देवता गणेश ही आहे. अमावस्येची देवता पितर ही आहे. नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट तारका अथवा तारकासमूहाचे पट्टे. त्यातील ठळक तार्‍याला त्या नक्षत्राचा योगतारा म्हणतात.  पण हे झाले स्थूल मानाने. अवकाश गोल म्हणजे एक कलिंगड आहे असे मानले तर त्याचे समान २७ खाप करायचे.म्हणजे एक फोड झाली १३ अंश २० कलांची. थोडक्यात अवकाशगोलातील १३ अंश २० कलांचा दक्षिणोत्तर पट्टा म्हणजे नक्षत्र. चंद्र २९.५ दिवसात या २७ नक्षत्रांची प्रदक्षिणा पूर्ण करतो. एखादे धार्मिक कृत्य अमुकामुक नक्षत्रावर करावे असे म्हणतात त्यावेळी चंद्र त्या नक्षत्रात असताना करावे असा अर्थ अभिप्रेत असतो. जन्मनक्षत्र याचा अर्थ तुमच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र.&lt;br /&gt;पंचांगातील वार हे अंग मात्र उशीरा प्रचलीत झाले. हे अंग मूळ भारतीयांचे नव्हे. ते आपल्याकडे इ.स.५०० ते १००० वर्षांपूर्वी आले. ते खाल्डियन,इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतीकडून आपल्याकडे आले असावेत. महाभारतात वार अस्तित्वात नव्हते असे 'भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास' या ग्रंथाचे कर्ते शं.बा.दिक्षित सांगतात. होरा या कालविभागापासून वाराची उत्पत्ती झाली. एक अहोरात्रचे २४ समान भाग केले असता.एक भाग म्हणजे होरा. हल्लीच्या तास या अर्थाने. प्रत्येक होर्‍याला कुठलातरी ग्रह अधिपती असतो. त्याचे नांव वाराला दिले आहे.योग व करण ही पंचांगाची अंगे व्यवहारात अजिबात उपयोगाची नाही. चंद्र व सूर्य यांच्या संयुक्त गतीची बेरीज  १३ अंश २० कला होण्यास जेवढा कालावधी लागेल त्याला योग म्हणतात.असे एकूण २७ योग म्हणजे नक्षत्राइतकेच आहेत. करण हा पण असाच कालावधी आहे तिथीचा अर्धा भाग म्हणजे करण असे एकूण सात करणे आहेत. शिवाय अजून ४ करणे आहेत. एखाद्या तिथीचा पूर्वार्ध म्हणजे एक करण व उत्तरार्ध म्हणजे एक करण. या योग आणि करण यांची नावे उच्चारायची म्हणजे जड जीभ असणार्‍या माणसाचे काम नव्हे. &lt;br /&gt;पंचागातील इतर कालमापक संज्ञा म्हणजे संवत्सर, मास, घटी, पळे. बारा चांद्र मासांचे एक संवत्सर. एक चांद्रमास २९.५ दिवसांचा. अशी ६० संवत्सरे आहेत.अशी आवर्तने चालू असतात. एक सौर वर्ष  म्हणजे ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट व ४५ सेकंदचे आहे. चांद्र मासानुसार वर्ष ढोबळपणे ३५४ दिवसांचे होते.तर सौर मानाने येणार्‍या ११ दिवसांचा फरक &lt;br /&gt;भरुन काढण्यासाठी दर तीन वर्षांनी  एका महिन्याची भर घालतात.यालाच अधिक मास म्हणतात. दुष्काळात तेरावा महिना अशी जी म्हण आहे त्यातला तेरावा महिना म्हणजेच हा अधिक महिना.&lt;br /&gt;घटी पळे या गूढ वाटणार्‍या कालमापक संज्ञा हल्ली पंचांगात कलाक मिनिटात देतात. २४ तास म्हणजे ६० घटिका,१ तास म्हणजे २|| घटिका व एक मिनिट म्हणजे २|| पळे, एक सेकंद म्हणजे २|| विपळे. आताचे पंचांगकर्ते हे सर्व गणित नॉटिकल अल्मानॅक वरुन तास मिनिटे सेकंद या परिमाणात करतात. पूर्वी राजे राजवाड्यांच्याकडे एक घंगाळ ( पाण्याचे &lt;br /&gt;साठवणूक करणारे एक विशिष्ट प्रकारचे मोठे भांडे) असे. त्यात पाणी विशिष्ट पातळीपर्यंत भरले जाई. त्यात एक विशिष्ट आकाराचे छिद्र असलेले एक छोटे पात्र असे. त्याला घटिका पात्र म्हणत त्यातून पाणी हळू हळू आत शिरत असे. ते पूर्ण भरले की बुडत असे. तेव्हा घटिका भरली असे म्हणत. त्यासाठी स्वतंत्र माणूस नेमला जाई. उज्जैन ला वेधशाळा होती. तेथे वालुकायंत्र, छायायंत्र अशी कालमापनाची विविध  यंत्रे असतं. जगभरात वेगवेगळ्या पद्धतीच्या काल गणना आहेत. इजिप्तमध्ये पिरॆमिडच्या टोकाची छाया कशी पडते यावरुन दिवस किती गेला व किती राहिला हे ठरवत असत. म्हणजे एक प्रकारचे छायायंत्रच झाले. मध्ययुगिन काळात चीन मध्ये एक दोरी घेउन विशिष्ट अंतरावर गाठी मारत, दोरीचे जळते टोक प्रत्येक गाठीपर्यंत आल्यावर किति काळ झाला हे ठरवत. युरोप मध्ये त्याच काळात मेणबत्ती किती जळाली यावरुन दिवस किती झाला हे ठरवले जात असे. कारण साधे आहे चर्चमध्ये मेणबत्तीचा वापर सहज उपलब्ध होता. आजही खेडेगावात सवसांच्या टायमाला, दिवस कासराभर वर आला आसन तव्हा, माथ्यावर आला होता, कोंबड आरवायच्या टायमाला अशा वर्णनातून दिनमानाचे भाग जुन्या काळातले लोक सांगतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;i&gt;पंचांगातील पौराणिक कालगणना &lt;/i&gt;&lt;br /&gt;६० वर्षे (संवत्सरे) = १ संवत्सर चक्र&lt;br /&gt;३६० संवत्सरे म्हणजे अथवा मानवी वर्षे = १ दिव्य वर्ष &lt;br /&gt;१२०० दिव्य वर्षे = १ कलियुग&lt;br /&gt;२४०० दिव्यवर्षे = १ द्वापार युग&lt;br /&gt;३६०० दिव्य वर्षे= १ त्रेता युग&lt;br /&gt;४८०० दिव्य वर्षे= १ कृत युग&lt;br /&gt;४ युगे = १ महायुग&lt;br /&gt;७१ महायुगे = १ मनु&lt;br /&gt;१४ मनु= १ कल्प (ब्रह्मदेवाचा एक दिवस)&lt;br /&gt;३६००० कल्प= ब्रह्मदेवाचे पुर्ण आयुष्य&lt;br /&gt;१००० ब्रह्माची आयुष्ये=१ विष्णुची घटका&lt;br /&gt;१००० विष्णुच्या घटिका म्हणजे १ शिवनिमिष&lt;br /&gt;१००० शिवनिमिष = १ महामाया निमिष&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पंचांगवादाचे स्वरुप&lt;/b&gt;&lt;br /&gt;पंचांगवाद हा मुळात खगोलशास्त्रीय आहे.आपल्याकडे निरनिराळी पंचांगे प्रचारात आहेत. गुजराथ मध्ये जन्मभूमी पंचांग, वैदर्भिय राजंदेकर पंचांग, सोलापूरचे दाते पंचांग, रुईकर पंचांग, लाटकर पंचांग, ढवळे पंचांग,  टिळक पंचाग इत्यादि नावे प्रसिद्ध आहेत, पण पंचांगाचे मुख्य पक्ष दोनच. सायन आणि निरयन. अगदी रिपब्लिकन आणि डेमोक्रॆटिक पक्षासारखे. निरयन पक्षाचे म्हणणे असे कि क्रांतीवृत्तावरिल एक विवक्षित बिंदु. हा स्थिर बिंदु मानून ते राशीचक्राचे आरंभस्थान मानावे. त्यानुसार पंचांगाचे गणित असावे. सायन पक्षाचे म्हणणे हा संपात बिंदुच मुळी स्थिर नसल्याने आरंभस्थान हे चल आहे. त्याचे चलन हे वर्षाला सरासरी ५०.२ विकला असे आहे. निरयन पक्षात पुन्हा उपपक्ष आहेतच. कोणता विवक्षित बिंदु आरंभस्थान मानावे? झीटा किंवा रैवत पक्ष, ग्रहलाघव, चित्रा, मद्रास या प्रत्येक उपपक्षाचा आरम्भस्थान वेगळे आहे. हा वाद गेली शंभर वर्ष चालूच आहे. लोकमान्य टिळक हे झीटा अथवा रैवत पक्षाच्या शुद्धपंचांग प्रवर्तक मंडळाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष होते.हे पंचांग केरुनाना छत्रे व आबासाहेब पटवर्धन इ.स. १८६५ पासून चालू केले. त्यांच्या गणितानुसार रेवती नक्षत्रातील झीटा पिशियम तारा हे आरंभस्थान मानले आहे. सध्या  टिळक पंचांग म्हणून ते ओळखले जाते.  &lt;br /&gt;चित्रा पक्षाचे म्हणणे आरंभस्थान हे चित्रा नक्षत्राच्या समोरील १८० अंश विरुद्ध असलेला बिंदु हा शके २१२ मध्ये वसंतसंपात बिंदु होता. या पक्षाचे मुख्य समर्थक बेळगावचे भास्कराचार्य ज्योतिषी, पुण्याचे गोपाळ बळवंत जोशी. सध्या सोलापूरचे दाते पंचांग हे चित्रा पक्षाचे आहे. एकच एक पंचांग असावे यासाठी बरेच प्रयत्न झाले. परंतु समन्वय होऊ शकला नाही. ते निर्णय फक्त त्या त्या अधिवेशनापुरतेच राहिले. आरंभ स्थिर मानलेला संपात बिंदु आणी चल असलेला संपात बिंदु यातील अंतर म्हणजेच अयनांश. सरकारमान्य चित्रा पक्षाचे अयनांश हे २००७ मध्ये २३अंश ५७ कला २० विकला असे आहेत. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पंचांग &lt;br /&gt;भारतीय सौर पंचांग  &lt;/b&gt;&lt;br /&gt;भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर राष्ट्राला सुट्सुटीत सोपे असे दैनंदिन कॆलेंडर असावे अशी गरज निर्माण झाली कारण अशा प्रकारची पंचांगे ही सरकारी अथवा व्यवहारात उपयोगी आणणे अतिशय गैरसोयीचे होते.प्रत्येक पंचांगानुसार धार्मिक सण पण वेगवेगळे येउ लागले. टिळक पंचांगानुसार दिवाळी वेगळ्या दिवशी येते तर दाते पंचांगानुसार वेगळी येते. शिवाय प्रादेशिक पंचांगानुसार निर्माण होणारी प्रादेशिक चालीरिति जपणारी अस्मिता. या सर्वांना सामावून घेणाया एखाद्या  कॆलेंडरमध्ये आपली &lt;br /&gt;सांस्कृतिक प्रतिमा जपली पाहिजे. राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण झाली पाहिजे. या दृष्टिकोणातून भारत सरकारने १९५२ साली डॊ. मेघनाथ सहा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.प्रा. ए.सी. बॆनर्जी वाईस चॆन्सलर अलहाबाद. डॊ के.एल.द्फ्तरी नागपूर, श्री ज.स. करंदीकर पुणे, डॊ गोरखप्रसाद. प्रा.र.वि. वैद्य उज्जैन, श्री एन.सी लाहिरी कलकत्त्ता हे दिग्गज  त्या समितीत होते. त्यांनी भारतातील वेगवेगळ्या ठीकाणी चालणारा०या सुमारे ६० प्रकारच्या पंचांगांचा अभ्यास केला.तिने तीन वर्षात अभ्यास करुन एक अहवाल सादर केला. यात सुचवलेली दिनदर्शिका म्हणजेच भारतीय सौर कॆलेंडर. यात सरकारी कामकाजासाठी दिवस अथवा वार हा मध्यरात्रीपासून चालू होतो. पण धार्मिक कारणासाठी मात्र सूर्योदयापासून दिवसाचा व वाराचा प्रारंभ करावा. वर्षगणना शालिवाहन शकाचीच चालू ठेवावी. महिने देखिल पारंपारिकच ठेवले गेले.हे भारतीय सौर कॆलेंडर आकाशवाणी,दूरदर्शन, सरकारी गॆझेट यात फक्त उल्लेख या स्वरुपात असतात. ते सुद्धा कायद्याने बंधनकारक आहे म्हणून.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१) चैत्र   ३०/३१ दिवस   २२मार्च/ २१ मार्च (लिप इयर असताना)   २) वैशाख   ३१ दिवस    ३) ज्येष्ट   ३१ दिवस    ४) आषाढ   ३१ दिवस    ५) श्रावण   ३१     दिवस     ६) भाद्रपद   ३१    दिवस    ७) आश्विन   ३०     दिवस     ८) कार्तिक  ३०     दिवस     ९) मार्गशीर्ष  ३०      दिवस     १०) पौष   ३०     दिवस     ११) माघ   ३०      दिवस    १२) फाल्गुन   ३०      दिवस    &lt;br /&gt;पंचांगात पारशी सन, हिजरी सन  तसेच त्यातील महिने दिलेले असतात.पारशी वर्ष पर्शिया (इराण) येथे चालू झाले. ३० दिवसांचा महिना व १२ महिन्याचे वर्ष. सौर वर्षाशी मेळ &lt;br /&gt;घालण्याच्या सोयीसाठी पुढ्चे वर्ष हे ५ दिवसानंतर चालू होते. या ५ दिवसांना पारशी लोक गाथा म्हणतात. पारशी वर्षाचे महिने असे १) फरवदिन २) अर्दिबेहस्त ३) खुदार्द ४) &lt;br /&gt;तीर ५) अमरदाद ६) शेहेरवार ७) मेहेर ८) आबान ९) आदर १०) दय ११) बेहमन १२) अस्पंदाद हिजरी सन हा मोगल साम्राज्य आल्यापासून चालू झाला. मूळ अरबस्तानातले. महंमद पैगंबर यांनी मक्केहून ज्या दिवशी मदिनेला पलायन केले त्याची आठवण म्हणून खलिफ उमर याने हा सन सुरु केला आहे. तो दिवस म्हणजे गुरुवार १५ जुलै ६२२. मुस्लिमांचा दिवस धार्मिक दृष्ट्या सूर्यास्ताला चालू होतो व दुसया दिवशीच्या सूर्यास्ताला संपतो. बारा चांद्रमहिन्याचे एक वर्ष असल्याने व सौरवर्षाशी मेळ घालण्याची भानगड नसल्याने. त्यांचा वर्षारंभ हा १० दिवस दर वर्षी मागे जातो. त्यामुळे ताबूत ३३ वर्षातून सर्व ऋतूतून फिरतो. इसवी सनानुसार एखाद्याचे वय ३३ असेल तर हिजरी सनानुसार त्याचे वय ३४ वर्षे असते.   हिजरी सनातील महिने असे १) मोहरम २) रा सफर ३) रबिलावल ४) रबिलाखर ५) जमादिलावल ६) जमादिलाखर ७) रज्जब ८) साबान ९) रमजान १०) सव्वाल ११) जिल्काद १२) जिल्हेज &lt;br /&gt;विक्रम संवत हे मालवांचा राजा विक्रमादित्य याच्या नावाने चालू झाला तर  शालिवाहन शक हा सातवाहन राज्यांच्या काळात चालू झाला. सर्वसामान्यपणे जेते राजे आपल्या अथवा वंशाच्या नावाने काहीतरी अस्तित्व चालू इतिहासाच्या पानावर असावे अशी इच्छा व्यक्त क्ररित व त्याची अंमलबजावणी ही राजज्योतिषी व भाट यांच्यावर सोपवीत. आज देखिल ही फार काही वेगळे घडते आहे असे नाही. चौकाचे, रस्त्याचे,विद्यापीठाचे, पूलाचे, इमारतीचे विमानतळाचे, टर्मिनस चे नामकरण हे आपापल्या स्फूर्तीस्थानांनी व्हावीत यासाठी रक्तपात होतात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पंचांग धार्मिक प्रथमोपचाराची पेटी.&lt;/b&gt;&lt;br /&gt;कुठलही काम करताना देवाधर्माचा कौल घेतलेला बरा असतो. कधी तो मांत्रिक तांत्रिकाच्या माध्यमातून तर कधी पुजारी,बडवे,गुरव यांच्या माध्यमातून. गर्भादान संस्कार, बारसे, मुंज, विवाह, गुणमेलन,मुहूर्त, सण वार, व्रत वैकल्य,मकर संक्रांत,ग्रह उपासना, नवग्रह स्तोत्र,चंद्र व सूर्य ग्रहणे,ग्रहपीडा, दाने व जप. भूमीपूजन,पायाभरणी,गृहप्रवेश, वास्तुशांती , अशौच निर्णय, हवामान व पर्जन्यविचार, नांगरणी पेरणी पासून ते धान्य भरण्यापर्यंत,संत महंतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या, जत्रा, यात्रा. मासिक भविष्य, राजकीय व सामाजिक भविष्ये, धर्मशास्त्रीय शंका समाधान, ब्राह्मणातील शाखा उपशाखा, त्यांचे गोत्र वंशावळ,  ९६ कुळी मराठा समाजातील वंश गोत्र देवक. ज्योतिर्गणितासाठी आवश्यक असलेला ग्रहगती, रोज पहाटे साडेपाच वाजताची ग्रहस्थिती, गणिताची आकडेमोड वाचवणारी रेडिमेड कोष्टके. दशा, अंतर्दशा, लग्नसाधना, नवमांश, अवकहडा चक्र, राशींचे घात चक्र इ.  अशा एक ना अनेक गोष्टींचा माहिती कोष म्हणजे पंचांग.गरजेप्रमाणे त्यात बदल होत गेले.कालबाह्य प्रथा परंपरा यांना धर्मशास्त्राचाच आधार देउन समयोचित पर्याय देण्याचे शहाणपण (व्यावसायिक द्रष्टेपण) देखिल काही पंचांगांनी केलं.उदाहरणार्थ  गणपतीची मूर्ती ही धातूची असावी किंवा शाडूची असावी. गणेश विसर्जन प्रदूषित नदीत न करता बाद्ली च्या पाण्यात करुन ते पाणी  झाडांना घालावे. निर्माल्य हे नदीत न टाकता त्याचे झाडांसाठीच कांपोस्ट खत तयार होऊ शकते.ते झाडालाच घालावे. तरी देखील पुलावरून एखादी होंडा. मर्सीडीस गाडी जाताना थांबते, एखादा पॊश सफारीतील माणूस उतरतो निर्माल्य असलेली प्लास्टीकची पिशवी नदीत भिरकावतो आणि पुढील मार्गक्रमणा करतो. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पंचांगातील रेडिमेड मूहुर्त&lt;/b&gt;&lt;br /&gt;पंचांगात रेडिमेड मुहूर्ताचे कोष्टक असते. पण हे रेडिमेड मूहुर्त सुद्धा लाभतात कि नाही?  हे बघावं लागत. जसे रेडिमेड कपडे सर्वांनाच फिट होतील असे नसतात. कधीकधी ते अल्टर करावे लागतात. तसेच मुहूर्ताचे देखिल आहे. एखादी वेळ ही कुणासाठी तरी आनंदाची असते तर कुणासाठी दुःखाची असते. कुणासाठी कसोटीची असते तर कुणासाठी निवांतपणाची &lt;br /&gt;असते. कुणासाठी जोडण्याची असते तर कुणासाठी तोडण्याची असते. कुणाची जन्माची असते तर कुणाची मृत्यूची असते.कुणाची कशाचीही असो ती ग्रहांच्या सोयीची असते म्हणून तिला मुहूर्त म्हणायचे. इ.स. २००० मध्ये मे जून या लग्नसराईच्या काळात मुहूर्त नाहीत अशी बातमी पेपरमध्ये आली. कारण त्या काळात गुरु शुक्राचा अस्त होणार होता. &lt;br /&gt;विवाहासारख्या महत्वाच्या संस्कारच्या वेळी गुरु शुक्रा सारख्या नैतिक बळ देणा-या शुभ ग्रहाची उपस्थिती नाही म्हणजे आली का पंचाईत? मंगळ शनी सारख्या दुष्ट ग्रहांचे फावलेच ना! कुणाला वैधव्य दे, कुणाचे सासू सासरे मार, कुणाला अपघात कर कुणाला सासुरवास कर, असा धुडगुस घालतील ना हे लोक(ग्रह). मग अडलय का काही मुहुर्त नसताना लग्न करायला. मुहूर्त म्हणजे खर तर कार्याच्या सोयीची पूर्वनियोजित वेळ. पण तिला शुभशुभत्वाची कल्पना एवढी घट्ट चिकटली आहे त्याचा वेगळा विचार करणे म्हणजे शास्त्राची(?) हानी. पंचांगात दिलेले रेडिमेड मूहुर्त हे खरे फलज्योतिषशास्त्रीय देखील ढोबळ मानाने काढलेले असतात. पण गुरुजींनी सांगितलेला मुहूर्त पंचांगात नाही म्हणून लग्नाची तारीख बदलण्याचा प्रसंग मी पाहिला आहे. तारीख ठरली कार्यालय ठरले. पण मुलाच्या ज्योतिष शिक्षित भावजयीच्या लक्षात आले कि ठरवलेला मुहूर्त पंचांगात &lt;br /&gt;दिलेला नाही. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना हे ही सांगितले कि गुरुजींनी वधू वरांच्या पत्रिका पाहून मुहूर्त काढला आहे. पंचांगात नसेना का? पण नाही. मग काय तारीख बदला.आता आली का पंचाईत. दुस-या तारखेला हॊल बुक करा. नशीबा(?) ने म्हणजे योगायोगाने ती तारीख त्याच हॊल साठी उपलब्ध झाली म्हणून ठीक नाही तर  मुलीकडच्यांचे पैसे पाण्यात.&lt;br /&gt;आता पंचांगात मूहुर्त नाहीत म्हणून लग्ने व्हायची थोडीच रहाणार आहेत? कोंबड झाकलं म्हणून तांबड थोडच फुटायच राहतय ? ज्यांना कसेही करुन लग्न करायचे आहे ते कशाला मुहूर्तासाठी अडून बसतील? "मिया बिबी राजी तो क्या करेगा काझी? " त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांना मुहूर्त न पाहता लग्न केल्याची रुखरुख वाटणार त्यांच्या सोयीसाठी 'शास्त्राधार' देउन मुहूर्त दिले जातात.एखादे धर्मसंकट कोसळले की असे शास्त्राधार शोधले जातात व ते मिळतातही. दाते पंचांगात मुहूर्त नव्हते त्यावेळी रुईकर पंचांग पुढे सरसावले आणि मूहुर्त दिले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;राजेराजवाड्यांच्या काळात दरबारात राजज्योतिषी असे. तो वर्षारंभी पंचांगाची पूजा करुन राजास संवत्सरफल कथन करुन सांगे. राज्यावर काही संकट, पूर, अतिवृष्टी. दुष्काळ, आदि नैसर्गिक संकटांची काय चाहूल लागते आहे? याचा सुगावा पंचांगाद्वारे घेउन ते राजास  सांगत असे. राजा त्याला योग्य बिदागी देत असे. त्यातून त्याचा उदरनिर्वाह चालत असे.ज्योतिषाचा सत्कार करुन त्याजकडून वर्षफल श्रवण करावे म्हणजे हे वर्ष लाभप्रद  होईल असे संवत्सरफलातच म्हटले आहे. आता हे संवत्सरफल कोण लिहित असे हे सूज्ञास सांगणे नलगे! आज सुद्धा खेडेगावात भिक्षुकी करणारा ब्राह्मण समाज वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने पंचांगाद्वारे लग्न, मुहुर्त, सत्यनारायण पूजा, अभिषेक, नावरास काढून देणे, धार्मिक कृत्यांचा व्यवहारपयोगी अन्वयार्थ काढून देणे इत्यादि कामे करत असतो. लोक त्याला त्यामोबदल्यात धान्य, भाजीपाला, दूध, पैसे &lt;br /&gt;इत्यादि मोबदला देतात. एक प्रकारची बलुतेदारीच म्हणा ना.त्यावर त्याची गुजराण चालते.त्यामुळे पंचांग हे ज्योतिषी कम भिक्षुकाचे पोटापाण्याचे साधन बनले. कर्मसंकट आले कि कायदेशीर कचाट्यातून पळवाटा शोधून मार्ग काढणारा वकील आणी धर्मसंकट आले कि त्यावर धर्मशास्त्रीय तोडगा काढून सुटका करणारे धर्ममार्तंड एकाच प्रकारचे.संकटाचे उपद्रवमूल्य किती? यावर मोबदला ठरतॊ आणि मोबदला किती मिळणार यावर पळवाटा व तोडगे यातील अन्वयार्थ व फेरफार ठरतात. शिवाजी महाराजांची देखील यातून सुटका झाली नाही. राज्याभिषेकाच्या वेळी स्थानिक धर्मपंडिता ऐवजी त्यांनी सरळ काशीहून गागाभट्ट आयात केले आणि स्थानिक धर्मपंडितांची तोंडेच बंद केली.&lt;br /&gt;घरात प्रथमोपचाराची जशी औषधे असतात तसा धार्मिक अंगाचा प्रथमोपचार म्हणून पंचांग बहुतेकवेळा घरात टांगलेले दिसते. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;पंचांगाचे सुलभीकरण&lt;/b&gt;&lt;br /&gt;पंचांगाचे स्वरुप व प्रकृती त्यामुळे पंचांग ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. कालानुसार दैनंदिन गरजांची व्याप्ती बदलली. मक्तेदारी वाढल्यामुळे पंचांग ज्या &lt;br /&gt;जनसामान्यांसाठी निर्माण झालं तिथंच ते रुजण अवघड झाले. व्यावसायिकदृष्ट्या या गोष्टीचा खपावर परिणाम होउ लागला.म्हणूनच पंचांगाचे सुलभीकरण होणे ग्राहक व उत्पादक &lt;br /&gt;दोघांच्या दृष्टीने गरजेचे झाले. घटिका पळे दैनंदिन जीवनाचा भाग नसल्याने कलाक मिनिटे पंचांगात येउ लागली. संस्कृतचं प्राकृतीकरण झाले, ज्योतिर्गणितेच्या &lt;br /&gt;सुलभतेसाठी सुर्योदयीन ग्रहाच्या स्थितीऐवजी पहाटे साडेपाचचे स्पष्ट ग्रह देण्यात आले. धर्मशास्त्रार्थ सुलभपणे सांगितला गेला. त्यामुळे विशिष्ट गटाची मक्तेदारी &lt;br /&gt;काही प्रमाणात का होईना पण मोडली. पंचांगाचा अर्थ लोकांना समजायला थोड सोप झालं.सध्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे लोकांचे दैनंदिन जीवन गतिमान झाले आहे.धार्मिक &lt;br /&gt;कृत्याचे संक्षिप्तिकरण झाले. महत्वाच्या वाटणा-या धार्मिक गोष्टींसाठी पंचांग धुंडाळ्ण्यापेक्षा तीच माहीती दिनदर्शिकेत उपलब्ध होणे गरजेचे वाटू लागले.याचं नेमक &lt;br /&gt;निरीक्षण केले ते जयंतराव साळगावकरांनी व त्यातूनच त्यांनी सुमंगल पब्लिकेशन काढून पंचांग,मेनू, दैनंदिन कामातील विविध गरजेच्या माहितीचे टिपण.पाककृती, राशीभविष्य, &lt;br /&gt;मान्यवरांचे काही लेख अशा आविष्कारांची दिनदर्शिका तयार केली अन ती अल्पावधित लोकप्रिय झाली. आज अशा प्रकारच्या अनेक दिनदर्शीका बाजारात आहेत. आता पंचांग आणि &lt;br /&gt;भविष्य हे मोबाईलवर सशुल्क सुविधा म्हणून देखील उपलब्ध आहे. संकष्टि चतुर्थीचा उपवास लक्षात न राहिल्यामुळे मोडू नये म्हणून रिमाईंडर पण लावता येतात. म्हणजे &lt;br /&gt;कालनिर्णय आता मोबाईलवर पण आले आहे. पोपटवाला ज्योतिषाकडे पण हातात एक जुनेपाने पंचांग असते. पोपटाने भविष्याची चिठ्ठी उचलणे आणि पंचाग याचा अर्थाअर्थी काहीच &lt;br /&gt;संबंध नसतो. पण पंचांग हे ज्योतिषाचा ट्रेड मार्क झाला आहे. आता तर ज्याला पंचांग वा ज्योतिष समजत नाही तो सुद्धा बाजारात मिळणा-या रेडिमेड सॊफ्टवेअर्स च्या आधारे &lt;br /&gt;कुंड्ली तयार करतो.  "येथे कॊम्प्युटराईज्ड कुंडल्या तयार करुन मिळतील" असे बोर्ड आता तालुका पातळीवरसुद्धा दिसतात. जन्मवेळ, जन्मस्थळ व जन्मतारीख या गोष्टी &lt;br /&gt;संगणकाला पुरवल्या तर तुम्हाला तुमची कुंडली तुमच्या भाषेत छापून तयार मिळेल. येथे जन्माधिष्ठित जातींची गरजच लागत नाही. असे अनेक संगणकजोशी आता दिसू लागले आहेत.&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;प्राचीन रोमन कॆलेंडर ते आताचे ग्रेगरियन कॆलेंडर&lt;/b&gt;&lt;br /&gt;प्रत्येक संस्कृतीची स्वतःची अशी कालगणना होती. ज्यू लोकांची यहुदि कालगणना, चिनी कालगणना, बॆबीलोनियन कालगणना, ईजिप्शियन कालगणना, ग्रीक कालगणना, रोमन कालगणना अशा अनेक प्राचीन कालगणनांचे उल्लेख इतिहासात आढळतात. इंग्रजी कॆलेंडर वा इसवी सनाची &lt;br /&gt;सुरवात जिझस ख्राईस्टच्या जन्मापासून झाली असे म्हणतात पण ते चुकीचे आहे. ख्रिस्ताची जन्म व मृत्यू या बाबत बरीच मतमतांतरे आहेत. प्राचीन रोमन वर्षगणनेत &lt;br /&gt;ज्युलियस सीझरने सुधारणा करुन सौर वर्षमान प्रचारात आणले. त्यासाठी काही बदल देखिल करावे लागले होते.  इ.स. पूर्व ४५ वे वर्षी वर्षाचे दिवस ४४५ दिवसांचे धरावे लागले &lt;br /&gt;होते. तेव्हा सुद्धा २५ डिसेंबरला वर्षारंभ पकडायचा कि १ जानेवारी असा प्रश्न पडलाच होता.ज्युलियस वर्षमान हे ३६५ दिवस ६ तासांचे धरले होते. म्हणजे खया सौरवर्षापेक्षा &lt;br /&gt;११ मिनिटे १४ सेकंद अधिक धरले गेले. त्यामुळे इ.स. १५८२ पर्यंत १० दिवसांचे अंतर पडले. ते अंतर भरुन काढण्यासाठी १३ वा पोप ग्रेगरी याने नियम करुन  ४ आक्टोबर १५८२ &lt;br /&gt;नंतर येणाया दिवसास १५ आक्टोंबर १५८२ असे संबोधले गेले. दर चौथ्या लीप ईयर चा नियम तसाच ठेवला. सध्याच्या कालगणनेनुसार सौरवर्षापेक्षा २६ सेकंद अधिक असते. त्यामुळे &lt;br /&gt;सध्याच्या कालगणनेनुसार ३००० वर्षांनी एक दिवस फरक पडण्यास कारणीभूत होईल. ज्युलियस सीझरने १-३-५-७ हे महिने ३१ दिवसांचे व ४-६-८-१०-१२ हे महिने ३० दिवसांचे ठरविले &lt;br /&gt;होते. पुढे ऒगस्टस सीझर याला ही वाटणी मान्य झाली नाही.ज्युलियस च्या जुलै महिन्याला ३१ दिवस आणि आपल्या नावाच्या ऒगस्ट महिन्याला मात्र ३० दिवस ही गोष्ट &lt;br /&gt;ऒगस्टसला आवडली नाही. त्याने ऒगस्ट महिन्याला पण ३१ दिवस बहाल केले. त्या ऐवजी फेब्रुवारी महिन्याच्या २९ दिवसातील एक दिवस काढून घेतला.हेच ते सध्याचे इंग्रजी &lt;br /&gt;कॆलेन्डर प्रचारात आहे. जिथे जिथे इंग्रजांच्या वसाहती होत्या तिथे ते रुजलं गेलं आणि अंगवळणी पडले. राष्ट्र संघाच्या योजनेत समिति १९२३ साली नेमली व त्यात &lt;br /&gt;ग्रेगरियन गणनेत वाटणाया अडचणीचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कॆलेंडर तयार करण्यात आले. त्यात १३ महिन्यांचे वर्ष व २८ दिवसांचा मास सुचवला. पण तो वार तारीख &lt;br /&gt;यांचा मेळ राखण्यास व्यावहारिक दृष्ट्या असमर्थ ठरले. त्यामुळे  सध्याचे ग्रेगरियन कॆलेंडर सुटसुटीत व अंगवळणी पडल्याने इ.स. ३००० पर्यंत तरी कालनिर्देशनाची चिंता &lt;br /&gt;नाही. &lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;आंतरराष्ट्रिय कालगणना&lt;/b&gt;&lt;br /&gt;सन १९२५ सालापासून शून्य रेखांशावरील ग्रिनीच या लंडन जवळिल शहराची स्थानिक वेळ ही आंतरराष्ट्रिय प्रमाणित वेळ म्हणून मान्यता पावली. त्या हिशोबाने भारताची प्रमाण &lt;br /&gt;वेळ ही ८२.५ पूर्व रेखांशावरील स्थानिक वेळ असल्याने ग्रिनिच पेक्षा साडेपाच तासाने पुढे आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ग्रिनिच ला मध्यान्हीचे बारा वाजले असतील &lt;br /&gt;त्या वेळी भारतात दुपारचे साडेपाच वाजले असतील. हे झालं वेळेबद्दल. पण वाराचे काय? त्यासाठी १८० अंश वृत्ताच्या जवळ समांतर अशी पॆसिफिक समुद्रातून जाणारी काल्पनिक &lt;br /&gt;रेषा निश्चित केली.ती ओलांडताना पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असाल तर पुढचा वार धरावा. पश्चिमेकडून पूर्वेकडे जात असेल तर मागचा वार धरावा. त्याला आंतरराष्ट्रिय &lt;br /&gt;वार रेषा म्हणून मान्यता आहे. त्यावरुन विमान किवा जहाजे जाताना आपापली घड्याळे त्या ठिकाणी सुनिश्चित करावी लागतात. आता या गोष्टी उपग्रहामार्फतीने स्थान &lt;br /&gt;निश्चिती होत असल्याने स्वयंचलित होतात. २०२० साली महासत्तेचे स्वप्न बघणार्‍या भारताने सद्यस्थितीत आंतरराष्ट्रीय कालगणनेचा विचार करण्या ऐवजी भारतातील जनगणनेचा &lt;br /&gt;विचार केला तरी खूप झाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;प्रकाश घाटपांडे&lt;br /&gt;डी २०२ कपिल अभिजात, डहाणूकर कॊलनी कोथरुड पुणे ४११०३८&lt;br /&gt;मोबाईल- ९९२३१७०६२५&lt;br /&gt;e-mail:- soudnya@vsnl.com&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-8883532611498208111?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/8883532611498208111/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=8883532611498208111' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8883532611498208111'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/8883532611498208111'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2007/08/blog-post.html' title='पंचांग एक अवलोकन'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm2.static.flickr.com/1101/975925890_d1f9b1dc80_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-3740490778409404167</id><published>2007-06-26T16:29:00.003+05:30</published><updated>2010-03-04T19:45:08.486+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्रंथपरिचय'/><title type='text'>भारतीय ज्योतिषशास्त्र</title><content type='html'>&lt;a href="http://farm2.static.flickr.com/1288/659330613_8a9b79236f.jpg"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://farm2.static.flickr.com/1288/659330613_8a9b79236f.jpg" style="float: left; margin: 0px 10px 10px 0px; width: 320px;" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;span class=""&gt;ग्रंथप्रदर्शनातून बाहेर पडता पडता दुर्लक्षित ठिकाणी उपेक्षितासारखे पडलेले एक पुस्तक सहज दृष्टोत्पत्तीस पडल आणि मी ते डोळे झाकून खरेदी केलं. ते पुस्तक म्हणजे."भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास" ले. शं.बा.दिक्षित'. डॊ.थीबोसारख्या पाश्चात्य विद्वानाला हे पुस्तक मूळातून वाचण्यासाठी &lt;a class="zem_slink" href="http://en.wikipedia.org/wiki/Marathi_language" rel="wikipedia" title="Marathi language"&gt;मराठी&lt;/a&gt; भाषा शिकावी लागली &lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;/span&gt;&lt;br /&gt;&lt;blockquote&gt;&lt;blockquote&gt;&lt;span class=""&gt;त्या मराठी भाषेत गेल्या शंभर वर्षात फक्त तीन आवृत्त्या निघाल्या.प्रकाशनाला अव्वल व्यवसायाचे स्वरुप हे आत्ताच आले आहे आणी पुर्वी नव्हते असे नाही. ग्रंथलेखक आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,"प्रस्तुत ग्रंथ शास्त्रीय पडल्यामुळे ह्याचा खप अर्थातच कमी होणार. त्यामुळे छापण्याचे मोठ्या खर्चाचे आणि जोखमीचे काम माझ्यासारख्याने झाले नसते." आर्यभूषण प्रेसने हा ग्रंथ छापला. इथे ज्योतिषशास्त्र हा शब्द खगोलशास्त्र या मूळ अर्थाने वापरला आहे, भविष्यशास्त्र या अर्थाने नव्हे. हा ग्रंथ दोन भागांमध्ये मांडला आहे.पहिल्या भागात वैदिक काल आणि वेदांगकाल यातील ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे. तर दुस-या भागात ज्योतिष सिद्धांत कालाच्या ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे. पहिल्या भागात शतपथ ब्राह्मणातील 'कृत्तिका पुर्वेपासून चळत नाही' अशा आशयाच्या वाक्यावरुन वेदकाळ काढला आहे.मेष,वृषभ या संज्ञा केव्हा निर्माण झाल्या? वार कधी प्रचारात आले? त्याकाळी वर्षारंभ कसा मानत? &lt;/span&gt;महाभारताचा काळ ठरवण्यासाठी दिक्षितांनी महाभारत सर्व दृष्टिने वाचले.पण त्यात वार व मेषादि संज्ञा सापडल्या नाहीत असा उल्लेख ते आवर्जून करतात. महाभारताच्या प्रक्षिप्त भागातून मूळ ग्रंथ शोधणे हे किती अवघड असते? गणिताद्वारे त्यांनी वैदिक काळ हा शकापुर्वी ६००० ते १५०० वर्षे व त्यानंतर वेदांग काळ हा शकापुर्वी ५०० वर्षे पर्यंत असा ठरवला, &lt;span class=""&gt;या मर्यादा स्थूल मानाने ठरवल्या आहेत.शकापुर्वी ५०० वर्षे च्या सुमारास मेषादि संज्ञा आपल्याकडे प्रचारात आल्या आणि त्यापूर्वी ५०० वर्षे अगोदर वार आले. ते खाल्डियन इजिप्शियन किंवा ग्रीक संस्कृतीतून आले असावेत असा निष्कर्ष दिक्षित साधार नोंदवतात. त्यांच्या मते महाभारताचा काळ शकापूर्वी ३००० ते १५०० वर्षे असा आहे.( पुस्तकातील उल्लेख शकाचे आहेत. वाचकांनी त्यात ७८ वर्षे मिळ्वल्यास इ.स. मिळतात) दुस-या भागात ज्योतिषशास्त्राच्या तीन स्कंदाविषयी सविस्तर विवेचन केले आहे.पहिला सिद्धांत वा गणित स्कंध दुसरा संहिता स्कंध व तिसरा जातक अथवा होरा स्कंध म्हणजेच फलज्योतिष विषयक काही माहिति दिली आहे. प्राचीन काळतील वेधयंत्रे,वेधपद्धती, अपौरुषेय ग्रंथ व इतर ज्योतिष ग्रंथकार यांची सविस्तर माहिती,अनेक प्रकारच्या पंचांगांची माहिती, निरनिराळ्या प्रांतांमधील पंचांगे, पंचांगातील त्रुटी व पंचांग संशोधन विचार यासाठी दिक्षितांनी ५० हून अधिक पाने खर्च केली आहेत. शेवटी उपसंहारात युरोपियनांच्या अभिप्रायांचे खंडन केले आहे. भारतीय ज्योतिषशास्त्राला वेधपरंपरा नाही या आक्षेपांचे जोरदार खंडन ग्रीकांपासून आम्ही काय घेतले? यामध्ये दिक्षित करतात. ग्रंथनिर्मितीसाठी उत्तेजना पुण्याच्या 'दक्षिणा प्राइझ कमिटी कडून त्यावेळी मिळाली.त्यासाठी त्यांनी ४५० रुपयांचे बक्षिसही ठेवले होते. ते १८९१ मध्ये दिक्षितांना मिळाले.परंतु हा ग्रंथ मुद्रित स्वरुपात १८९६ मध्ये आला आणि दोन वर्षांनी दिक्षितांचा मृत्यू झाला. आपल्या ४५ वर्षांच्या आयुष्यामध्ये ब-याच परिश्रमांनी निर्माण झालेल्या ग्रंथात अजूनही कमतरता आहे असं दिक्षितांना शेवटपर्यंत वाटत आलं. दिक्षित हे हुषार ज्योतिषी होते म्हणून एकदा एका संस्थानिकाने त्यांना वर्षफल वर्तवण्यास सांगितले पण दिक्षितांचा फलज्योतिषावर पूर्ण विश्वास नसल्याने त्यांनी ते नाकारले. तरी देखील "फलज्योतिषात तथ्य असावे असे मला अलीकडे वाटू लागले आहे. तथापि माझा पक्का विश्वास नाही.मी तत्संबंधाने शोध घेत आहे. या फलज्योतिषाच्या संबंधाने खरे थोडे व ढोंग फार असा प्रकार झाला आहे.तेव्हा यात खरे आहे तरी किती हे मला पहायचे आहे.म्हणूनच अलिकडे कुंडल्या टिपणे फलज्योतिषासंबंधी ग्रंथ वगैरे पहात असतो" असे दिक्षित एके ठिकाणी म्हणतात. दुर्दैवाने त्यांना पुढील संशोधनास अवसरच मिळाला नाही.असा हा ग्रंथ दुर्मीळ झाल्याने त्याची द्वितीयावृत्ती १९३१ साली आर्यभूषणनेच काढली. यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि,वि,वैद्य, गो.स.आपटे यांनी मुक्तकंठाने प्रशंसन केले आहे. व ग्रंथाचे ऋण मान्य केले आहे. प्रा.र.वि.वैद्यांनी याचे इंग्रजी भाषांतर केले. हिंदीत तो अनुवादित झाला. भारत सरकार प्रकाशन व प्रकाशन ब्युरो सूचना विभाग उ.प्र. यानी तो प्रकाशित केला.पण मराठीत मात्र दुर्मिळ राहिला.महाराष्ट्र शासन प्रकाशनाने त्याची दखल घेतली नाही. शेवटी वरदा बुक्स यांनी त्या ग्रंथाचे महत्व लक्षात घेता तृतीय आवृत्ती १९८९ मध्ये काढली. जिज्ञासू व चिकित्सक अभ्यासकांना हा ग्रंथ म्हणजे पाटीभर फुलांच्या गुंजभर अत्तरासारखे आहे. ज्यातली माहिती डोळे झाकून प्रमाण मानावी एवढी विश्वासार्हता या ग्रंथामध्ये आहे. एखाद्या मुद्द्यावर इतरांची काय मते आहेत ही माहिती द्यायला ग्रंथलेखक विसरला नाही.&lt;/span&gt;&lt;/blockquote&gt;&lt;/blockquote&gt;&lt;span class=""&gt; प्रकाशक - वरदा बुक्स, सेनापती बापट रोड पुणे ४११०१६ पृष्ठे:- ५६६ किंमत- चारशे रुपये फक्त &lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;br /&gt;&lt;div&gt;&lt;/div&gt;&lt;div class="zemanta-pixie" style="height: 15px; margin-top: 10px;"&gt;&lt;a class="zemanta-pixie-a" href="http://reblog.zemanta.com/zemified/aae8b156-564b-4e0c-9b42-ec44ca835de3/" title="Reblog this post [with Zemanta]"&gt;&lt;img alt="Reblog this post [with Zemanta]" class="zemanta-pixie-img" src="http://img.zemanta.com/reblog_e.png?x-id=aae8b156-564b-4e0c-9b42-ec44ca835de3" style="border: medium none; float: right;" /&gt;&lt;/a&gt;&lt;span class="zem-script more-related pretty-attribution"&gt;&lt;script defer="defer" src="http://static.zemanta.com/readside/loader.js" type="text/javascript"&gt;&lt;/script&gt;&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-3740490778409404167?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/3740490778409404167/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=3740490778409404167' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/3740490778409404167'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/3740490778409404167'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2007/06/blog-post_26.html' title='भारतीय ज्योतिषशास्त्र'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm2.static.flickr.com/1288/659330613_8a9b79236f_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-348311962221267215</id><published>2007-06-26T16:29:00.001+05:30</published><updated>2011-09-05T18:47:16.573+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्रंथपरिचय'/><title type='text'>शामभट्ट व त्याचा  शिष्य  बटो यांचा वृत्तांत</title><content type='html'>&lt;div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on"&gt;&lt;a href="http://farm2.static.flickr.com/1099/670477194_8b2f03d287_m.jpg"&gt;&lt;img alt="" border="0" src="http://farm2.static.flickr.com/1099/670477194_8b2f03d287_m.jpg" style="cursor: hand; cursor: pointer; float: left; margin: 0 10px 10px 0; width: 200px;" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;उपेक्षितांच्या दुनियेत काही गुणवंत माणसे जशी असतात तशी काही पुस्तकंही असतात. काळाच्या पडद्या आड माणसे असो वा साहित्य असो इतिहासात त्याची दखल घेतली तरी काळाच्या प्रवाहात ती गडप होउन जातात. एखादा सामान्य वकूबाचा माणूस देखील प्रसिद्धीचे तंत्र उमगल्यामुळे व्यवहारात यशस्वी होतो तर एखादा असामान्य माणूस देखिल प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहिल्याने दुर्लक्षित रहातो. पुस्तकांचही तसच आहे. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात  फलज्योतिष हा विषय मध्यवर्ती घेउन कुणी एखादी विनोदी कादंबरी लिहिली असेल असे कुणाला वाटत नाही.प्रो. नारळीकरांशी एकदा सहज गप्पा मारताना म्हणून या पुस्तकाचा परिचय करुन दिला. त्यांनी ते पुस्तक विमानप्रवासात वाचले. त्यांना ते पुस्तक खूप आवडले. ते पुस्तक म्हणजे शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत भाग १ ते ३, लेखक: चिंतामण मोरेश्वर आपटे&lt;br /&gt;&lt;a name='more'&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;पुढे वाचा&amp;gt;&amp;gt; &lt;br /&gt;हे पुस्तक म्हणजे 'डॊन क्विक्झोट' या जगप्रसिद्ध कादंबरीचे मराठी करण आहे. मराठीकरण म्हणजे मराठी अनुवाद नव्हे. सर्व्हेंटिस हा एक साधा सैनिक होता. शेक्सपिअरचा समकालिन होता. वयाच्या  ५८ व्या वर्षी त्याने हे पुस्तक लिहिले. जानेवारी १६०५ मध्ये ते प्रसिद्ध झाले.नंतरच्या काळात ते अनेक भाषांत अनुवादित होउन गाजले. त्या काळात युरोपात शिलेदारीचे खूळ होते. हे खूळ डोक्यात शिरलेली व्यक्ति म्हणजे डॊन क्विक्झोट हे त्या स्पॆनिश कादंबरीचे प्रमुख पात्र आहे. त्याचा अर्धवट शिष्य सॆंकोपांझा, त्याची तरुण पुतणी, त्याची प्रेमळ पत्नी. त्याची एकतर्फ़ी काल्पनिक प्रेयसी डल्सिनिया अशा पार्श्वभूमीवर डॊन क्विक्झोट साहसपूर्ण प्रसंगाच्या शोधार्थ निघतो. प्रवासात निरनिराळ्या प्रसंगात काय भ्रम होतात.व ते सत्य समजून तो त्यातून मार्ग काढतो. हे वर्णन फार विनोदी वाटते. तत्कालिन साहित्यात तो एक नवा आविष्कारच होता.&lt;br /&gt;या कादंबरीची फक्त संकल्पनाच उचलून त्याच धर्तीवर त्याचा मराठी आविष्कार करताना त्यावेळच्या महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थीतीचा विचार करुन आपट्यांनी फलज्योतिष हा विषय व गुरु-शिष्य परंपरा ही पार्श्वभूमी निवडली.फलज्योतिषाचा फोलपणा पटवून देण्यासाठी विनोदी कादंबरी हे माध्यम आपटे यांनी निवडले. याचे कारण खुसखुशीत विनोदी माध्यम जनसामान्यांवर प्रभाव टाकू शकते; फलज्योतिषा सारखा बोजड विषय घेउन टीका केली तर ती दुर्बोध होईल. एखादी कडू गोळी जर गोड आवरणातून दिली.त्याचा कडूपणा जाणवत नाही व परिणामही साधता येतो.&lt;br /&gt;ही कादंबरी १८९३ सालातील आहे हे विचारात घेउन वाचकांनी तत्कालीन सामाजिक परिस्थीती  व साहित्य नजरेसमोर आणावे. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा अभिप्राय असा:  ' फलज्योतिषासारख्या गोष्टी विषयी लोकात अश्रद्धा उत्पन्न करण्याचे मुख्य दोन मार्ग, एक तत्वविचारांचा व दुसरा मार्ग म्हणजे अशा श्रद्धा ठेवल्याने व्यवहारात कसे फसगतीचे प्रकार होतात हे दाखवणे.तत्वविचारांचा मार्ग अशा वेळी उपयोगाला येत नाही, म्हणून दुस-या मार्गाचा अवलंब ग्रंथकर्त्याने केला आहे ते यथायोग्य आहे.'&lt;br /&gt;तीन भागात हे पुस्तक लिहिले आहे.पहिल्या भागात शामभट्ट हा फल्ज्योतिषाचे महत्व अद्न्य जनसामान्यांना कळावे, कोणते ग्रह इष्ट कोणते अनिष्ट? वाईट ग्रह मोकळे सुटले तर काय अनर्थ होईल? यासाठी म्हणून गावोगावी जाण्याचे प्रयोजन करतो.जनहितार्थ एक प्रबोधन यात्रा म्हणा ना! त्याचा शिष्य बटो सोबत येण्याचे ठरवतो.मुहूर्तावर जाण्याच्या खटपटीच्या प्रसंगातून विनोद निर्मिती चालू होते.प्रचलीत म्हणी,वाक्प्रचार,यमक यांची जोरदार उधळण बटो व शामभट्ट यांच्या संवादातून लेखकाने केली आहे. एका गावात बटोला पल्लीपतन,सरडारोहण,शिंकेचा शकून,काकपल्ली व पिंगलाशब्दशकून या विषयी पृच्छक प्रश्न विचारतात तेव्हा तो म्हणतो,"ज्योतिषशास्त्र व तर्कशास्त्र या दोहोची सांगड घालून व्यवहारदृष्टीच्या वल्ह्याने एकेक प्रश्नरूप नौका संशयसमुद्रातून मी पैलतीर नेत असताना तुम्ही काक,पल्ली पिंगळारुपी जो मच्छ मला अडवायला सोडलात त्याचे मला वाईट वाटते.बाबा रे तू हे अद्न्यान सोडून दे.कावळ्याल काव काव शब्द करण्याची सृष्टीकृत आद्न्या आहे.मनुष्याला शिंक यावी हा शारिरविशिष्ट धर्म आहे असे तू समज. तिचा संबंध मनुष्याच्या ब-या वाईटाशी आहे असे म्हणणे म्हणजे म्हाता-या बाईची केरसुणी लागून  आकाश ठेंगणे होते ते उंच गेले असे म्हणण्यासारखे आहे." तर असा हा व्यवहार चतुर बटो आपल्या फलज्योतिषाने पछाडलेल्या गुरुजी शामभट्टाची फल्ज्योतिषसंबंधाने संधी मिळेल तेव्हा फिरकि घेत असे. शनीच्या पीडेपासून विक्रमराजाची शामभट्टाने केलेली सुटका म्हणजे त्याल झालेला फलज्योतिषकीय इंद्रियजन्य भ्रम लेखकाने छान रंगवला आहे.&lt;br /&gt;दुस-या भागात शामभट्ट व बटो हे भद्या व मंगळ्या या शेतावरच्या राखणदारांकडून बेदम मार खातात. याला ते अपशकूनाचा परिणाम म्हणतात.पुरंदरच्या प्रवासात भौगोलिक परिस्थिती उंच सखल असल्याने घोड्यावरील प्रवासात चुकामुक होते.झोपेत टांगेखालून घोडे निघून जाते; याला तो शनीचे प्रताप समजतो, व बटोने पाहिलेल्या ख-या परिस्थितीला तो स्वप्न समजतो. नेहमीप्रमाणे बटोला माघार घ्यावी लागते. पुरंदर मुक्कामी आलेले अनुभव,ग्रहांची दाने व प्रश्नोत्तरे हा भाग घेतला आहे. त्यात पृच्छकाला शब्दबंबाळ करुन आपल्याला हवे असलेले उत्तर त्याच्याचकडून कसे वदवून घेत याचे वर्णन आहे. हे वर्णन वाचताना पं.महादेवशास्त्री जोशी यांच्या आत्मपुराण ची आठवण येते.&lt;br /&gt;तिस-या भागात सरोदे म्हणजे कुडमुडे जोशी याच्याशी भेट होते. हा सरोदी शेवटी प्रकांडपंडित ज्योतिषी शामभट्टाकडूनच कशी दक्षीणा उपटतो हे प्रत्यक्ष वाचण्यासारखे आहे.  पुढे एके ठिकाणी शामभट्ट गोविंदपंत नावाच्या गृहस्थांना त्यांच्या मुलाच्या पत्रिकेवरुन मुलगा तुमच्या मुळावर आला आहे असे सांगून त्याचा त्याग करण्यास सांगतो.अन्य कोणी सांभाळत नाही म्हटल्यावर तो मुलाला देवळात सोडून येतो. उद्विग्न झालेली गोविंदपंतांची बायको शेवटी शामभट्टाचे ग्रंथ फाडून,शाई सांडवून ठेवते. नंतर पश्चातापदग्ध झालेवर शामभट्ट  त्यांना बोधामृत पाजतो. ही कादंबरी शिवकालीन रंगवली आहे.शिवाजीमहाराजांची मान्यता मिळवण्यासाठी शामभट्ट त्यांच्या दरबारात जातो. शिवाजीमहाराज त्याला म्हणतात,"मुहूर्त पहाण्याची सवय काम करणा-या माणसाच्या उपयोगाची नाही. ज्याला आजचे काम उद्यावर टाकण्याचे आहे. त्याला मात्र मुहूर्त पहाणे सोईचे आहे. तोरणा किल्ला घेताना किंवा त्यात पुरलेले द्र्व्य काढताना, किंवा राजगड किल्ला बांधताना मी जर मुहूर्त पहात बसलो असतो तर कदाचित कामे झाली नसती." त्यावर शामभट्ट म्हणतो," अंगिरा ॠषीचे असे मत आहे की मनाच्या उत्साहकाली कार्यासाठी गमन करावे. म्हणजे काम होते.त्याप्रमाणे तू मनाच्या उत्साह काली काम करण्यास निघालास म्हणून तुझी कामे झाली, याकरिता ती तू सुमुहूर्तावरच केली असे म्हटले पाहिजे, सुमुहूर्त असल्यावाचून कोणतेही काम होणे नाही." असेच विद्वत्ता व वीरता याबाबतचे संवाद वाचकाचे एकीकडे मनोरंजन करतात तर दुसरीकडे प्रबोधन करतात. पुढे शिवाजी महाराज त्यांना रामदासस्वामींकडे पाठवतात.आपल्या ज्योतिषशास्त्रातील द्न्यानाचा अहंकार झालेल्या शामभट्टाला ही एक चांगली संधी वाटते.विद्ववत्तेला देखील समाजमान्यतेसाठी थोरामोठयांचे प्रशंसन लागते. नाहीतर तुमची विद्वत्ता तुमच्यापाशीच रहाते. आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन रामदासस्वामींपुढे करुन शामभट्ट रामदासस्वामींना अजिंक्यपत्र देण्याची मागणी करतो. शामभट्टाची ही मागणी पाहून रामदासस्वामी त्याचा यथेच्छ समाचार घेतात. वेगवेगळे ग्रंथकार एकाच ग्रहयोगाबाबत वेगवेगळे अर्थ काढतात. असे ग्रंथाधार देउन रामदासस्वामी फल्ज्योतिषातील अंतर्विसंगती सांगतात. शामभट्टाला ताळ्यावर आणल्यावर त्याचे भ्रम गळून पडतात. चरितार्थासाठी त्याला जमीन इनाम मिळवून देतात.शेवटी फलज्योतिषाच्या सल्ल्याने नुकसान झालेल्या लोकांचे किस्से चर्चेच्या रुपाने मांडले आहेत. त्यातील गंगाधरपंत नावाचे गृहस्थ शामभट्टाला म्हणतात," ज्योतिषात वागल्यावर जे लोकांचे नुकसान होते ते कोणी भरुन द्यावे?  मी आपल्या बुद्धीने चाललो असतो तर माझ्या कर्माला मीच जबाबदार झालो असतो, पण मी तुमच्या मताप्रमाणे काम केले आहे तेव्हा त्या कामाच्या ब-या वाईटाबद्दल तुम्ही जबाबदार आहात. जामीनदाराच्या वचनावर विश्वास ठेवून सावकार जामीनदारास पकडतो व त्याच्याकडून आपले पैसे व्याजासह वसूल करतो.त्याप्रमाणे तुमच्या वचनावर विश्वास ठेउन ज्यांनी काम केले आहे त्या कामाबद्द्लचे नुकसान तुमच्या जवळून का भरुन घेउ नये? रुपवान, सशक्त, निरोगी, कुळसंपन्न अशा मुलांच्या पत्रिका आणून मी तुम्हाला दाखवल्या परंतु त्या सर्वांना काही न काही तरी दुषणे  ठेउन शाळीग्रामच्या मुलाशी माझ्या मुलीचे टिप्पण सोळा आणे जुळते आहे असे सांगितले आणि त्याच मुलाला मुलगी देण्यास भरीस पाडले.त्यावेळी त्यावेळी मी तुम्हाला इतकेही सांगून ठेवले कि तो मुलगा रोगी दिसतो. त्याला मी आपली मुलगी द्यावी अशी माझी मनोदेवता लवत नाही. त्यावर तुम्ही खात्रीने सांगितले कि त्या मुलाचे ग्रह उत्तम आहेत. व तो अल्पायु मरणार नाही. असे असूनहि माझी एकुलती एक मुलगी बालविधवा झाली.."&lt;br /&gt;या उदाहरणावरुन श्री ह.अ.भावे यांना २२ आक्टो. १९८९ च्या रविवार सकाळ मधील श्रीमती नीला ठकार यांच्या 'संस्काराच्या नावांखाली हे काय चाललय?' या लेखातील उदाहरणाची आठवण झाली. मुंबईच्या एका प्रसिद्ध कॊलेजमध्ये लेक्चरर असलेली मुलगी लग्न होताच पंधरा दिवसात परत पाठवली होती. तिच्या पत्रिकेत मंगळ आहे हे लग्नानंतर समजले. हिचा आर्किटेक्ट नवरा फुशारकीने नातेवाईकांना सांगत होता की, लग्नाच्या दुस-या दिवशी आई पाय घसरुन पडली व पाय फ्रॆक्चर झाला. वडिलांचे अचानक ब्लडप्रेशर वाढले. त्याने गोड बोलून बायकोची पत्रिका आणून एका प्रसिद्ध ज्योतिषाला दाखवली. त्याने पत्रिका बघताच सांगितले," &lt;i&gt;हिचा मंगळ घरातल्या कुणालातरी गिळणार! ताबडतोब बंदोबस्त करा&lt;/i&gt;." लगेच त्याच्या वडिलांनी मुलीचा बाडबिस्तारा बांधला आणि घटस्फोटाच्या पेपरबरोबर माहेरी रवानगी केली. या उदाहरणामुळे श्री ह.अ.भावे यांनी हे पुस्तक पुनर्मुद्रित करण्याचा निश्चय केला. न जाणो हे पुस्तक वाचून एखादे तरी जीवन उध्वस्त व्हायचे वाचले तरी ते पुनर्मुद्रित करण्याचे श्रम कारणी लागले असे वाटेल.&lt;br /&gt;लेखकाने संवादात घातलेले शास्त्राधार व त्याची व्यवहारिक सांगड बघितली तर लेखकाचा फलज्योतिषाचा चांगला अभ्यास होता हे स्पष्टपणे जाणवते. गुणमेलन, मुहूर्ताचे स्तोम, शकुन विचार, प्रश्न विचार इत्यादि गोष्टी आजही दिसून येतात. समाजमनावर फल्ज्योतिषाचा पगडा, ज्योतिषभाविकांना पटणारे फलज्योतिषाचे समर्थन, पाखंडी लोकांच्या मनातील ज्योतिषविश्वासार्हतेबद्द्लचा संशय हे सर्व पाहिले कि जाणवते काळानुसार प्रसंगात बदल पण आशय मात्र तोच! नव्या बाटलीत जुनीच दारु.&lt;br /&gt;डॊन क्विक्झोटच्या कथेवर आधारित 'यात्रिक' ही कथा श्री जी ए कुलकर्णी यांनी लिहिली. ती 'पिंगळावेळ' या कथासंग्रहात प्रसिद्ध आहे. या व्यतिरिक्त श्री दा. न शिखरे यांनी यथामूल अनुवाद केला व तो महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळाने १९७४-७५ मध्ये प्रसिद्ध केला. 'शामभट्ट' मात्र उपेक्षितच राहिला. सुप्रसिद्ध कथालेखक श्री दि. बा. मोकाशी यांचेकडे त्याची दुर्मिळ प्रत होती. त्यांच्या मनामध्ये हे पुस्तक लोकांच्यासमोर पुन्हा यावे असे होते. आयुष्याच्या शेवटी आपल्याजवळील पुस्तके त्यांनी मित्रमंडळींना वाटून टाकली.त्यात हे पुस्तक वरदा बुक्सचे प्रकाशक श्री ह.अ.भावे यांना मिळाले. उत्तम परंतु दुर्लक्षित, उपेक्षित, काळाच्या पडद्या आड गेलेले दुर्मिळ साहित्य शोधून काढून ते पुन्हा प्रकाशात आणण्याचे काम 'वरदा बुक्स' आजवर करीत आलेले आहे. त्यातूनच हे पुस्तक जवळजवळ शंभर वर्षांनी पुन्हा प्रकाशित झाले.&lt;br /&gt;प्रकाशक :- ह.अ.भावे.                                                                     पृष्ठे- ५१६ &lt;br /&gt;'वरदा बुक्स' सेनापती बापट मार्ग, पुणे ४११०१६                                         किंमत- शंभर रुपये.&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/20688685-348311962221267215?l=faljyotishachikitsa.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/feeds/348311962221267215/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=20688685&amp;postID=348311962221267215' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/348311962221267215'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/20688685/posts/default/348311962221267215'/><link rel='alternate' type='text/html' href='http://faljyotishachikitsa.blogspot.com/2007/06/blog-post.html' title='शामभट्ट व त्याचा  शिष्य  बटो यांचा वृत्तांत'/><author><name>Prakash Ghatpande</name><uri>http://www.blogger.com/profile/07676601005261879203</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='32' height='24' src='http://bp3.blogger.com/_MTrFyjt5MDg/SARm79e27ZI/AAAAAAAAAC8/7HwgnclpUCY/S220/Praksh+Photo+1.jpg'/></author><media:thumbnail xmlns:media='http://search.yahoo.com/mrss/' url='http://farm2.static.flickr.com/1099/670477194_8b2f03d287_t.jpg' height='72' width='72'/><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-20688685.post-548348080567322990</id><published>2007-05-09T09:54:00.004+05:30</published><updated>2010-02-12T16:19:11.806+05:30</updated><category scheme='http://www.blogger.com/atom/ns#' term='ग्रंथपरिचय'/><title type='text'>ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद</title><content type='html'>&lt;a href="http://farm2.static.flickr.com/1049/669570613_346c20adb2_m.jpg"&gt;&lt;img alt="" src="http://farm2.static.flickr.com/1049/669570613_346c20adb2_m.jpg" style="margin: 0pt 10px 10px 0pt; cursor: pointer; float: left; width: 200px;" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;भाग १ &lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;कुंडली पंचांग राशी नक्षत्रे&lt;/b&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;१) फलज्योतिष म्हणजे काय़?२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?३) जन्मकुंडली म्हणजे काय?४) जन्मरास म्हणजे काय?जन्मनक्षत्र म्हणजे काय?५)नावावरुन रास कशी काढतात?६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?७) अमावास्या अशुभ दिवस आहे काय?८) अमावस्या, पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तप्रवाह जास्त होतो हे कितपत सत्य आहे?९) अमावस्या पोर्णिमेला वेडाचे झटके,अपघातचे प्रमाण जास्त का असते?१०) हिंदू धर्मात पावसाळ्यात जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो. असा अनुभव येतो.मग नक्षत्रे व मोसमी पाउस यांचा संबंध आहे का?११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातील सगळी गणिते बदलली का?१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;b&gt;काही सामान्य शंका &lt;/b&gt;&lt;br /&gt;१४) साडेसाती काय प्रकार आहे?१५) कालसर्प योग म्हणजे काय?१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी क
