tag:blogger.com,1999:blog-206886852024-03-20T13:02:34.932+05:30 फलज्योतिष चिकित्सा मंडळ फलज्योतिष विषयाची विधायक व मूलगामी चिकित्सा करणारा ब्लॉगPrakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.comBlogger73125tag:blogger.com,1999:blog-20688685.post-16358605838968237002023-09-08T21:18:00.000+05:302023-09-08T21:18:09.459+05:30 * विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत आवाहन* * विवाहासाठी मानसशास्त्रीय चाचणी बाबत आवाहन*वधूवरांच्या पत्रिका या विवाहाच्या अनुषंगाने एकमेकींशी किती जुळतात हे ज्योतिषकीय निकषांवर पहाणे म्हणजे गुणमेलन. गुणमेलन ही संकल्पना वैवाहिक जीवनासाठी वधू-वर एकमेकास अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरवण्यासाठी निर्माण झाली. फलज्योतिष हा श्रद्धेचा भाग आहे त्याला आधुनिक विज्ञानाच्या निकषांचा आधार नाही. पण जवळपास ९० टक्के लोक विवाहाच्या वेळी पत्रिका पहातात Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20688685.post-29176613343548663472021-09-20T13:06:00.000+05:302021-09-20T13:08:58.317+05:30फलज्योतिष ” शास्त्र? “ पूर्वी २००१ मध्ये ‘यूजीसी’ने ज्योतिष हा विषय विद्यापीठस्तरावर
विज्ञानशाखेत घेण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सर्व वैज्ञानिकांनी त्याला
कडाडून विरोध केला होता. प्रा.यशपाल, खगोलभौतिकतज्ज्ञ व माजी चेअरमन
यूजीसी, यांनी असे मत व्यक्त केले होते की ज्या काळात फलज्योतिषाचा उगम व
विकास झाला त्या काळातील समाजशास्त्र व मानव्यविद्या यांचा अभ्यास करण्यास
काहीच हरकत नाही. पण त्याला Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-20688685.post-58880965263691494222021-03-26T15:19:00.002+05:302021-03-26T15:19:30.659+05:30भयज्योतिष एखाद्याची पत्रिका वा हात पाहून ज्योतिषाने भावी आयुष्यातील एखाद्या घटनेची दाट शक्यता सांगितली म्हणजेच केवळ ’भविष्य’ नव्हे. तर वर्तमान काळातील एखादी अज्ञात असलेली गोष्ट जरी सूचित केली तरी ते ’भविष्य’म्हणूनच गणले जाते. एवढच कशाला भूतकाळातील एखादी घटना जरी त्याने शक्यता या प्रांतात सूचित केली तरीही ते ’भविष्य’.म्हणजे भविष्य हा शब्द केवळ कालवाचक नाही तर तो अज्ञाताचा घेतलेला कुठल्याही मार्गाने Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-20688685.post-28940870149307884642020-03-16T11:26:00.000+05:302020-07-23T15:49:00.930+05:30डॉ. ह वि सरदेसाई
डॉ ह. वि सरदेसाईं गेले. त्यांच्या स्मृती जागृत झाल्या. त्यांचे लेख, व्याखाने मी ऐकायचो. त्यांच्या एका लेखात जवळपास 70 टक्के आजार हे सायकोसोमॅटिक असतात असे एक विवेचेन होते. मला जरा विचित्र वाटल. जरा फारच होतय नाही? असे वाटून गेले. नंतर यांचे फलज्योतिष विषयासंबंधी काय विचार आहेत हे जरा समजून घ्यावेत म्हणुन मी त्यांच्याकडे साधारण 2016 च्या दरम्यान गेलो होतो. त्यांच्या कमला नेहरु पार्कजवळील क्लिनिक Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20688685.post-85018363835852733372019-04-01T10:32:00.002+05:302019-04-01T10:33:02.762+05:30नरेंद्र मोदींची खरी जन्मकुंडली कोणती?
मूळात नरेंद्र मोदींची खरी जन्मतारीख कुणालाच माहित नाही. निवडणुक आयोगाकडे असलेल्या कागदपत्रानुसार ती आहे 17 सप्टेंबर 1950. पुढे जन्म ठिकाण वीसनगर, गुजरात सकाळी 11 वाजता ही जन्मकुंडली तयार करण्यासाठी लागणारी अतिरिक्त माहिती. बहुसंख्य ज्योतिषी ही माहिती खरी आहे असे गृहीत धरुन जन्मपत्रिका तयार करतात. त्यानुसार त्यांची राशी व लग्न दोन्ही येते वृश्चिक. आता त्यांची दुसरी जन्मतारीख आहे 29 ऑगस्ट 1949&Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-20688685.post-73423234194124037302018-10-18T15:29:00.000+05:302019-03-23T12:05:06.036+05:30बुद्धीवादाचा एक पंथ होउ नये- कै मा.श्री. रिसबूड
सहज समजेल फलज्योतिष काय आहे व काय नाही? या कै. मा.श्री. रिसबूड
यांच्या पुस्तकातील प्रकरण. हे प्रकरण टाकावे कि नाही? याबाबत रिसबूड साशंक
होते. अंनिस यावर काय विचार करेल असाही मुद्दा होता. पण मी हे प्रकरण
पुस्तकात असावे याबद्दल आग्रही होतो. त्यानुसार त्यांनी हे प्रकरण
पुस्तकाच्या शेवटी समाविष्ट केले.
बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये
-मा.श्री रिसबूड
भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20688685.post-86579021814086809992017-07-21T10:17:00.002+05:302019-03-23T12:11:09.363+05:30कुंडली एका नरेंद्राची
फेब्रुवारी २०१२ मधे मला डॉ दाभोलकरांचा फोन आला. "दैववादाची होळी हा अंनिसचा कुंडली जाळण्याचा कार्यक्रम आहे. मला माझी कुंडली कार्यक्रमात जाळायची आहे. मला कुंडली तयार करुन पाठव."
" ठीक आहे द्या तुमची जन्मवेळ जन्मतारीख, जन्मस्थळ."
"ही घे १ नोव्हेंबर १९४५ सातारा सकाळी ७ वाजता."
" ठीक आहे पाठवतो."
२००८ मधे झालेल्या अंनिसच्या फलज्योतिष चाचणी प्रकल्पात मी समन्वयक होतो.त्यावेळी मतिमंद मुलांच्या व Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-1822278252491508642017-03-26T12:35:00.000+05:302017-03-26T12:37:25.988+05:30गोरज मुहुर्त
माझे मित्र पराग दिवेकर गुरुजी हे गेली अनेक वर्षे पौराहित्य करतात. विवाह सारख्या विधींमधे येणार्या व्यावहारिक अडचणी त्यांना चांगल्या परिचित आहेत. त्यांनी पारंपारिक धार्मिक विधिंना आधुनिक लग्नविधीपद्धतीत सामावून घेतले आहे.ज्ञानप्रबोधीनी देखील आता याच प्रकारचा मॉडिफाइड लग्नविधी करत आहे. गोरज मुहुर्त हा सायंकाळी सुर्यास्ताच्या आसपास असतो. गायी संध्याकाळी परत गोठ्याकडे येण्याची वेळ म्हणजे गोरज. आता Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-20688685.post-43067346285253231312016-03-25T11:13:00.001+05:302016-10-03T17:19:55.068+05:30मनोविकार तज्ञ व मनोविकारांचा मागोवा चे लेखक डॉ. श्रीकांत जोशी यांचे ई पत्र
Dear Prakash
First of all, let me thank you for the kind words you
said about this book which unfortunately did not get the attention it
deserved looking at the importance of this subject. It is still good to
know that there are people who have thought about it.
Secondly, let me apologise for replying in English. This is due to the fact, that I can not type in Marathi.
Your
efforts at Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-20688685.post-84563184241350813262016-03-22T17:14:00.000+05:302019-03-23T12:07:08.576+05:30औषध उतारे आणि आशीर्वाद
मंत्रतंत्र बाबा बुवा ज्योतिष च्या गप्पा चाललेल्या असताना एका मित्राने एक पुस्तक
वाचायला दिलं. काहीशा नाखुशीनेच मी ते पाहिल. औषधं, उतारे आणि आशीर्वाद.
मनोविकारांचा मागोवा हे उत्तम पुस्तक लिहिणारे मानसोपचार तज्ञ डॉ श्रीकांत
जोशी यांनी ते अनुवादित केल होत. मूळ पुस्तक Mystics, Shamans and Doctors
डॊ सुधीर कक्कर यांच. डॉ. श्रीकांत जोशी यांना हे पुस्तक का अनुवादित करावस
वाटल हे वाचताना Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-75810757257701345562016-02-23T10:26:00.000+05:302019-03-23T12:10:09.535+05:30मुहूर्त
मुहूर्त म्हटले की भास्कराचार्य-लीलावतीची गोष्ट हमखास सांगितली जाते. लीलावती ही भास्कराचार्यांची लाडकी लेक. तिच्या कुंडलीत वैधव्ययोग होता. पण भास्कराचार्यांनी असा विवाहाचा मुहूर्त शोधून काढला की तिचा वैधव्ययोग टळेल. पण विवाहाचे वेळी अक्षतेचा दाणा का मणी घटिकापात्रात पडलेने तो तळाशी जावून भोकात अडकला व मुहूर्त चुकला व शेवटी व्हायचे तेच झाले. या दंतकथेच्या छटा बदलतात पण आशय तोच. मुहुर्ताची महती.
Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-90383387678035198852015-08-15T12:14:00.000+05:302015-09-08T12:15:37.456+05:30ज्योतिषी प्रा. रमणलाल शहा
जेष्ठ ज्योतिषी प्रा. रमणलाल शहा म्हणतात,"ज्योतिषाच्या संदर्भात अगदी काही मोजक्या व्यक्तिंचे या शास्त्राच्या प्रचीतीबद्दलचे व हे मुळात शास्त्रच आहे का? याबद्दलची शंका असते. परंतु मी अनेकवेळा विविध ठिकाणी सांगत आलो आहे ज्यांचा ज्योतिषावर विश्वास नाही त्यांना हे शास्त्र बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करु नका. अट्टाहास करु नका."संदर्भ- ग्रहांकित ऑगस्ट २०१५
अगदी खरं आहे. पण हेच उलट बाजूने ही म्हणता Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-82290161604965550732015-01-02T12:00:00.000+05:302015-08-16T12:09:01.327+05:30आत्मानंद यांचे फलज्योतिषाला आव्हान!
फलज्योतिषाला आव्हान म्हटले की लोकांना डोळ्यासमोर अंनिस दिसते. पण अमृततुषार या आत्मानंद यांनी १९६७ साली लिहिलेल्या पुस्तकात फलज्योतिष हे शास्त्र आहे का? या प्रकरणात त्यांनी फलज्योतिषाला एक आव्हान दिले होते. ते म्हणतात," ह्या लेखातील विधानांस या शास्त्राच्या अभिमान्यांनी सविस्तर उत्तर तर द्यावेच परंतु त्या्च्या अगोदर त्या सर्वांना माझे असे आव्हान आहे की मी एक तंतोतंत अंशात्मक अशी कुंडली
Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-30191725243680268502015-01-01T12:05:00.000+05:302015-08-16T11:46:37.546+05:30आत्मानंद यांची ज्योतिषविषयक काही मते
आत्मानंद हे अध्यात्मिक क्षेत्रात गति असणारे गृहस्थ. त्यांचे खरे नांव गणपत हिरालाल भावसार ( B.A, LLB ) जन्म:१९०० मृत्यू: १९७९ त्यांची अमृततुषार, अज्ञाताचा शोध व बोध, वैतरणेच्या ऐलतीरी ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमृततुषार मधे त्यांचे फलज्योतिष हे शास्त्र आहे काय? व नाडीग्रंथावरील अभिप्राय ही दोन प्रकरणे फलज्योतिष व नाडीग्रंथावर टीका व आत्मपरिक्षण करावयास लावणारी आहेत. ती मूळातूनच वाचण्यासारखीPrakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20688685.post-73541470029201135482014-11-26T13:37:00.000+05:302015-08-16T11:48:41.659+05:30स्मृती इराणी व ज्योतिष
मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी परवा आपल्या कुटुंबासोबत राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांच्या कडे ज्योतिष पहायला गेल्या व वाहिन्यांना सनसनाटी न्यूज मिळाली. तीन मराठी चॅनेलवर एकाच वेळी परिसंवाद चालू झाले.जणु काही त्या ज्योतिषाकडे गेल्यामुळे फलज्योतिषाला विज्ञानजगात मान्यताच मिळणार होती. पण
आपल्याकडे नेते, लोकप्रतिनिधी यांनी व्यक्तिगत जीवनात व Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-82555870825233743092014-10-08T17:29:00.002+05:302015-05-02T16:49:56.986+05:30लोकसभा निवडणुकातील ज्योतिषांच्या भाकीताचे काय झालं?
लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर बृहन् महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष आणि ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी ४ एप्रिल २०१४ रोजी एक पत्रकार परिषद बोलवून देशातील 'मतसंग्रामा'ची बित्तंबातमीचे भाकीत वर्तविले होते. मंडळाच्या कार्याध्यक्ष मालती शर्मा, आनंदकुमार कुलकर्णी, प्रवीणचंद्र मुळे, मेघश्याम पाठक, अरुंधती पोतदार, शांता केकरे, वर्षा नागनाथ आदी या वेळी उपस्थित होते.नंदकिशोर Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-12561366500456710192014-03-01T15:50:00.000+05:302015-05-02T16:53:28.641+05:30दाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य
ज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती पहा.कुठलीही राजकीय घटना या व्याप्तीत सहज बसवता येईल.
========================================================================
पंचांगाचे २०१४-१५ साल भारताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. कारण ह्याच वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20688685.post-67164784883378151412014-02-27T19:36:00.001+05:302015-05-02T16:51:32.664+05:30आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका!
आता २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.ज्योतिषांच्या भाकितांचे आता प्रमाण वाढू लागेल.उमेदवार आता ज्योतिषांचे सल्ले घ्यायला लागतील. मेदिनीय ज्योतिषाच्या आधारे ही राजकीय/निवडणुकीची भाकिते वर्तवली जातात.मेदिनीय ज्योतिष म्हणजे देश, प्रांत यांचे भवितव्य सांगणारी ज्योतिष शाखा. यात हवामान, राजकीय बदल, सामाजिक स्थित्यंतरे, सृष्टी-चमत्कार, क्रांती, भूकंप, युद्धे, दंगली इ. गोष्टींचा Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-66007991860826182842014-02-03T20:52:00.000+05:302015-05-02T16:52:15.476+05:30भविष्य कुठल्या कारणामुळे चुकते??
वर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर
मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्धास्थान' असलेल्या आदिनाथ साळवी सरांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच. जाहिरातीत भाकित खरे ठरल्याचा एखाद्या व्यक्तिचा अनुभव असतो. जर विवाह होणार असेल तर कुठे? कधी?कोणाशी? जोडीदाराचा स्वभाव कसा असेल? तो नोकरी का व्यवसाय करत असेल? त्याचे रंग रुप व्यक्तिमत्व आर्थिक Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-20688685.post-33784330901342459792014-01-13T15:17:00.000+05:302014-01-13T15:18:01.170+05:30लपे करमाची रेखा
लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खालीपुशिसनी गेल कुंकू रेखा उघडी पडलीदेवा तुझ्याबी घरचा झरा धनाचा आटलाधन रेखाच्या चरयाने तयहात रे फाटलाबापा नको मारू थापा असो खर्या असो खोट्यानाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्याअरे नशीब नशीब लागे चक्कर पायालेनशीबाचे नऊ गिर्हे ते बी फिरत राह्यलेराहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगनत्यात आले रे नशीब काय सांगे पंचागननको नको रे ज्योतिषा नको माझा हात पाहूमाझ दैव माले कयेPrakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20688685.post-90191495582447153432014-01-09T10:12:00.001+05:302019-03-23T12:16:49.913+05:30ज्योतिष ही अंधश्रद्धा - डॉ वेंकटरामन
'भारत विकासाच्या वाटेवर जात असताना नशिबावर विश्वास ठेवत जातो. सरकार, राजकारणी याच विचारसरणीला पाठबळ देत आहेत, हे दुदैवच म्हणावे लागेल. ज्योतिषशास्त्राचा आधार घेत भविष्य वर्तविण्यात येते. ज्योतिषशास्त्र ही केवळ अंधश्रद्धा आहे. त्याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याने ते शास्त्रही नाही,'' असे मत "नोबेल'विजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ डॉ. वेंकटरामन रामकृष्णन यांनी पुणे येथ व्यक्त केले.
या Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20688685.post-34955731170761744902013-12-21T15:35:00.000+05:302015-05-02T20:38:46.170+05:30 ज्योतिषाचे हमीपत्र?
17 डिसेंबर च्या महाराष्ट्र टाईम्स मधे वाचकांच्या पत्रात प्रा. य. ना. वालावलकर यांचे खालील पत्र छापुन आले आहे.
ज्योतिषाचे हमीपत्र असे हवे
’ज्योतिषी आपल्या आश्रयदात्याकडून (क्लाएंट) - भविष्याच्या परिणामाची कोणतीही जबाबदारी भविष्य सांगणार्यायवर नाही- असे हमीपत्र लिहून घेणार ’ हे वृत्त (मटा ११ डिसेंबर) वाचले. पृच्छकाकडून हमीपत्र घेणे योग्य नाही. ज्योतिषी पैसे घेउन भविष्य सांगतात.उपाय सुचवतात. Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-20688685.post-55155648599935515792013-10-24T17:26:00.001+05:302013-10-24T17:26:28.081+05:30ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत हे पुस्तकच प्रकाशझोतात आल ते श्रीराम लागूंच्या भाषणामुळे. लोकवाङमय गृह व लोकविज्ञान चळवळ यांचे तर्फे आयोजित या पुस्तकाच्या प्रकाशनात डॉ लागू म्हणाले," ज्योतिष हे शास्त्र असेल तर ते फसवणुकीचे, भविष्यविषयक लोकांच्या कुतुहलाचा फायदा घेउन स्वत:ची तुंबडी भरण्याचे. ज्योतिषासारख्या अंधश्रद्धा केवळ समाजाचे शोषण करतात म्हणुन निषेधार्ह नाहीत तर त्या व्यक्तिला,समाजाला बौद्धिक Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-20688685.post-88191157539002214792013-10-21T18:49:00.000+05:302019-03-23T12:19:34.989+05:30फलज्योतिष चिकित्सा
फलज्योतिष चिकित्सा : लेखक रा.ज.गोखले.
पुण्यातील रा.ज.गोखले या भुगोल शिक्षकाने हे पुस्तक १९३५ साली प्रकाशित केले आहे.पुस्तक अर्थातच त्यावेळच्या सामाजिक परिस्थिती च्या पार्श्वभूमिवर आहे. लेखकाने फलज्योतिष या विषयावर संशोधन व्हावे व त्यासाठी फलज्योतिषाभिमानी जहागीरदार व संस्थानिक यांनी पुढाकार घ्यावा असे सुचित केले आहे. संशोधनापासून होणारा फायदा अधोरेखित करताना लेखक म्हणतो," या शास्त्रापासून Prakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-20688685.post-64378903531598942512013-10-10T20:13:00.000+05:302013-10-10T20:13:26.032+05:30फलज्योतिष एक महाथोतांड
फलज्योतिष एक महाथोतांड पुस्तकाच्या नावावरुनच फलज्योतिषावर अतिशय टीका करणारे पुस्तक आहे हे सांगायलाच नको.लेखक सुधाकर भालेराव हे खगोलशास्त्राचा अभ्यासक असून त्यावर त्यांनी विपुल लेखन व व्याखाने दिलेली आहेत. लेखकाच्या आपली सूर्यमाला तसेच कृत्रिम उपग्रह आणि अवकाश विज्ञान या ग्रंथांना राज्य पुरस्कार ही मिळाले आहेत.पुस्तकाच्या सुरवातीला खगोलशास्त्र व फलज्योतिष यातील फरक सांगितला आहे. आकाशातीलPrakash Ghatpandehttp://www.blogger.com/profile/17535139287810092393noreply@blogger.com11